#BBCMarathi #katkaritribe #katkariadivasi #adharcard #rationcard
स्वातंत्र्यानंतर ७७ वर्षांनंतरही जन्म मृत्यूच्या नोंदीसाठी कातकरी समाजाचा लढा सुरुच असल्याचं चित्र आहे. धरणाखाली गाव गेलं पण कातकरी वस्ती वाचली. त्यानंतर मात्र ही वस्ती ना कुठल्या गावाला जोडली गेली ना ग्रामपंचायतीला. त्यामुळे सरकारी ओळखपत्रं नाहीत आणि कोणत्या सुविधाही नाहीत. सतत कार्यालयांचे उंबरठे झिजवणाऱ्या या लोकांची ही स्थिती कधी बदलणार?
रिपोर्ट - प्राची कुलकर्णी
शूट - नितीन नगरकर
एडिटिंग - अरविंद पारेकर
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Негізгі бет Aadhaar Card, Ration Card यासाठी या कातकरी लोकांना सतत हेलपाटे का घालावे लागतात? | BBC News Marathi
Пікірлер: 30