तूमची ऐक गोष्ट आवडली सर तुम्ही आर्थिक मागासले आसले की सामाजिक मागास देखिल आपोआप होतात कारन माणुस गरीब आसला की त्याला आपले रक्ताचे नातेवाईक ही जवळ बोलवत नाही
@jayalotlekar7046
3 ай бұрын
Barobar... brahmanamadhye suddha hech....
@kantatilke3832
3 ай бұрын
अगदी खरंय पण मग आपण त्यांना श्रीमंत होऊन दाखवायचं,हाच उपाय आहे त्यावर.😊
@akl1735
3 ай бұрын
Mg te tar saglya jati madhe ahe
@machhindragaikwad3649
3 ай бұрын
Correct.
@arunbolaj3922
3 ай бұрын
नातेवाईक बोलवत नाही म्हणून त्यांना सामाजिक मागास म्हणता येत नाही... सामाजिक मागास ची व्याख्या वेगळी होती
@user-SSL.
3 ай бұрын
सर गरीब आणि मध्यमवर्गीय ब्राह्मण समाज त्यांच्या स्वतःच्या आर्थिक परस्थितीमुळे हतबल आहे,हा समाज कोणत्याच जातीचा द्वेष करत नाही,या उलट तो आपली आर्थिक परिस्थिती कशी सुधारेल या कडे पाहतोय, मला मान्य आहे की पूर्वी च्या काळातील काही ब्राह्मण सामाजातील लोकांनी दुसऱ्या लोकांवर अन्याय केला जो चूक आणि लाज वाटण्याजोगा आहे, परंतु त्याचा अर्थ सर्व ब्राह्मण समाज हा कपटी आणि स्वार्थी आहे असा होत नाही, आज ही बहुंताश समाज हा चांगला आणि समजूतदार आहे. पण काही लोक सर्व ब्राह्मण समाज हा अनाजी पंत च आहे असा वागवतात,ते चूक आहे. आनाजी पंत हा ब्राह्मण समजाचा आदर्श असू शकत नाहीच, कारणं त्या व्यक्तीने शिवरायांच्या स्वराज्य विरोधी काम केले होते. या उलट लोहकरे बंधू पिता पुत्र, देशपांडे बंधू, कवी कलश, साने गुरूजी,या सारखे लोक हे ब्राह्मण समजाचे आदर्श आहेत. असो जाती पाती मध्ये भांडणे करण्या पेक्षा आपण सर्व भारतीय आहोत व त्याहून महत्त्वाचे आपण एक माणूस आहोत हे महत्वाचे. ❤❤
@Don-x9b
3 ай бұрын
😂😂 ते नको सांगू...😂😂 तुम्हांला आयुष्यात कधीच आरक्षण मिळणार नाही... कारण तुम्ही कधीच भाजप विरोदात जात नाहीत...😂😂. आणि दुसरी गोष्ट मराठ्यांचा विरोधात सर्वात जास्त घाणेरड्या पोस्ट ब्राम्हण आणि ओबीसीनेच केल्यात... तुम्ही ज्यावेळेस आंदोलन कराल तेव्हा तुम्हांला कोणीही साथ देणार नाही... जर मराठ्यांना साथ जरी नसती दिली कमीतकमी विरोध केला नसता तर मराठा उभा राहिला असता... एकमेव समाज आज हा गोब्राम्हण प्रतिपालक तत्व मानणारा आहे... पण तुम्ही कहर केलाय...
@Sachinkmtyt
3 ай бұрын
Parshuramane aplya aaiche mundke kaple hote mahit ahe na
@abhaykher9703
3 ай бұрын
@@Sachinkmtyt, yes we all know but you need to have maturity to understand the reason and period behind it ..
@sanketmadane2250
3 ай бұрын
@@abhaykher9703 इतक्या तर्कशुद्ध कॉमेंटला ह्या अतीहुषार माणसाने "परशुरामाने आईचा शिरच्छेद केला" हा reply केला आहे. त्याला काळ, वेळ, तर्क ह्याबद्दल अक्कल असेल असे वाटते का ?
@nik9643
3 ай бұрын
गरीब ब्राह्मण समाजाला रिझर्व्हेशन मिळायला आहे.. मराठा समाजाचा tumhla पाठिंबा...पण economically strong मराठा ब्राह्मण हे बाकी समाजाला रिझर्व्हेशन मागितले तर हिनवतात
@commenterop
3 ай бұрын
सदानंद मोरे साहेब हे विश्लेषण 100 % आताच्या परिस्तिथी शी संलग्न आहे . Very good ☑️☑️☑️
@RashidShaikh-c4t
3 ай бұрын
😮😮😮
@rrj6996
3 ай бұрын
Kahi tari ahe Kay tychya bolnyat ,,, mala tr fakt bhabnikta disli 👎👎
@marathapatil5080
3 ай бұрын
सरांनी जो बहीण वाटा बद्दल जो परखड विचार मांडला तो आगदी योग्य आहे❤❤❤👍
@yogeshjog6072
3 ай бұрын
36:00 कोंडी 👌🏼
@vickyhodge5717
3 ай бұрын
I agree with author completely.
@marathapatil5080
3 ай бұрын
@@vickyhodge5717 actually m strongly in favour of women empowerment but this move doesn't make any sense... It's creating lot of issues in relationships & fabric of healthy family 😔😔😔
@adityaruikar7020
3 ай бұрын
ज्यांच्याकडे संपत्ती नाही ते भाऊ बहीण गुण्यागोविंदाने राहतात आणि आहेरे वर्गातील भाऊबहिणीत भांडणे होतील म्हणून हे अयोग्य वा रे वा लॉजिक।
@adityaruikar7020
3 ай бұрын
भावा भावात पण जर एका भावाचे काही कारणाने एकाचे स्थलांतर झाले तर ती त्याचा वारसाहक्क पण अयोग्य म्हणाल
@tushar-sx4gx
2 ай бұрын
मी कुणबी आहे मराठे, पाटील, देशमुख किती हीन समजतात आम्हाला ते माहित आहे तुमचा प्रथा अशा, तुमच्यात हळदी अशा होतात,92 कुळी 96 कुळी हे असलं सहज टोमणा मारून जातात, त्यात लेवा पाटील ला गुर्मीत बोलून जायचं, बाकीचं माहित नाही पण गावागाड्यात कमीतकमी धनगर माळी समाजासोबत तरी आम्ही कुणबी एकत्र राहत आलोय, तिघांचे पारंपरिक व्यवसाय एकमेकांना मदत करतात, त्यामुळं कोकणात आणि घाटावर तिघांचा जत्रा एकत्र, तिघांचे कुलदैवत एकत्र, जागरण गोंधळ, परंपरा, लग्न पद्धती जवळपास सारख्याच उलट मराठा पोर गटबाजी करतात, आम्हीच आमची जात मुद्दाम लपवायची कारण हे कशावरून तरी आमचा कमीपणाला ऐकवून दाखवणार
@AkshayKumar-fz7nw
2 ай бұрын
घंटा ..... जातिवाद सगळेच करतात... दसखवायचे दत वेगळे सगळ्यांचे
@Kidsgallery3012
Ай бұрын
यांना काय माहीत आहे backword class ने किती yr पासून अन्याय सहन केला आता कुठं यांचा 2 जागा या मागास लोकांना मिळत आहेत हे सहन होईना या लोकांना येवढे yr ya गरीब लोकांना नोकरासारख वागवलं आता थोड सहन पण करा मानव😅
@Chakrawat-Pakshii
29 күн бұрын
कुणबी वाटत नसा भाषा तर बामणी वाटते पण तस काही नाही, तरीपन….
@udayrakshe7928
12 күн бұрын
100% खरे
@vilaasbappat7635
3 ай бұрын
सुंदर विवेचन. परंतु काही निरीक्षणं -- 1)आरक्षणा मधे कुठेही एक्सिट पॉलिसी नाही. त्यामुळे भुजबळ, पंकजा, वर्षा गायकवाड, वडेट्टीवार अजूनही आणि कायम स्वरूपी मागासलेले ! 2)माळी आणि लेवा पाटील हे कुठल्या अर्थानी मागासलेले ठरतात !खडसे, गिरीश महाजन मागासलेले? 3)आर्थिक दृष्ट्या, ब्राह्मण सुद्धा मोठ्या प्रमाणात गरीब, अती गरीबच होते तरीही ते सामाजिक दृष्ट्या पुढारलेले ! 4)मराठवाड्यात ब्राह्मणांची अवस्था हि तितकीच वाईट आहे, देणार का आरक्षण? 5)एक मात्र नक्की सर्वसाधारण मराठ्यांची मोठ्या प्रमाणात गोची झालेली आहे. 6)याला शाहू महाराज एका अर्थानी जबाबदार ठरतात. त्यांनीच आम्ही क्षत्रिय कुलावतंस असे म्हणतं कुणबीपण सोडून दिले.
@ashutoshkulkarni551
3 ай бұрын
@SagarBhagat-uz9uo फक्त ओबीसी नाही तर सर्वच आरक्षण प्रवर्गातील ज्या जाती पुढारलेल्या आहेत त्यांचें आरक्षण रद्द करण्याची संविधानात तरतूद हवी. पुढारण्या चे मापदंड संविधानात नसतील तर ते त्यात टाका. दर दहा वर्षांना जातीच्या आधारावर सर्वेक्षण करून आरक्षण रद्द करण्याची तरतूद हवी. सध्या सर्वच प्रवर्गात पुढारलेल्या जाती मागास जातींना आरक्षणाचे फायदे मिळू देत नाहीत.
@machhindragaikwad3649
3 ай бұрын
Sarya jatichya garib lokala arakshan dilech.pahije.khare vanchit econamikly viker loka.
@narendraburande1424
3 ай бұрын
OBC मधे Creamy layer chi पद्धत आहे.
@chandrashekharrao5774
3 ай бұрын
There are many leva patil who are doctors , architects , engineers and professors in Engineering colleges. They have started many educational institutions and coaching classes. There are many civil and police officers. It's also strange that Leva Patels in Gujarat are not given reservations despite agitations but Leva Patil in Maharashtra, localised in Khandesh, have easily got resevation.
@rameshdalvi4160
3 ай бұрын
तिच पद्धत सर्व आरक्षात लागू करावी.
@shivajigaikwad1213
3 ай бұрын
लोकसभेला गरजवंत मराठा कोणाच्या मागे उभा राहिला ज्यांनी तुम्हाला आरक्षण दिलं नाही त्यांचीच पिपाणी वाजवली . गरजवंत मग कुठे गेला त्यांना मोठं का नाही केलं का फक्त प्रस्थापित तुम्हाला भावनिक करून फक्त मत घेतली जातात. गरजवंतांना उभा का केलं नाही.
@jaibholenath6900
3 ай бұрын
Kamit kami Sharad Pawar Saheb Maratha tari aahet.
@thefarmer4986
3 ай бұрын
kzitem.info/news/bejne/0W6C22mhk3-nnGksi=gQfSae1B-iL-hw5C जरांगेंनी मराठा आरक्षण प्रश्नाचे /विषययाचे राजकारण केले आहे . कारण, महायुतीला पाडण्यासाठी आव्हान करताना त्यांनी अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीला मतदान करा असे सुचित केले होते. पण, हे करणे पूर्वी त्यांनी आरक्षण मिळणे बाबतचे लेखी आश्वासन महाविकास आघाडी कडून घेतले होते काय ? उत्तर आहे .....नाही ! याचाच अर्थ, त्यांना जरांगेना आरक्षणाचा प्रश्न /विषय सोडवायचा नव्हता. तर, या विषयाचे राजकारण करायवचे होते. (कारण त्यांच्या आव्हानामुळे महायुतीला किमान 25 जागेचे नुकसान झाले आहे . या संधीचा/ BJP ला हरवणेसाठी मुस्लिम व विशिष्ट वंचितांनी पुरेपूर फायदा घेतला. काही निवडक ओबीसीनेही हाराकिरी केली असल्याची बाब समोर येत आहे .) जेव्हा एखाद्या विषयात /प्रश्नात राजकारण येते तेव्हा तो विषय किंवा प्रश्न सुटणे ऐवजी किचकट बनत जातो. सध्या तेच होत आहे . सुशिक्षित म्हणजेच शिकलेला व सुसंस्कृत व्यक्तीसाठी वरील मुलाखत मोलाची ठरेल !
@ashutoshkulkarni551
3 ай бұрын
अगदी परफेक्ट. मराठा समाजाला इतकी आरक्षणाची गरज असती तर महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला असता.
@anantwandhekar9185
3 ай бұрын
त्यांनी आरक्षण दिल नाही म्हणून त्यांचा सुपडा साफ केला होता पण यांनी सुद्धा 10 वर्षे अशीच घातली ना
सर आपले विचार नेहमीच अभ्यासु,बरयाच अंशी तठस्थ,व सवंगते पासून दुर असतात. दुर्दैवाने मराठा आरक्षण या विषयावर आपण मराठा एकतर्फी समर्थनार्थ आपले सर्व बौध्दीक कसब पणाला लाऊन लंगडं, समर्थन करावयाचा प्रयत्न केलेला भासतोय तो नक्कीच समर्थ नाही. सर्व प्रथम मी स्पष्ट करतो की मराठा किंवा इतर कोणाच्या आरक्षणाच्या मी बिलकुल विरोधात नाही,पण एक बाब सुर्य प्रकाशा इतकीच स्पष्ट कि संविधानातील आरक्षणा संदर्भाने "मागास" या संज्ञेत मराठा बसत नाहीत,ते आर्थिक "मागास" नक्कीच आहेत. दुसरे म्हणजे आपण प्रतापादन केले कि इंग्रजांच्या काळात युध्दा बंद झाल्यामुळे मराठा समाजावर शेतीवर अवलंबून राहावयाची वेळ आली, खरेतर मराठा समाजातील जास्तीत जास्त १० ते १५% लोक सैन्यात अससतील,त्यामुळे बहुतांश समाज त्यावेळी शेतीच करत आसणार,त्यामुळे आपला वरिल युक्तिवाद चुकीचाच आहे. दुसरे म्हणजे स्वातंत्र्या पासून ग्रामपंचायत,गावातील सोसायटी ते विधान सभा सर्वाच ठिकाणी सातत्याने मराठा समाजचेच राजकीय वर्चस्व मराठा समाजाचेच होते. दुसरे म्हणजे मराठा समाजा प्रमाणेच ब्राम्हण समाजातील मोठावर्ग शेतीवरच अवलंबून होता व मराठ्यांच्या शेतीचे जे झाले तेच त्यांचे ही झाले. मराठा शिक्षणा विषयीचे आपले विचार ही फारसे अभ्यासू वाटत नाहीत,मराठ्यांच्या न शिकण्याला फक्त तेच जबाबदार आहेत,त्यांच्या चुकीच्या धारणा जबाबदार आहेत त्याच्याशिक्षणाची समस्या दलितां सारखी नक्कीच नाही. बरीच उदाहरणे आहेत कि गरिब ब्राम्हणाची मुले वार लाऊन शिकली पण जमीनदार मराठ्याची मुले नाही शिकली.ब्राम्हणांचा उल्लेख आपण वर्चस्ववादी असा करता व तो ३-४ दशकापुर्वी तसे बरयाच प्रमाणात होते,पण मरराठे हे नेहमीच वर्चस्ववादी होते याला चतुराईने बगल देता.नक्कीच आज मराठा समाज आज आर्थिक पातळीवर नक्कीच मागास आहे.
@RAJA-rq1wn
3 ай бұрын
@@madhusudandeshpande5507 he purposely ignoring the fact that many other depending communities comes under EBC or OBC as they don't have land and due to skill based occupations emerging and caste base earner became unemployed also currently many Maratha people also in the field alongside has land owned take privilege as farmers doing job also I have n numbers of examples who actually don't deserve reservation under any backward category. Some dirty minded people playing politics and wanted to fight between poor Bramhins, Maratha and OBC to fill their pockets.
@shashankinamdar7670
2 ай бұрын
आहो देशपांडे, त्यांच्या रक्तातच द्वेष भरला आहे. 😂😂😂 यांचा आज बाहेर आला. 😂😂😂
@Friendship11393
3 ай бұрын
शरद पवारनी वाट लावली मराठवाडयाची सूदारणा नाही पाण्याच्या सूविधा नाही पश्चिम महाराष्ट्रात का नाही आरक्षण मुद्दा
@sharad_wagh
3 ай бұрын
हे तुम्हाला समजले फार चांगल झाल
@truptinaik1969
3 ай бұрын
सुधारणा लिहा शुध्द भाषा
@LeoVijay-qb1hh
3 ай бұрын
दोष देणे हा आपला खूप जुना स्वभाव पवारांवर द्या लोटून सगळं आपण तर कधी मेहनत करायची नाही.. देरे हरी पलंगावरी असं करून कसं चालणार.
@machhindragaikwad3649
3 ай бұрын
Maratha vadyachi nahi saryachi, marathyachi sudha.
@Friendship11393
3 ай бұрын
@@LeoVijay-qb1hh अर भाऊ एकदा फिरून बघ मराठवाडा
@manikraut7708
3 ай бұрын
साहेब फारच छान आणि विस्तृत माहिती आपण दिलेली आहे त्याबद्दल प्रश्नच नाही आपण यावर किती ऊहापोह केला तरी तुम्ही सांगितल्या प्रमाणे प्रत्येक जण आपलाच घोडा पुढे दामटण्याचा प्रयत्न करणार त्या त्या वेळची समाज रचना परिस्थितीप्रमाणे बदलत गेली आजही आपण किती बोललो तरी आजही चतुर्थ व्यवस्था आहेच असं माझं प्रामाणिक मत आहे जेव्हा एखादी आपण नोकरी करतो त्यात मालक ,मॅनेजर साहेब ,क्लार्क, शिपाई अशी व्यवस्था असते प्रत्येक जण आपल्या शिक्षण आणि आणि ज्ञान याप्रमाणे कामाची पदे भोगत असतो पूर्वीच्या काळी छोट्या छोट्या लढाया किंवा प्रत्येक राज्य घराणे यांच्यात आपसात मारामारी होत होत्या त्यामुळे लढाईसाठी मोठ्या प्रमाणात मराठा व इतर सर्वच जातीचे जे लोक लढाईमध्ये भाग घेत होते त्यांना शिवाजींच्या काळात मावळे म्हणून संबोधले जात होते कालांतराने लढाई करणे हाच त्यांचा व्यवसाय झाला परंतु या व्यवसायामध्ये जीवाची बाजी लागत होती त्यामुळे सगळेच लोक यात भाग घेत नसावेत परंतु जे लढाईमध्ये भाग घेणाऱ्या सैनिकांना त्यावेळी जहागिरी व पदव्या देण्यात आल्या असाव्यात जमीन जागा जास्त असला तरी लढाईमुळे ते इतरांना जे लढाईमध्ये भाग घेत नसत अशा परिवारातील लोकांना शेती करण्यास देत असावेत कालांतराने लढाया बंद झाल्या त्यामुळे आज त्यांच्याकडे रोजगार नसावा त्यामुळे काही ठराविक लोकच पुढारी जहागीरदार जमीनदार झाले उर्वरित मराठी आपल्या सोयीप्रमाणे काम करत राहिले. इतर व्यवसाय करून त्यांनी आपली गुजराण केली केली आणि व्यवसायाप्रमाणे नंतर त्यांना जाती मिळाल्या असाव्यात थोडक्यात माझं असं म्हणणं आहे की कोणी मराठ्यांनी ओबीसींचा राग करू नये ओबीसींनी मराठ्यांचा राग करू नये तसेच इतर मागासवर्गीय आणि मागे असलेला समाजाचा तसेच ब्राह्मण यांच्या उच्च जातीचा सुद्धा राग न करता प्रत्यक्ष आर्थिक परिस्थितीवर आरक्षण देणे इष्ट ठरेल उगाचच राजकारणी लोक आपली पोळी भाजण्यासाठी जाती जातीमध्ये प्रस्थापित लोक कलह माजवीत आहेत 21 व्या शतकात कित्येक राजघराण्यांच्या तसेच सर्व जातीपातीच्या मुलांनी दुसऱ्या समाजातील रोटी बेटी व्यवहार सुरू केलेले आहेत त्यामुळे संपूर्ण आरक्षण रद्द करून जे आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत त्यांना त्यांना आरक्षण द्यावे मग तो ब्राह्मण मराठा ओबीसी मागासवर्गीय की कोणत्याही समाजाचा असो. अजूनही सैन्यामध्ये मराठ्यांना उंचीमध्ये आरक्षण आहे म्हणजे सैन्यामध्ये लढाईत मरायला आणि मारायला मराठा हवा. ओबीसी व इतर समाजातील समाजातील काही लोक महाराष्ट्रातील मराठे पुढारलेले आहेत उघडपणे सांगतात की महाराष्ट्रात सगळेच मुख्यमंत्री मराठा समाजाचे होऊन गेले. परंतु सगळेच मराठी समाजाचे लोक पुढारलेले नाही ते लक्षात घ्या. कित्येक सत्ताधारी मराठा मुख्यमंत्री यांनी आपापली परिवार पार्टी वाढवून आपल्या कुटुंबाचे भलं केलेला आहे परंतु मराठा समाज उपेक्षितच राहिला आहे तरीसुद्धा आताच्या आर्थिक परिस्थितीवरच आरक्षण द्यावे अन्यथा सर्व आरक्षण रद्द करून राजकीय गैरफायदा घेणाऱ्या नेतेमंडळींना आणि पक्षांना लगाम लावावा आणि जातीपाती तील आपापसातील वैमनस्य कमी करावे ही विनंती
@user-cw3he6ue7s
3 ай бұрын
सरकारी नोकरीचे आकर्षण फक्त वर कमाई साठीच असते, भ्रष्टाचार कमी झाला नाही तर देशाच वाटोळ होईल.
@vinayakbapat5545
3 ай бұрын
त्यासाठीच सरकारी नोकरी हवी काम कमी नोकरीची हमी
@gy4we
3 ай бұрын
माझ्या ओळखीतले काही govt job वाले तेही वेगवेगळ्या field मधले आहे. आओ जाओ घर तुम्हारा असे office ला जातात. सध्याच्या govt ने बरेच strict नियम केले होते. म्हणून त्यांना आताचे सरकार नको आहे.
@dkapadnis9005
3 ай бұрын
"Job Security" he Akarshan ahe
@smitapatkar786
3 ай бұрын
पूर्णपणे सहमत
@SK-ge3vi
3 ай бұрын
@@vinayakbapat5545oy,shivay kam kele nahi tari nokri jat nahi.
@gajananjagdale3957
3 ай бұрын
अत्यंत अभ्यासपूर्ण विश्लेषण केले आहे मोरे सरांनी. इतके सखोल, मुद्देसूद व समतोल यापूर्वी कधीही ऐकले नव्हते. धन्यवाद विनायकजी.
@vikien7vn
3 ай бұрын
अरे बावळट माणसा तुला तरी कळतं का महार, मांग चांभार या लोकांना सन्मान आहे का आजही मग कशाला पाटील देशमुख मिरवता
@commenterop
3 ай бұрын
मराठे सत्ताधारी आहेत असं म्हणतात , आणि UP मध्ये अखिलेश यादव OBC मध्ये आहे , आणि 30 वर्ष सत्ताधारी आहेत , त्यामुळे through the point ,मोरे साहेब good ❤️❤️❤️❤️❤️❤️
@vaibhavniranjane4573
3 ай бұрын
Eka vyakti la gheun samaj ch nikal lawata yet nahi aevdh hi nahi smajat
@LeoVijay-qb1hh
3 ай бұрын
UP मध्ये obc समाजाचे किती खासदार आहेत किती आमदार आहेत आणि कॅबिनेट मंत्रिपद किती ओबीसीना मिळालं किती ओबीसी राज्यात मंत्रीपदी आहेत महत्वाची खाती त्यांच्या हातात आहेत राज्यातील सगळी ठेकेदारी कोणाच्या मक्तेदारीत आहेत tv channel कोणाचे आहेत. ह्याचा अभ्यास करा मग समजेल यादव तिथे सत्ताधारी आहेत की ब्राह्मण ठाकूर.
@sushantharwalkar5003
3 ай бұрын
माजी मुख्यमंत्री असेल तरी देखील त्यांच्या मंदिर प्रवेश नंतर मंदिर धुऊन काढण्यात आले. असो...
@KrishnaSuryawanshi
3 ай бұрын
Maratho ko patil-ki le dubi 😂😂
@sampatraojadhav1337
3 ай бұрын
अतिशय योग्य व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन.डॉक्टर मोरे सरांचे आभार.
@RPatil-kk3tu
3 ай бұрын
मोरे साहेब, आपलं विश्लेषण खूप आवडल.. मला वाटतंय सर्व जातींना आरक्षन दिल पाहिजे कारण सर्वच जातींचे लोक सध्या गरीब आहेत.50 % टक्के वरून वाढवून 100 % वर केल पाहिजे.. भेध-भाव व्हायला नको..सर्वच जातींचे लोकांना फायदा होईल.. 🙏
@user-qg9tb6rf4m
3 ай бұрын
obc म्हणून बोलतोय...सगळ्यांना आरक्षण आर्थिक स्थितीवर दया...
@jiti5034
3 ай бұрын
ani ब्राह्मणानं दोष देणे बंद करा
@चिदानंदरूपशिवोहम
3 ай бұрын
गजवाए हिंद वाल्यांचे चांगलेच फावेल फक्त शिक्षणात आरक्षण
AATA TUZHYAKADE AMBEDKARVADI CASTE CERTIFICATE MAAGTIL COMMENT BOX MADHE MAZHYA KADE ROJ MAAGTAT.
@ASHISHGAIKWAD-z2n
3 ай бұрын
Arkshan chi concept samjun ghya
@user-cw3he6ue7s
3 ай бұрын
आमदार, खासदार. मंत्री, मुख्यमंत्रीपद, साखर कारखाने, जिल्हा परिषद, दुध संघ, सहकारी बँका. शिक्षण सम्राट, सगळेच सत्ताधीश मराठा पण आम्हास मागास ठरवा आरक्षण द्या 😂😂
@amitcool99
3 ай бұрын
Mitra kiti jan aamdar, khasdar aahet ?
@loksevapune9837
3 ай бұрын
@@amitcool99 यांनी सगेसोयरे उचल नसेल असं वाटत नाही त्यांना कंत्राट दिल नसेल आणी जे सगेसोयरे उचले त्यांनी त्यांची सगेसोयरे उचले नसेल का मी सांगतो बाकीचं जाती तेवढा आधार आहें त्यात पण आतून सगेसोयरे ला मदत करायची त्यापेक्षा तुम्ही सेप्रेट देश काढा मग हेच कुणबी कस वेगळं हाच विचार वंत पटवून देईल
@jayendragore732
3 ай бұрын
१००% खरय
@renushansuvarna
3 ай бұрын
Only 1% people is in political positions...rest of 99% are farmers and needy...for this 99% people we need reservation not for 1 %
@sssp1998
3 ай бұрын
But on that 1% everyone feels connected and powerful socially@@renushansuvarna
@bodadesatish
2 ай бұрын
खूपंच लबाड विश्लेषण
@audiok6537
3 ай бұрын
सध्याच्या परिस्थितीत योग्य विश्लेषण करणारा व्यक्ती.. बाकी आगलावे झाले सगळे 😢
@Jivanlife-z7m
3 ай бұрын
शाहू महाराजांसारखा मराठा पुन्हा जन्माला येणार नाही. आजचे मराठे कुणबी ला नीच मानतात तर हे बाकीच्या समाजाचे काय भले करणार. शाहू महाराजांचे ऋण महाराष्ट्र विसरू शकणार नाही ❤🙏
@suvarnashelke3046
3 ай бұрын
Ata Marathyat pan foot pada, ek kam kara, pratek gharat Navra Baykot foot pada. Kamal ahe politics chi, Hindu Hindu sobat safe nahi.
@SANTOSHDESHPANDE-r9e
2 ай бұрын
छत्रपती शाहू महाराज की जय जय महाराष्ट्र ( मराठा विस्तार वादी) बाजीराव पेशवे यांना ( मस्तणी) मुळे ना मराठा/ब्राह्मण/ मुसलमान स्म्माज कडून तस्सा होयु नये अशी सक्त केली होती
@prayagjadhav1818
3 ай бұрын
छान विश्लेषणात्मक मांडणी
@kesaristudios1622
Ай бұрын
कोणताही धर्म संपवायचा तर त्या धर्माचे अनुकरण करणारे आणि रक्षण करणारे यांना टारेगट केले जाते जे आपल्या सोबत होत आहे. तुम्ही खूप छान विषय निवडला.
@sulabhabhide2295
3 ай бұрын
आधुनिक भारतात वर्षानुवर्षे सत्तेवर मराठा लोकं असूनही मराठा व त्यांच्या वेगवेगळ्या प्रवाहांच्या परिस्थितीवर कुणीच कसं काही विचार केला नाही ?
अहो भिड़े, मराठा हे महर-मांग यांच्य पेक्षा माग़ास आहेत. 😂😂😂 हेच सांगायला आलेत ते. 😂😂😂 करु ड्या लाल त्याना. 😂😂😂
@sulabhabhide2295
22 күн бұрын
@@nandkumargaikwad3053 आत्ता सुद्धा समोरच्यांवर रान उठवायला हा मुद्दा विरोधकांनी लावून धरलाय….. मनातून यांना आरक्षणाबद्दल गांभीर्य नाहीच आहे…..असं वाटण्यास जागा आहे.
@sulabhabhide2295
22 күн бұрын
@@sandhyaphalnikar3141 तेव्हा स्वतः च्या तुंबड्या भरून घेण्यात हे दंग होते. यावर सदाभाऊंनी फार छान भाष्य केलं आहे.
@manoharbharane2087
3 ай бұрын
मराठे मागासले मग 32 खासदार 200 कारखाने, अनेक झेडपी अध्यक्ष,गावात शेती त्यांचीच म्हणून ते मागास का सर,
@vilasmore2748
3 ай бұрын
पंतप्रधान OBC असल्याने सर्व OBC प्रगत ठरत नाही
@shrikrishnaaghaw5317
3 ай бұрын
पंतप्रधान एकच असतो भाऊ...200 आमदार 50 खासदार, 1000 z.p. अध्यक्ष/उपाध्यक्ष, 5000 सरपंच, एवढे नसतात ....🙏🏻
@rassikachavan5856
3 ай бұрын
@@shrikrishnaaghaw5317 मराठा लोकसंख्या आणि तुम्ही सांगितलेली संख्या यात काय साम्य दिसून येत .
@busylife4742
2 ай бұрын
अनेक महामंडळांचे अध्यक्ष ,शिक्षण संम्राट ,बाजार समित्यांचे अध्यक्ष ,सहकारी बॅंका
@Kidsgallery3012
Ай бұрын
आता कुठं 2 दिवसात या backword class che मुल तलाठी,पोलिस...व्हायला लागले तुम्हाला मिरचा लागायला येवढ्या yr pasun तुम्ही आम्ही उच्च जातीचे तुम्ही खालचा जातीचे मणून मिरवत होते येवढे yr यांनी अन्याय सहन केला थोड पोलिस आणि ग्रामसेवक...झाले तर येवढं मिरची लाऊन ग्यायच काय कारण आहे आज जर open मधून लागलेल्या मुलांचं percentage काढल तर मराठा,ब्राम्हण या आधीपासून सक्षम असलेल्या cast che mul जास्त दिसतील बाकी या मागास जातीचे 1-2% मुल ओपन मधून लागतात याला काही तरी कारण असेल ना खूप विचार करून आरक्षण दिलंय उगाच मिरची लाऊन घेऊ नका....तुम्हाला या 10-15 yr मधी तुमची मुल गरीब दिसतायत बाकीचा या मागास लोकांची मुल 1000 yr पासून गरीब आहेत गरीब तर गरीब वरून अन्याय पण सहन केला तुम्हाला तर आता तर गरिबी काय असते कळतंय अन्याय तर काय असतो आणखी माहीत नाही ...
@narayanmane6736
3 ай бұрын
आर्थिक मागास आणि सामाजिक मागास यावर अधिक चर्चा पाहिजे
@gatnevijaykumar1100
3 ай бұрын
आर्थिक मागास हा पुढे दृष्ट चक्रात अडकून सामाजिक मागास होतोच मग तो कोणीही असो
@yuvrajGJadhav
3 ай бұрын
मराठे मागास प्रवर्गातील असतील तर ते इतर मागास व अनु. जातीत रोटी बेटी व्यवहार करतील का? तेव्हा ते स्वतःला उच्च कसे समजतात???
@Yourtube2019
3 ай бұрын
आम्ही उच्च यामुळे कारण आम्ही पहिल्या पासुन leadership role मधे होतो आणि आहे पुढे पण राहुच
@@ashutoshkulkarni551 आमच्या गरीब वर्ग पण मोठा आहे हा रोटि बेटी व्यवहार विषयी बोलतो obc स्वतः आपसात रोटि बेटी व्यवहार करतात का ते सांग?
@BalajiBhosale-lw3jd
3 ай бұрын
धन्यवाद भाऊ सुंदर वास्तव सत्य विश्लेषण केलात अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती दिलात परंतू हा मनोज जरांगे मात्र मराठ्यांचे खरे शत्रू हिंदुंचे शत्रू शरदमियांची आणी काँग्रेसची यांची भाषा बोलतोय हा त्यांच्या तालावर त्यांना अपेक्षित राजकीय मदत करतोय हे शंभर टक्के सत्यच आहे आणी जे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस मराठा समाजाला त्यांनी योग्य न्याय दिलाय आणखी देतच आहेत त्यांनी आरक्षणासह इतर अनेक योजना लागू केल्यात त्या सर्व योजनेचा गेली सात वर्षापासून मराठा समाज लाभ घेतोय त्यांना मात्र हा ठरवून शिव्या घालतोय यांच्या विषयी मराठ्यांच्या मनात विष पेरतोय यामधे मराठ्यांचे कित्येक पिढ्यांचे हा नुकसान करतोय बालाजी रामराव भोसले
@ramnathlandge1497
3 ай бұрын
जाती पाती मध्ये दुरावा निर्माण व्हावा ,त्यांनी आपसात भांडावे हीच तर आमची इच्छा होती,अस साहेब म्हणतात.(मनात)
@shalmeshmore3926
3 ай бұрын
Tumhi dharmacha rajkaran kara, mg tyanni jaaticha kela tr kay jhala??
@bbluklsre
3 ай бұрын
@@shalmeshmore3926 Waah kay wichar bindok jatiche , Jati jatit bhandal tar kaay zaal manto
@shalmeshmore3926
3 ай бұрын
@@bbluklsre jevha dharma dharmandhe rajkaran hota, tevha tyala counter karayla jaati cha rajkaran kela jaata… mi dharma jaat kahich support karat naahi pn katyanech kata kadhava lagto… hech politics asta… religion politics band hou de, mg jaati cha politics pn band honar
@bittertruth5632
3 ай бұрын
मराठी लोकांनी एकमेकांशी कितीही भांडा, पण चाकरी तुम्हाला गुजराती आणि मारवाडी लोकांचीच करायची आहे. 🤣
इतिहास मंडळामध्ये मोरे अध्यक्ष होते. त्यांनी मराठी इतिहासांची पुस्तके बनवली. त्या पुसतकात जाणूनबुजून मराठ्यांना झुकत माप दिलेले आहे हे स्पष्ट दिसते.
@Swappypatil
3 ай бұрын
सदानंद मोरे सर अत्यंत उत्कृष्ट विश्लेषण 💐💐
@Anmol4824
3 ай бұрын
Wonderful discussion.
@rameshdeo999
2 ай бұрын
नमस्कार,खूपच मुद्देसूद सांगितले आहे.धन्यवाद.डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षणते खालील घटना समितीने आरक्षण स्वातंत्र्या नंतर घटना स्विकारल्या नंतर फक्त १० वर्षापर्यतच सुचीत केले होते. असो.
@Chandrakantjadhav_gothe
Ай бұрын
10 वर्षाचे आरक्षण हे फक्त राजकीय होते बाकी नाही . प्लिज घटनेचा अभ्यास पूर्ण करा.
@sumitraingale63
3 ай бұрын
प्रा.सदानंद मोरेंनी जे विश्लेषण केले आहे ते नक्कीच पटणारे आहे 🙏
@sunilpate5072
3 ай бұрын
शिक्षण सर्वांना मोफत असायला हवे.
@sunilpate5072
3 ай бұрын
छत्रपतींच्या काळात रिझर्वेशन नसुन गुणवत्तेनुसार पद दिले जात असे. नसता अठरापगड जातीचे लोक सैन्यात नसते .
@prakashnalugade10
3 ай бұрын
खुप सुंदर आणि उत्तम प्रकारे आरक्षण वाद मांडला आहे. एक धाडसी विवेचन. द्वेषमूलक होणारे आरोप लक्षात घेऊन, डोळ्यात अंजन घालणारी मुलाखत. धन्यवाद श्री मोरे साहेब. विनायक साहेब मनःपूर्वक धन्यवाद.
@dattatraynarvade9858
3 ай бұрын
खूप छान मोरे साहेब.
@yashwantbhagwat9159
2 ай бұрын
उत्तम विश्लेषण. खाणारे आज प्रचंड,शेती करणारे कमी, धान्य आणणार कुठून? १९२० सालचा काळ. आमची मोठी शेती, जिरायत, कर्जबाजारी. माझी अशिक्षित आजी. तिने प्रत्येक मुलग्याला वयाच्या आठव्या वर्षी घराबाहेर पुणे, सांगली येथे वार लावून शिकायला पाठवलं. शेती साठी एक मुलगा गावाला ठेवला. चौथी शिक्षण. पुढे शहरी मुलांनी कर्ज फेडली. गावच्या मुलाच्या मुलांना शहरी काकांनी शहरात शिक्षणासाठी आणले.ती मुले शहरात नोकरी करून अजूनही गावची शेती करतात.
@sanjaysable2006
Ай бұрын
पाहतो हा vlog, काहीतरी नवीन दिसतंय. 😮 अर्धा vlog पहिला पण एकदाही Poona pact, Dr. Ambedkar, Mandal commission, land holding Ani caste-based socio-political discrimination आणि caste-based power patterns यांचा उल्लेख नाही? 😱 कमाल आहे!
@akshitaambre7810
2 ай бұрын
फार छान पद्धतशीर समर्पक आणि परफेक्ट उत्तर. अतिशय सुंदर लाजबाब मुलाखत. फक्त ऐकणाऱ्या ने विचार करून मंथन करणे. अभ्यासू व्यक्तीलाच ही मुलाखत कळेल.
@MythakTv
3 ай бұрын
मोरे सरांच व्याख्यान म्हणजे अर्धा भरलेला ग्लास, इतिहास ठीक आहे पण.... स्त्रियांना वाटणी नको म्हणणे आणि त्याला पटवून देण्याचा प्रयत्न अत्यंत केविलवाणा आहे... सरांनी फक्त इतिहास सांगावा, सामाजिक गोष्टी समजण्याचा त्यांचा आवाका अगदी 1857 सालचा आहे... आरक्षणाच्या बाबतीत देखील हेच अर्धवट ज्ञान समोर येते.... एकीकडे आर्थिक मागलेला म्हणायचे, आणि EWS चा उल्लेख देखील करायचा नाही, कैसे चलेगा? बाकी ब्राह्मणेतर मराठतर बाबत खूप छान सांगितले... अर्थात ते आकलन महर्षी शिंदे यांचे
@v.A.P10
3 ай бұрын
गरीब झाला म्हणून काय जातीबाहेर लग्न करत नाही, हे लक्षात घ्या.
@satishdakare7585
3 ай бұрын
Give Admission on Ranking and Concession in Fees to all on Economic basis. All Problems will be Automatically Solved
@bbluklsre
3 ай бұрын
EWS ahe dear
@tukaramchavan2377
3 ай бұрын
श्री सदानंदजी मोरे सरांच्या इतिहासाबाबत सर्वांनी चिंतन करण्याची गरज आहे , व त्याच्या विचारा्चा सकारात्मक विचार व्हावा असे आम्हाला वाटते . सरांवा सलाम- 🙏🙏
@TheHinduDharmaProtector
3 ай бұрын
दिवसेंदिवस पाऊस अनियमित आणि कमी का होत आहे? काय कारण असेल एवढे तापमान वाढ व्हायला ? का आजार होत आहेत निर्व्यसनी लोकांनासुद्धा? काय उपाय असू शकतात पर्यावरण वाचवण्यासाठी? पाऊस कमी होतो आहे त्यामुळे पाणी अडवून लोकांचे भले करा, तापमान वाढ होत आहे त्यामुळे झाडे लावा व जगवा, प्लास्टिक बंदी मोहीम राबवा, तसेच अन्याय व पीडित लोकांना न्याय देण्यासाठी संस्था स्थापन करा. तसेच प्रदूषण कमी करण्यासाठी लोकांना प्रेरित करा व आपण कीटकनाशक जास्त असणारे विषारी पदार्थ व खाद्यपदार्थ खात आहोत हे लक्षात आणून द्यावे. तसेच पर्यावरण संरक्षण साठी लोकांना प्रेरित करावे. असे लोकांना फुट पडून समस्या वाढणार पण आपण आपले पर्यावरण वाचवले तर त्याचा फायदा सर्वांना सारखा मिळणार कारण निसर्ग कधीच कोणासोबत भेदभाव करीत नाहीत मात्र आरक्षण भेदभाव करू शकते कारण आरक्षित गटात सुद्धा जे खरोखरच गरीब आहेत त्यांना फायदा मिळेलच असे नाही. पण झाड सर्वांना सारखी सावली देते, हवा सर्वांना सारखीच नाकातून घ्यावी लागते, पाणी सर्वांना सारखेच मिळते जर प्रदूषण नसेल तर बरं का, तसेच सूर्य चंद्र सर्वांना सारखीच ऊर्जा देतात. त्यामूळे पृथ्वी वाचवा. बाकीच्या देशात खाजगी संस्था पर्यावरण वाचवण्याकरता खूप पुढे आहेत मात्र आपल्याकडे वेगळेच काहीतरी चालू असते. नद्या किती प्रदुषित झाल्या ते पहा.. प्लास्टिक नुसतंच नावापुरती बंदी आहे पण लोकं वापरतात. या सर्वांमुळे कॅन्सर सारखे आजार कोणालाही व्हायला लागले आहेत. कारण आपण काय खातो ते आपल्याला माहीत नाही. एक मोहीम आवश्यक आहे. मुलांना लहानपणापासूनच पर्यावरण वाचवण्याकरता sensitive केले पाहिजे. जास्तीचे लाइट न चालू ठेवणे, पाणी न सांडून वाचवणे, कीटकनाशके कमी वापरावे, दूध काढण्यासाठी जनावरांना injection न देने, प्लास्टिक न वापरणे, आपण स्वतः पासून सुरुवात करू शकतो. छोट्या छोट्या गोष्टी मोठे बदल घडवून आणतात. जसे की छताचे पाणी फिल्टर बसवून Borewell विहीर मध्ये टाकणे खूप सोपे आहे. प्लास्टिक बॅग कधीच न वापरणे, जेवढे वीज लागेल तेवढेच फॅन वापरावे, नदीतील पात्रात घाण न टाकणे, शौचालय वापरणे, विचार करा नदीपात्रात शौचालय केल्यास तेच पाणी विहिरीत येऊन आपण पितो त्यातून आजार पसरतात. विचार करा microplastic आपल्या शरीरात प्रवेश केल्याने काही काळानंतर कॅन्सर सारखे आजार होणार,. मोठ्या माणसाने लहान माणसाला आधार दिल्यास सर्वांमध्ये बंधूभाव राहील. भारत खूप खाद्यतेल आयात करतो, सर्व इलेक्ट्रिक वस्तू, पेट्रोल डीजल आयात करून आपली गरज भागते मग यांचा वापर कमी केल्यास आपल्या देशाचा फायदा होईल. आयात कमी झाली व निर्यात वाढली तर आपल्याला डॉलर ची आवश्यकता पडणार नाही व रुपयांची किंमत वाढेल. किती चीनी माल आपण वापरतो ते माहीत आहे का? चीनी मालाचे कब्जा केला आहे आपल्या मार्केट वर. आपले योगदान द्यावे. देश सक्षम बनेल. जास्तीच्या हव्यास टाळला तर शक्य आहे शाश्वत विकास. छोटे अंतरावर जाण्यासाठी का पाहिजे गाडी?
@ravindrarajadhyaksha8558
3 ай бұрын
परखड आणि योग्य विश्लेषण. पेरले ते ऊगवतं हेच खरं.
@sujaysant4767
3 ай бұрын
सुंदर विश्लेषण साहेब आगदी आगदी बरोबर आहे तुमचे कोणाही जातीला दोश न देती जे खर आहे ते तुम्ही सांगितल धन्यवाद
@vidhata.
3 ай бұрын
मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे ओबीसींची जनगणना झाली पाहिजे दोन्ही घटकांना न्याय मिळाला पाहिजे
@jiti5034
3 ай бұрын
बारामतील जा आणि माग
@Shri_12356
2 ай бұрын
काय जबरदस्त विश्लेषण 😮 नवीनच दृष्टिकोन मिळाला ह्या चालू घटना कडे बघण्याचा
@sk-cu2zs
3 ай бұрын
मराठा समाजावर खूप असंतोष आहे इतर समाजाचा खूप वर्ष अन्याय केला आहे इतरसमजवर
@GaneshMekale-dl3rc
3 ай бұрын
काय अन्याय केला मित्रा पण असाच विरोध चालू राहिला तर मात्र नक्की अन्याय होईल
@sk-cu2zs
3 ай бұрын
@@GaneshMekale-dl3rc खूप अन्याय केला नेहमी तुच्छ समजले इतरांना दादा आता बहुजन समाज खूप पुढे गेला आहे आता काही करू शकत नाही तुम्ही 😂 आता भिकेला लागला आहे तुम्ही हे मान्य करा
@GaneshMekale-dl3rc
3 ай бұрын
@@sk-cu2zs भावा तू कुठही जा ज्यांची संख्या जास्त ते असेच वागतात तरी मराठा शांत आहेत तू राजस्थान मधे जा तिथे जाट भागात जाऊन बघ ,, बीड मध्येच बघ किती बोगस मतदान झालं ते ..up मध्ये जा तिथे यादव ओबीसी आहेत त्याचे वेगळे धाबे होते जिथं बाकी कुणी J1 करु शकत नव्हत आणखी खुप आहेत पण असो तुम्हाला आता मराठा म्हणजे सॉफ्ट टार्गेट वाटतंय पण तस नाही खुप हार्ड आहे हातोड्याने पण तुटणार नाही 😂😂
@bbluklsre
3 ай бұрын
Exactly tyamul marathettar chalawal chalu houn tyat Baudh OBC adhivasi muslim ekatra yetil maratha jaat gaav gadyat ajahi mujori karte he more sir la disat nahi
@bbluklsre
3 ай бұрын
@@GaneshMekale-dl3rc Maratha jaatine gaaw gadyat saglya itar samajawar anyay kela hi gost kontahi samaj wisarnar nahi
@bbgajbhare4018
3 ай бұрын
डॉ आंबेडकरांनी म फुले यांना गुरू मानले.... त्यामुळेच..
@jayeshborase668
3 ай бұрын
ओढून ताणून काहीतरी पटवून द्याचा प्रयत्न करत आहेत. सर्व घटकांची परिस्थिती सांगा ना. मी गरीब आहे आणि बाकी पूर्ण समाजातील लोक श्रीमंत आहेत असे सांगण्याचा प्रयत्न आहे. सामाजिक अभ्यास कमी वाटत आहे. तुलना करून गोष्टी सांगायला पाहिजे.
@patankarvaidehi0
3 ай бұрын
पहिल्यांदा कोणीतरी इतकं अभ्यासपूर्वक बोललेलं पाहिलं मी , सुंदर मुलाखत
@मर्दमराठा-य3व
3 ай бұрын
या देशात जवळ जवळ ७० कोटी लोकांना आरक्षण आहे. .. झाल का त्यांचं भलं.... आरक्षण किती निरर्थक आहे या वरूनच कळतं जातीवाद संपला पाहिजे समता आली पाहिजे या पिपान्या वाजवणार संविधान याच्याच माध्यमातून जातीय सर्टिफिकेट दिल जात... खरंच संविधान प्रामाणिक असेल तर फक्त गरजू, गरीब यांना आरक्षण दिल असत... जात बघून आरक्षण दिल नसत
@timcook3846
Ай бұрын
Great explanation and reality exposure by Sadanand More Sir💯
@bbgajbhare4018
3 ай бұрын
मराठवाडयात सुध्दा मराठा समाज सत्ताधारी समाज आहे....
@Connecting-nature
3 ай бұрын
हातच्या बोटावर मोजण्याइतके... बाकी 99.99% गरीबच
@bharatgurav9572
3 ай бұрын
@@Connecting-nature सगळेच नसतात पण सगेसोयरे मुळे सगळ्याच्या घरात राजकारण आहे मराठा समाजात
@Connecting-nature
3 ай бұрын
@@bharatgurav9572 ईतर समाजात मराठ्या विषयी गैरसमज आहेत की, सर्व मराठ्यांची परिस्थिती चागली आहे
@samm8654
3 ай бұрын
@@Connecting-natureबर 😂
@machhindragaikwad3649
3 ай бұрын
Start chya three line madhe tumhi 100 persenta ge correct sir.i am 73 years old graduate servent..
@SubodhAwate
3 ай бұрын
कुटुंब नियोजन आणि आर्थिक मागास हाच एकमेव निकष लावावा
@chandrakantdeshmukh6078
3 ай бұрын
अत्यंत माहिती आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण.
@JustDie2002
3 ай бұрын
Excellent Video 👍👍
@medha0509
14 күн бұрын
शहरात बंगले ,गावात शेती -ट्रॅक्टर ,दारात सुमो,fortuner ,जीप, बायका सोन्यात मढलेल्या तरी आम्ही मागासवर्गीय😮
@shriramsakhalkar-blissyog2744
3 ай бұрын
सर, आपणा विषयी मला अत्यंत आदर आहे. आपले विचार ऐकल्या नंतर काही प्रश्न मनात आले जे मी मांडू ईच्छितो. १. मराठा, काही मूठभर नेते सत्तेत होते तर त्यांनी आपल्या समाज बांधवांसाठी आरक्षणा बाबत काहीच का केले नाही? २. जर आर्थिक मागासलेपणाने आपोआप सामाजिक मागासलेपण येणार असेल तर सर्वच समाज घटकात आर्थिक मागास आहेत. मग ते सुद्धा आरक्षणास पात्र नाहीत का? ३. जर छ.शाहूमहाराजांच्या काळात याला "विद्या मागासलेपण" शिक्षणात मागास असलेले असे असेल तर नोकरीत आणि राजकारणात आरक्षण हे योग्य आहे का? राजकारण हे समाजकारणासाठीच असले पाहिजे. पण आजची परिस्थिती उलट आहे. राजकारणात टीकायचे असेल तर समाज सुदृढ असता कामा नये आणि हीच खरी शोकांतिका आहे.
@manisshkhaparde7619
3 ай бұрын
Give reservations to all on economy basis. It will solve all problems.
@DnyaneshwarPatare-l5b
3 ай бұрын
इंग्रजी येत नसताना इंग्रजी तून लिहीण्याचा एवढा कंड का?
सर्व प्रवर्गामधे आधुनिक ब्राह्मण आहेत. आरक्षणाचा लाभ फक्त एवढ्याच लोकांना होतो. इतर विकासापासून वंचित आहे. सर्वाची प्रगती व्हायची असेल तर नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत.
@user-qg9tb6rf4m
3 ай бұрын
मोरे साहेब हेच कोकणातील कुणबी आणि मराठे याबद्दल पण बोला....
@purutoke
3 ай бұрын
आभ्यासपूर्ण व तर्कशुद्ध विवेचन!
@mahendragadre8142
3 ай бұрын
या विषयावर बोलण्यासाठी मोरे अयोग्य विद्वान वाटलें
@bbluklsre
3 ай бұрын
Saral saral maratha jatichi baaju ghet ahet , Jarange manto kunbi muslim pn ahe an He widwan mantat kunbi mnje maratha kaay kuthlya kuth pn bolat ahet he sir
@sanjaypatil4272
2 ай бұрын
भाऊ खान्देशातील तिन जिल्ह्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मीळते सरकार दप्तरी कुणबी नोंदी आहेत म्हणून हे 100% खरं आहे मोरे कोकणातही नोंदी सापडतात मोरे सर हेच सांगत आहेत पुराव्यानिशी तरी अर्धवट माहिती घेऊन लीहुनये ही विनंती
@TimesOfVidarbha
3 ай бұрын
Sir कुणबी hi जात आहे, Martha जात नाही, सर्व जाती ( शिवरायांच्या काळात) Martha ही जात न्हवती असे मला वाटते, Martha ही उपाधी सैनिकांना दिली असेल,
@vikaskaduskar
Ай бұрын
नेहमीप्रमाणे आपण का पात्र नाही असे विश्लेषण मांडण्यासाठी , हे सिद्ध झाले.. साभार
@jaynarayanbadki4457
3 ай бұрын
कुणबी समाजाचे डोळे उघडणेसाठी मोरे सर आपण महाराष्ट्राचा प्रबोधन दौरा केल्यास बरे होईल.धन्यवाद!
@AnilOak-e8z
3 ай бұрын
Eyeopener interview most impartial most convincing views on reservation
@santoshedke-gq5rc
3 ай бұрын
मराठे छत्रय असताना कमजोर खटकणा भीती घालू नये
@shantanukashid8031
3 ай бұрын
सदानंदजी मोरे उत्तम विवेचन ❤❤
@dr.omkarkortikarashwinispa5947
3 ай бұрын
Great message madam.. it's very inspiring journey!!... And also it's a valuable guidance for upcoming teaching professionals, how one can explore oneself!!!.. Congratulations and proud of your achievements!!!🎉🎉
@pranavkulkarni8336
2 ай бұрын
God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all
@bharatiyajagruknagarik2837
3 ай бұрын
माफ करा साहेब....तुम्ही म्हणतात शेती चि वाटणी झाली म्हणुन शेत जमीन कमी झाली..म्हणुन मराठा समाजाचे उत्पन्न कमी झाले...मग बाकीच्या समाजाचे पण तेच झाले....पण त्या लोकानी भलेही college मध्ये प्रवेश मिळाला नाही किंवा साध्या college मध्ये प्रवेश मिळाला तरी कष्ट करून नौकरी मिळवली.....या उलट मराठा समाजातील बांधव हे "माज आहे मला मराठा असल्याचा" आस म्हणतात मागचे 20 -25 वर्षा वडिलोपार्जित संपत्ती संपवत बसले...आत्ता ती संपत्ती कमी झाली की आरक्षणा मागत आहेत...
@vikasshinde9652
2 ай бұрын
जय जरांगे जय महाराष्ट्र 🇮🇳
@sandiptapkir
3 ай бұрын
मोरे साहेब आपले विश्लेषण काही अंशी बरोबर आहे. पण सरसकट मराठा समाजाचा विचार करताना अनेक वेगवेगळे प्रवाह आहेत. मागसलेपण व आर्थिक निकष या वरच मराठी समाजास आरक्षण दिले पाहिजे. शिक्षण आणि नोकरी मध्ये ज्याना खरंच गरज आहे असे आरक्षण दिले पाहिजे.
@rahulmuley7952
3 ай бұрын
आर्थीक निकष्यावर आरक्षण उत्तम
@anand08151947
3 ай бұрын
छान मजा आली हा व्हिडीओ बघतांना 😀 आम्ही गेल्या १०-१२ पिढ्या जिरायत शेती करतो. आता आम्ही पण कुणबी चित्पावन, आम्हाला पण हवे ओबीसी reservation कुणबी म्हणुन 🤦🏽♂️
@narendragongale8945
3 ай бұрын
Sadanand more sahebanche vishleshan khupach aavadle
@bbluklsre
3 ай бұрын
Saral saral bindok maratha jatichi baaju ghet ahet sir Proportion mdhe pratinidhitv nahi sir maratha jatila lokasankhepeksha 3te 4 pat pratinidhitva ahe , OBC chi 54 takke lokasankhya asun 4 khasdar nahit sir he kas kalat nahi apalyala
@vivekananddagare2543
3 ай бұрын
Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat
@jayendragore732
3 ай бұрын
आताच्या परिस्थितीत योग्य मार्ग सांगुन विवेचन करावे
@EntropyInfo
3 ай бұрын
Marathas are not socially backward.....they can be economically backward..... therefore they cannot be included in Other Backward Caste.....which no one discriminates against them...They constitute 30 % population of Maharashtra.......and if they are economically backward....then it was because british Raj , Congress and Sharad Pawar post independence era......
@KrishnaSuryawanshi
3 ай бұрын
धनगर 👇
@mahendragadre8142
3 ай бұрын
मोरे सर बुद्धीभेद करीत आहेत.
@rameshoak2410
3 ай бұрын
मग मराठवाड्यातील ब्राह्मण समाजाला सुद्धा आरक्षण द्याना
@brownmunde5813
3 ай бұрын
मराठवाड्यात कोणी गरीब नाही, इथे कामाला लोक मिळत नाहीत.
@jidnyasu2024
3 ай бұрын
अतिशय परखड विचार, सदानंद सर खूप खूप आभार
@sunilhatankar9340
3 ай бұрын
Great Shahu Maharaj & Great Mahatma Phule & Great Dr. Balasaheb Ambedkar .जय महाराष्ट्र जय शिवराय
@SamadhanMachineToolsSMT
3 ай бұрын
हा (जनता राजा) (गु जनता) आळ्या होऊन मेला की खूप सारे माऱ्हाठी आत्मे सुखी होतील... 2-3 पिढ्या च वॉटोळा केला या 12 बापाच्याने
@shalmeshmore3926
3 ай бұрын
Tumhi uptat n radat basa, gujratyanna uraavar bsvun
@SamadhanMachineToolsSMT
3 ай бұрын
@@shalmeshmore3926बघा जंत राजा महण्टला की आमच्या शिवबाला सोडून dukracha गु खाणारा भेटला लगेच. तुमचा आहे ना घरचा... कारखाने घश्यात घालून बसलेला... बोलवा त्याला तो मोकळा उडेल घरी येऊन तुमच्या
@shalmeshmore3926
3 ай бұрын
@@SamadhanMachineToolsSMT asach rada aani khush raha aayushyat!
@Yourtube2019
3 ай бұрын
@SamadhanMachine मि मराठा आहे तुम्ही जे बोलले ते योग्य च आणि नालीमधे किडेच पडतात पण लोकांना 12 बापाचाला बोलल्यावर यांच्या बापाला बोलल्यासारखा राग येतो😂
@anilthombare8999
Ай бұрын
कोकणातून समुद्राकडे जाणारे पाणी जेव्हा मराठवाड्याकूडे वळविता येईल, शेतकरी "पाणीदार" होईल तेव्हाच समृद्धी येईल. उजनी "ओव्हरफ्लो" होईल तेव्हा ते मराठवाड्याकडे वळले पाहिजे.
@Measurement_metrology
3 ай бұрын
कोणालाच आरक्षण देवू नका फक्त शिक्षण, आणि वैद्यकीय सुविधा सगळ्यांना फ्री द्या भले अजून 1-2% टॅक्स वाढवा ...आणि आरक्षण हे फक्त राजकीय द्या जिथे छोट्या समूहाला मतदान मुळे जातीला representation मिळणे कठीण जाते म्हणून आरक्षण फक्त राजकीय द्या लोकसंख्येच्या प्रमाणात आणि पूर्ण शिक्षण आणि वैद्यकीय सुविधा गरीब पासून श्रीमंतांना फ्री द्या
@mininaththorat6095
3 ай бұрын
सर मला तर असे वाटत की आरक्षण हे फक्त आथिर्क निकष पाहून द्यावेत. मग तो कोणत्याही जातीचा किंवा धर्माचा.
@udayat23
3 ай бұрын
जिथे शेतकरी आत्महत्या होत आहेत त्या प्रदेश मध्ये MIDC सुरु करावी म्हणेज तेथील आत्महत्या थांबतील. पायाभूत सुविधा द्यावात. तिथे उद्योग सुरु करावेत. आपण फक्त सरकारी नौकरी हट्ट सोडून द्यायला हवे. जसे काळ पुढे जाईल तसे सरकारी नौकरी कमी होत जाणार आपण capitalist ( अमेरिका अर्थ केंद्रित ) economy स्वीकारली आहे.
@ulhassahasrabudhe3953
3 ай бұрын
तिथे उ. प्र. बिहारी येऊन काम करतील.
@MrVijaybade
3 ай бұрын
Sir, midc aanlyamule udyog yet nahit. Udyog yenyasathi tin mhateachya goshti lagtat.. Samudrivahatuk, pani, ani kushal manushyabal.. Tinihi marathwadyad nahi.. Traditional paddhatine marathwada vikasit hovu shakat nahi... Tyasathi narmada ani tapi che pani aurangabad wa jalna paryant aanawe lagel... Kokanat wahun janare pani suruwatila ujani dam made,, ani tithun jamkhed marge beed ani osmanabad nanded paryant... Pani aali ki sheti sudharel ani shetkari kade paisa aala ki udyog sudharel.. Ha project tatawata manya zala aahe. . Pan 20000 corore rupaye lagnar aahet mhanun band aahe. To lavkar suru kela tarach kahi apeksha aahe nahitar marathwada hi smashanbhumi honar aahe..
@udayat23
3 ай бұрын
@@MrVijaybadeहे Fasttrack वर काम केले पाहिजे किती दिवस आपण आत्महत्या बघत राहणार. तेथील राज्य कर्ते एकत्र येऊन काम केले पाहिजे. जसे पश्चिम महाराष्ट्र नेते एकत्र असतात विकास बाबतीत
@MrVijaybade
3 ай бұрын
@@udayat23 tyasathi jantene sobat yevun rajyakartyanwar dabaw aanla pahije.. Pan janta jati jati made vibhagli geli aahe..
@sagarjamdhade5253
3 ай бұрын
Eye opening webinar...w8ing for next one
@simonmenezes1345
3 ай бұрын
सुंदर अप्रतिम विश्लेषण धन्यवाद सर
@avinashganbote1927
3 ай бұрын
अतिशय छान विवेचन. मूलभूत प्रश्नाला हात घातलाय.
@babuhajare-t6x
3 ай бұрын
सत्तर वर्षे सगळे खावून अजून यांची भूक भागली नाही. द्या अजून त्यांना . काय शिल्लक ठेवलंय का
Пікірлер: 1,8 М.