भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री आणि महाराष्ट्रचे माजी मुख्यमंत्री राहिलेल्या सुशीलकुमार शिंदे यांच्या एका वक्तव्यानं मोठा वाद निर्माण झाला आहे. दिल्लीतील 'इंडिया इंटरनॅशनल सेंटर' (IIC) इथं शिंदे यांच्या 'फाईव्ह डिकेड्स इन पॉलिटिक्स' या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. त्यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की गृहमंत्री असताना काश्मीरमध्ये गेलो असताना, तिथं दल सरोवर, लाल चौक इथं जाण्याचा सल्ला मिळाला. तिथे मी भाषण केलं. त्यामुळे लोकांना मी धाडसी असल्याचं वाटलं. मात्र, माझी वाईट अवस्था झाली होती (प्रत्यक्षात वेगळा शब्द)
शिंदेंच्या या वक्तव्यार जोरदार टिका होत आहे. शिंदे यांच्या या वक्तव्यानं सुरक्षा दलां अवमान झाला असून, एकप्रकारे पाकिस्तानी दहशतवादी टोळ्यांच्या काश्मिरातील वर्चस्वाचा पुरावाच दिल्याचं मानलं जातंय. यावरच बोलतायत 'बायोस्कोप-मराठी'चे संपादक प्रसन्न जोशी.
#sushilkumarshinde #homeminister #dallakesrinagar #thebioscope #kashmir #bjp #upa #congress #booklaunch #nayakashmir #article370
-------
The Bioscope Marathi Social Media Handles:
KZitem : / @thebioscopemarathi
Twitter: x.com/Bioscopemarathi
Facebook: / 61564064610686
Instagram: / thebioscopemarathi
Website: www.bioscope.n...
Негізгі бет देशाची, महाराष्ट्राची इभ्रततुमच्या एका वक्तव्यानं 'फाटली'! | Sushilkumar Shinde | Prasanna joshi
Пікірлер: 59