मुंबई पुणे महामार्ग हे हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते.कल्पना होती.बाकी ते पूर्ण करण्याचे काम नितीन गडकरी साहेबांनी केले.
@bapuraomahajan3608
10 күн бұрын
सुशिलजी फारच सुंदर व अभ्यासपूर्ण विश्लेषण केलत. धन्यवाद. मी हे विश्लेषण सेव्ह करत आहे.
@user-jp4dm6qk7t
10 күн бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण केले सुशिल जी या गोष्टींचा जनतेनं विचार केला पाहिजे
@gulabsatav7953
10 күн бұрын
मतदार खऱ्या अर्थाने साक्षर झाला पाहिजे. हेच काम आपण असेच चालू ठेवावे. खूप खूप धन्यवाद
@suchetadeshpande1805
10 күн бұрын
लोकं का शरद पवारांच्या मागे जातात ते समजत नाही.
@kalpanasaindane5953
10 күн бұрын
मराठाचा अभिमान आहे म्हणून जनता शरद पवार च्या पाठीमागे जाते आता लोकांनी जात विसरून मी हिंदू आहे मी भारताचा नागरिक आहे हे लक्षात ठेव मतदान करावे
@ushajoshi4339
10 күн бұрын
लाचार, गुलाम अंध भक्त असतात. सदसद्विवेक बुद्धी, सारासार विचार करण्याची तयारीच नसते.
@sunitatakawale5615
9 күн бұрын
@@kalpanasaindane5953 पण तो कुठे मराठा आहे????
@santoshkulkarni5723
10 күн бұрын
एकदम खर आहे सर
@rasamhemlata3490
10 күн бұрын
आपण म्हणालात ते अगदी खरे आहे
@sushamanaik9997
10 күн бұрын
इतिहासात घडलेल्या गोष्टींबद्दल बोललं की विरोधकांना राग येतो , पण त्यांची सरकारे असताना अनेक भयानक किवा घृणास्पद घटना घडल्या होत्या , त्यांना दुसऱ्यांना इतकं धारेवर धरण्याचा काहीही अधिकार नाही . त्यांच्या काळात विरोधकांनी सरकारला इतका त्रास दिला नव्हता .
@arunpatil3580
10 күн бұрын
त्या आघाडी सरकार शासन काळाच विरोधी पक्ष भाजपा ने कधीही घटनेची पायमलली होईल असे वर्तन केले नाही देशद्रोह्याशी सत्ते करीता तडजोड केली नाही
@sachinkijalkar8943
10 күн бұрын
@@arunpatil3580 अरे चू तुझा फडतूस नागडा नाचायचं बाकी राहिलं होता एवढा विधानसभेत बोंबलत होता
@rajkumardeshmane7928
10 күн бұрын
बॉम्ब स्फोट घडवून आणले तेव्हा मुख्यमंत्री कोण होते काळया पांढरा टीव्ही वर आमी बातम्या पहात होतो मंत्र्यांना घाम फुटला होता.ते पुसत होते........
@dattatrayadamle2056
10 күн бұрын
सुंदर मुद्देसूद मांडणी भाजपने केलेल्या कामाची.मतदान करताना जनतेनं हे लक्षात ठेवावे.
@sushamanaik9997
10 күн бұрын
मविआच्या काळात सत्तेतील लोकांनी फक्त स्वतःची घरं भरण्याची कामं केली , सामान्य जनतेसाठी सत्ता राबवली नाही . आताच्या सरकारने मात्र विकासाची अनेक कामे केली .
@sachinkijalkar8943
10 күн бұрын
मोदी ने लय भारी विकास केलाय 😂😂
@yogeshingale.officeal
10 күн бұрын
फडणवीस लय भारी विकास केला आणि गुजरातला चांगला भरभराटी आली
@manglatikale3140
10 күн бұрын
@@yogeshingale.officealबिघाडी सरकारने विरोधी नेत्यांनाच नाही तर सामान्य नागरिक, जनतेला.ही खूप त्रास दिला आहे, सरकारवर थोडी जरी टीका केली की पकडून छळलेच त्याला... आणि राज्य विकास शून्य. नुसती गुंडगिरी.
@sushamanaik9997
10 күн бұрын
@@manglatikale3140 👍🙏
@yuvrajjadhav628
10 күн бұрын
@@sachinkijalkar8943जनतेला दिले कोमट पाणी। आपन केली वसुली महीना 100कोटी ची
@PradeepVaidya-zi8zj
10 күн бұрын
लोकांना कळलं पाहिजे
@charushilakulkarni6162
10 күн бұрын
खूप चांगल्या पद्धतीने लेखा जोखा मांडलात, सुशीलजी👌👍
@gayatrijagtap-le5tm
10 күн бұрын
Sushil जी मला फार भिती वाटत आहे महाराष्ट्रातील पोल बघून
@sanjaypatankar2108
10 күн бұрын
एक चांगले विश्लेषण व निवडणुकांसाठी युतीच्या प्रचाराचा भाग किंवा मुद्या ५२ वर्ष उध्वस्त आणि १२ वर्ष उत्कर्षाची
@Ashwinitambavekar11
10 күн бұрын
याचा प्रचार व प्रसार व्हावा पेपर मध्ये आता प्रचार सभेतून मांडले जावेत आणि लवकर
@pracheesardesai4149
10 күн бұрын
आता शिवाजी महाराजांनी आणि बाळासाहेब ठाकरे यांनी परत जन्म घ्यायची वेळ आली आहे. त्या शिवाय आपल काही खरं नाही.
जरांगे प्यादा वापरता येत ना तो त्याचा घोडा चालवतोय म्हणून तर प्रॉब्लेम आहे ना
@sandeepj5908
10 күн бұрын
चांगल्या वाईट विसरलेल्या घटना पुन्हा ताजेतवाने करून येणाऱ्या निवडणुकीत मतदान कोणाला करावे, याचा निर्णय घ्यायला मतदारांना सोपे होईल.
@vidyakulkarni6899
10 күн бұрын
मुद्देसूद बोललात 👌👏
@kirannandapurkar1082
10 күн бұрын
जबरदस्त अभ्यासु व्यक्तीमहत्व❤
@dattatraybhujbal1486
10 күн бұрын
Abhyasu satya visleshan kullarni sir thanks
@DnyaneshwarKachi
10 күн бұрын
सुशील जी, तुम्ही तपशीलवार सप्रमाण माहिती देऊन युती आणि युती विरोधक यांचा लेखाजोखा मांडला आहे. धन्यवाद
@sanjayjoshi2566
10 күн бұрын
पुण्यात अंदेकर माळवडकर गँग वॉर. हल्या ने केलेली मूर्तिची विटंबना
@vilasbandivdekar6493
10 күн бұрын
क्या बहुत खुब कहाॅ,सुशीलजी साब आपने । आता या ५२ वर्षांच्या या नालायक राजकर्तांच्या श्रीमुखात जोड्याने मारायला हवय.😊
@jarvi5019
10 күн бұрын
Govari hatyakand visrlat
@rameshmestri8597
10 күн бұрын
एकदम खर आहे
@vivekgondikar1052
10 күн бұрын
No.1 Sushil ji
@sumatimungekar4296
10 күн бұрын
त्यांचे भक्त या गोष्टींचा सारासार विचिर करणार नाहीत सामान्यांना विचार करायची सवय नाही
@vaishalikhare8456
10 күн бұрын
अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन आहे. खरं म्हणजे हे विवेचन तळागाळापर्यंत पोहोचायला हवे. दोन बाजूचे दोन म्हातारे एक इथलाच आणि दुसरा तो सोरोस जोवर पैसे ओतायला आहेत तोवर निवडून येणारे आनंदात निवडून येणार. हा सात /बारा कसा कळणार हो त्यांना !!!!
@yuvrajjadhav628
10 күн бұрын
खुप छान विश्लेषण
@purnanandnadkarni5117
10 күн бұрын
सुंदर व वास्तव मांडणी केली आहे.धन्यवाद
@sureshkale6737
10 күн бұрын
विकासाचा मुद्दा महत्वाचा .
@aniruddhakulkarni7858
10 күн бұрын
Nice Sushilji
@rucharanade3771
10 күн бұрын
सुशीलजी आपण किती पण योग्य विश्लेषण केलेत तरी आपल्या राज्यातील जनतेला छान काय वाईट काय हेच समजत नाही. आम्ही देतो आघाडीला मते.😢😅
@ushajoshi4339
10 күн бұрын
आजचा फायदा, स्वार्थच महत्वाचा ठरतो. कितीतरी जनहिताच्या योजना भाजप, देवेंद्रजींनी राबविण्यात आल्या तरी समजून घेणार नाहीत, सुधारणार नाहीतच पण फायदा मात्र निश्चित घेतील.
@sampatraobhawar8531
10 күн бұрын
शरशौद्यीन रोहीग्याला फक्त सत्ता बाकी काही नाही महाराष्ट्राच काही देणे घेणे नाही मराठा समाजासी आयुष्य भर गद्यारी, तरी त्याला लोक जाणता राजा म्हणतात
@vandanaupadhye7718
10 күн бұрын
सत्तेतून स्थावर जंगम मालमत्ता जमा करण्यात स्वारस्य आहे! या वयात जराजर्जर अवस्थेत हिंडत असतात कारण जसे ( वर सांगितलेले) तसे फडणवीस ब्राह्मण म्हणून सलतात जळी स्थळी काष्ठी पाषाणी तेच दिसतात याला म्हणून हादरलेत काही करून त्यांना राजकारणातून नेस्तनाबूत करणे हाच हेतू
@rajangurjar2183
10 күн бұрын
लोक नाही म्हणत जाणता राजा.आजुबाजुचे चाटू कार्यकते म्हणतात.
@radheshamkothekar1452
10 күн бұрын
खूप छान विश्लेषण केले आहे बेस्ट पत्रकार सुशिल जी कुलकर्णी साहेब आपण काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप शिवसेना युती स्पष्ट कारभाराचे छान विश्लेषण करून दाखवले ते जनतेसमोर तर आले आता महाराष्ट्रातील जनता कितपत योग्य निर्णय घेते ते दिसेल च. बावन्न आणि बारा जो हे ऐकेल त्याला च समजेल..
@mugdhasohoni9075
10 күн бұрын
अचूक विश्लेषण 🙏
@vijaygore3826
10 күн бұрын
सुशील जी आपण नागपूर गोवारी हत्याकांड विसरले त्यात आमचे आदिवासी बांधव 118 मारले गेले ते विसरले
@jagnnathpawar8607
10 күн бұрын
जनता काही थोड्या फायद्यासाठी त्यांच्या पाठीमागे जाते हे फार दुर्दैवी आहे.
@hjahagirdar
10 күн бұрын
समृद्धी महामार्ग पण देवेंद्र फडणवीस यांच्या काळात आणि त्यांच्याच पुढाकाराने झाला पण नाव मात्र बाळासाहेब ठाकरे यांचे दिले गेले
@vinayakkulkarni187
10 күн бұрын
पुण्यातील जोशी अभ्यंकर हत्त्याकांड
@prasadchitnis8396
10 күн бұрын
ते तर अतिशय क्रुर हत्याकांड होत
@ssuryavanshi8483
10 күн бұрын
आत्ता याचे 12 पण निवडून येणार नाहीत
@vipulmagdum3281
10 күн бұрын
खरं आहे सुशिलजी, निवडणुका या फक्त विकासाच्या मुद्यावर झाल्या पाहिजेत. आजचा विडिओ खरंच खूप चांगला वाटला, निवडनुका होईपर्यंत असेच विडिओ बनवून सत्य लोकांपर्यंत पोचवत राहा पुढील विडिओ दोन्ही युतीच्या काळात आजवर झालेल्या घोटाळाच्यावर अपेक्षित आहे, दोन्ही बाजूचे घोटाळे सांगा म्हणजे जनतेला खरा चेहरा ओळखायला मदत होईल 🙏
@AshokDas-dx1ly
10 күн бұрын
अतिशय अभ्यासू सादरीकरण 👍 सुशीलजी ह्या सर्व विषयावर भा ज प मे विधानसभा निवडणूक प्रचारात जनतेला सांगितल्या पाहिजे. देवेंद्रजीच मुद्देसूद सांगू शकतात 👍
@amitadeshmukh733
10 күн бұрын
Well done.
@user-db7hn7bi2h
10 күн бұрын
ज्या विधान सभेला भाजपा व शिवसेनेचे 288 आमदार निवडून येतील त्यावेळी महाराष्ट्र 100 टक्के साज्ञान झाला.असे समजावे.
@nandkumardeshmukh9966
10 күн бұрын
Khare ahe Sushilgi
@milindkulkarni8685
10 күн бұрын
सही पकडे हैं! सुशील जी
@shripadkulkarni8445
10 күн бұрын
पुण्यात जर्मन बेकरी मध्ये पण स्फोट झाला होता
@Di_Ajit
10 күн бұрын
५२ वर्षा पैकी यशवंतराव चव्हाण व वसंतराव नाईक हे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र प्रगती पथावर होता... बाकी शरद पवार,(अनेक वेळा), शंकरराव चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण इत्यादी, ह्याच्या काळात ह्रास झाला आहे.
@shrishwagh3249
10 күн бұрын
सांस्कृतिक ऱ्हास जास्त झाला या काळात 😢
@chandrashekharmhatre3900
10 күн бұрын
Yes sir you are right 100%.
@pramodkarandikar8732
10 күн бұрын
सुरेख विवेचन. सकारात्मक काम करणाऱ्याला संधी द्या.कमळाला मत द्या.
@seemajadhav3480
10 күн бұрын
अतिशय मुद्देसूद पध्दतिने वाभाडे काढलेत आपण धन्यवाद
@mukundkulkarni270
10 күн бұрын
खूप सुंदर विवेचन...
@pandurangkulkarni4960
10 күн бұрын
कोठे वाडी नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील आहे. माणिकदौंडी जवळ आहे
@prakashsabale5517
10 күн бұрын
सुशिलजी रेल्वेचा पण विकास कळू देत लोकाना.
@rameshmestri8597
10 күн бұрын
आपण सांगताय हे सत्य आहे.याची आठवण मा.उध्दव ठाकरे साहेब यांना होऊ दे
@pradeepshah279
10 күн бұрын
आता उद्धव हा मा महणजे माजुरडा आहे तसेच तो साहेब म्हणण्याचा लायकीचा नाही तर खुनी खंडणीखोर लाचखोर बलात्कारी आहे
@sureshfatangare1854
10 күн бұрын
You are absolutely right sir 👏
@Sudarshan2008
10 күн бұрын
धन्यवाद सर डोळे उघडा विचार करा आणि योग्य ठिकाणी मत द्या नाहीतर गुलाम होयाला वेळ लागणार नाही आणि आपली पुढची पिढी कधीच माफ करणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र
@manishpatil9196
10 күн бұрын
४७ वर्षं काँग्रेस, १२ वर्षं आणि ६ महिने ( ५ व.+ ५ व + २ व, ६ म.) भाजप सेना, १५ वर्षं सलग काँग्रेस राष्ट्रवादी, अडीच वर मविआ. भाजप सेनेचे सरकार वेगवान प्रशासन आणि चांगली कायदा सुव्यवस्था हे वैशिष्ट्य असे. धन्यवाद.
@sanjayjoshi2566
10 күн бұрын
हजारो गिरणी कामगार देशोधडीला काँग्रेस ने लावले
@radheshamkothekar1452
10 күн бұрын
शाब्बास माझ्या दोस्ता अगदी शंभर टक्के बरोबर कमेंट टाकली लोखो गिरणी कामगारांचे संसार व जीवन उद्ध्वस्त करणारे हेच काँग्रेस सरकार होय हेच काँग्रेस सरकार आहे..👍
@nochance3914
10 күн бұрын
@@radheshamkothekar1452 Vidarbha madhye cotton city la mazha cousin bro cha Mama jya sutgirni madhye kam karat hota tyana jobless kela congressi karyakarta ne. 2005/2006 la. Strikes karun karun.Ghatyat takun congress cha kalat. Ani aaj to karyakrta Ubha rahat ahe tar mazha cousin bro tyala vote dyayla pahije mhanat aahe.
@GovindRamchandra-il9xy
10 күн бұрын
सुशिलजी. गोवारी लोकांचे मृत्यू झाले होते ती मोठी घटना बावन्न वर्षातील महत्वाची घटना असावी. त्यानंतर मोठे साहेब भावी , आणि केवळ भावी म्हणून ओळखले जाऊ लागले. कारण १९९४ नंतर त्यांचा मुख्यमंत्री पदावर दावा होऊ शकला नाही.
@samycool6658
10 күн бұрын
Nice anylisis sushil ji keep it up
@shrikantpawar4790
10 күн бұрын
फारच सुंदर विश्लेषण.
@udayvaidya2579
9 күн бұрын
महायुती ने हे मुद्दे प्रचारात अवश्य घ्यावे.
@Pb-pc5lp
10 күн бұрын
म्हणूनच आम्ही गर्वाने सांगतो चार पिढी (जनसंघ 1951 ते आज भाजपा )आमचं मत अखंड हिंदुस्थान निर्मितीच्या स्वप्नाला.. मत कमळाला 🏵️🏵️🏵️🏵️
@nagobaviskar3696
10 күн бұрын
मुंबई मधे तो कोण सिरियल किलर होता तो कोणाच्या काळात ह़ोता
@shrikantraichur2749
10 күн бұрын
Good information. Good study. Thanks
@Sudheeeer555
10 күн бұрын
गोवारी हत्याकांड नागपूर अधिवेशन दरम्यान घडले ते तुम्ही सांगितलेले नाही.
@arunpatil3580
10 күн бұрын
गोवारींच हत्याकांड चे दोषी पुर्णतहा शरद आगलावे वाकडेवाडी कर .विदर्वासी जनतेने खानग्रेस व वाकडयाची खानग्रेसला मतेच द्यायलाच नको तो आनील देसमुख खंडणीखोर निवडुन यायलाच नाही पाहीजे
@SuchitraPandit-v1b
10 күн бұрын
Perfect analysis
@sandiptipnis7760
9 күн бұрын
52 वर्षात फक्त साखर कारखाने, सुत गिरण्या, शिक्षण संस्था, आणि अर्धवट सिंचन प्रकल्प झाले आणि त्याचे लाभारती कोण आहेत हे आपल्या सर्वांना चांगलेच माहीत आहे.
@dskytechgreentech
6 күн бұрын
ते लाभार्थी tumchyasobat आहेत 😂
@pratapshelke4311
10 күн бұрын
गोवारी मोर्चा, मावळ शेतकर-यावर गोळीबार
@nilkanthjawale5997
10 күн бұрын
साखर. कारखान्याची. वाट. लावली
@balasahebdeshmukh2301
9 күн бұрын
दहा वर्षात लागली त्या अगोदर शेतकरी सुखी होता आता मातीमोल केला एक मराठा लाख मराठा
सुशील जी अतिशय मुद्देसूद व अचूक माहिती आपण देत आहे पण आम्ही जनतेने डोळ्यावर पट्टी घालून बसले आहेत त्यामुळे काही उपयोग नाही.
@sukhdevyewale9814
10 күн бұрын
Great Video
@shivrajkhatode2754
10 күн бұрын
आमदार संतोष बांगर यांनी पूरग्रस्तांना जी मदत केली आहे त्यावर एक व्हिडिओ बनवा plz....
@vinodtungikar5874
10 күн бұрын
Very nice analysis 🙏🙏
@prabhakarkulkarni6745
10 күн бұрын
Constructive politics verses destructive politics . Social harmony is being taken into consideration by Honourable Shri Modi & BJP IN MAHARASHTRA .your analysis is the best .Thanks. ⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
@user-oq4kd2so7i
10 күн бұрын
Very.good.very.good.mast.beschhan
@shankargosavi2974
10 күн бұрын
खूपच छान मांडणी केली
@prakashmali5772
10 күн бұрын
गोवारी चेंगरा चेंगारी त 100 हुन जास्त मानस मेली त्यावेळी शरद पवारसाहेब c m होते त्यांचा दोष एवढाच मंत्र्याला निवेदन द्यायचं होत
@PandurangKiranpure
10 күн бұрын
छान विश्लेषण सुशिलजी
@manasimengle3708
10 күн бұрын
इतके सगळे घडून लोक शरद पवारांच्या मागे कसे? लोक इतके विसराळू कसे?
@SuchitraPandit-v1b
10 күн бұрын
जात हयाएकाच मुद्द्यावर 😊
@ramraokulkarni4265
9 күн бұрын
कुलकर्णी साहेब..युतीच्या काळातील एक महत्वाची गोष्ट आपण विसरलात...युतीनेच "जकात" सारखा लोकांना लुटणारा प्रकार बंद केला..जकात वसूल करणारी एक टोळीच होती
@balasahebdeshmukh2301
9 күн бұрын
घरफोड्यांना आणि मिंधेला माफी नाही आम्ही महाराष्ट्रातील जनता जनार्दन एक मराठा लाख मराठा उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी बरोबरच
@vasantakhare6779
10 күн бұрын
साहेब काँग्रेस चे काळातील " नागपूर चे " गोवारी हत्याकांड " कसे विसरणार?
@rameshmestri8597
10 күн бұрын
70 वर्षे काॅगेस चे देशात राज्यात सरकार होती का नाही विकास
@shamalakulkarni1258
10 күн бұрын
Yes, correctly analysed..
@pdkulk
4 күн бұрын
खूपच छान analysis केलंय धन्यवाद
@vinaysane5435
10 күн бұрын
Toooooooo much excellent analysis sir.
@madhukarredkar9671
10 күн бұрын
Airport is ready sirji
@suhaskalaskar3953
10 күн бұрын
साहेबांची लेक पण काही कमी नाही. साहेबांच्या पाऊला वर पाऊल टाकत राजकारण करत आहे. पुढील भविष्यात ते खूप खूप घातक आहे.
@prabhakarinamdar680
10 күн бұрын
you are great in pointing out highlights of comparative positive points that BJP achievements of developments in the state with Congress/ Pawar Congress tenure of 52 years. You should give a public talk on this issue to the masses of Maharashtra before Assembly Elections in November.
@arunamalshe3985
10 күн бұрын
फारच छान
@डॉउज्वलाताईहाके
9 күн бұрын
Excellent Analysis 👍🙏
@environmentalhealthsafetye104
10 күн бұрын
शरद पवारला आणि राहूल घांडीला एकदा प्रधानमंत्री बनवा, आख्ख्या देशात विश्वयुध्द झाल्यासारखे बाॅम्ब स्फोट होतील.हे मस्त मजेत पार्ट्या करीत बसतील
@anilranade5866
10 күн бұрын
पण ज्यांना केवळ जातीय व धार्मिक लांगूलचालनाचे विषारी राजकारण करायचे आहे त्यांचे डोळे कसे उघाडणार?
Пікірлер: 286