#BolBhidu #DevendraFadnavis #LoksabhaElection
पराभवाची कारणे सांगताना काही दिवसांपूर्वी फडणवीसांनी जोरदार भाषण केलं. त्यांच्या भाषणाचा सार म्हणजे महायुतीचा वोटशेअर कमी झाला नाही, मुस्लीम मतदारांमुळे महायुती हरली. खूप कमी फरकाने पराभव झाला असा होता.
याची वेगवेगळी कारण सांगत असताना फडणवीसांनी निवडणुकीचं अर्थमॅटिक पक्षाच्या लोकांसमोर मांडल. पण फडणवीसांनी सांगितलेलं अर्थमॅटिक तपासून पहायला गेलं तर ते फसलेलं दिसतं.. देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणात नेमके काय दावे करतायत आणि ते कसे फोल ठरतायत ते समजून घेवूया या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет Devendra Fadnavis यांनी Mahayuti च्या पराभवाचं विश्लेषण केलं पण त्यांनी केलेले दावे कसे फोल ठरतायत?
Пікірлер: 805