या शर्वरीला माहेरच्या माणसांचे काहीच ऐकायचे नाही, विचार न करता जा दोषी ठरवायचे तर ती माहेरी आलीच कशाला? जायचे होते कुठे दुसरीकडे. ती उलटा विचार करून गैरसमज करून घेतेय नवऱ्याबद्दल. कदाचित त्याने माणुसकीच्या नात्याने त्या बाईला मदत केली असेल. विचार न करता निर्णय घेणे चुकीचे आहे.
@suchetakulkarni5399
Ай бұрын
तुम्ही कथन करत असताना बरीच वाक्ये रिपीट करता त्यामुळे रसभंग होतो
Пікірлер: 5