राणे जशास तसे उत्तर देता यत, जे फार आवश्यक आहे तीच भाषा काही लोकां साठी गरजेची आहे.
@chandrakantmanjrekar4125
14 күн бұрын
वाह वाह... अप्रतिम विश्लेषण " ठाकरे " या नावाची दहशत आता राहिली नाही, ती बाळासाहेब यांच्या बरोबर संपली आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा अकलेशी कधी संबंध आला नाही. असा अर्धवट पक्षप्रमुख महाराष्ट्राने कधी पहिला नाही.
@prataphadkar9537
12 күн бұрын
बाळासाहेब असतेवेळी राणे साहेब बाहेर पडले आजपर्यंत जे बाहेर पडले ते लपवूनं राहीले फक्त राणे या नावाने जशास तसे उत्तर दिले त्या मुळे त्यानां आपल अस्तित्व कळल
@hindurashtra2851
15 күн бұрын
ज्यांनी स्व.बाळासाहेब ठाकरे च हिंदूत्व सोडून हिरवं धरलं त्यांनी हिंदू धर्मंबद्दल बोलू नये.
@Rajans-y9i
15 күн бұрын
पहाटेची शपथ घेतली तेव्हा कुठे टाकले होते हिंदू खूंटी ला😅😅.......
@shahajikambale6303
15 күн бұрын
पाकिस्तानी बिर्याणी खायला कोण गेले होते
@dattatraywaghmare63
14 күн бұрын
बरोबर
@sandippatil4462
14 күн бұрын
😊😊😊😊 vadapav sainik balasehb bole hote je Soniya samor juhktat te HIJDYE tuja shand neta lotangan ghaltoy hirvya matansathi Ani tumi vadapav sainik akkal vapret nahi he Durdaivya 😮😮😮😮@@shahajikambale6303
@user-ir6ln6bb7b
14 күн бұрын
गप ग कमळे लायकित रहा नवरा आहे तो तुझा उध्दव बाळासाहेब ठाकरे जी 🤣🤣🤣🤣🤣🤣
@MukeshKarwande
14 күн бұрын
साहेबांनी काढलेल्या अनेक CARTOON पैकी एकच फसलेलं CARTOON म्हणजे ...... उद्धव..... !
@sunitatakawale5615
14 күн бұрын
😅😅😅😅😅 1 no. Comment 😅
@laxmannikam6333
14 күн бұрын
Excellent 👌
@seemalad5134
14 күн бұрын
एकदम सही कॉमेंट
@dilipgandhi2814
11 күн бұрын
Superb 😂😂😅😅
@MaheshPhadnis-s6k
11 күн бұрын
एकदम बरोबर.
@narayan1210
14 күн бұрын
भाजप ने ह्या हलकट लोकांना खूप सयिल् सोडलं आहे. त्यांना तातडीने लगाम लावणे अत्यंत गरजेचं आहे.
अजून एक सुपारी बाकी आहे वाढवण बंदर.. बदलापूर ची घटना त्यातील आंदोलन बदलापूर वाल्यांनी फेल केल
@aniljadhav9517
15 күн бұрын
बीएमसी खायला सोबत भाजपा पण सोबत होता हे भक्तांनो विसरायचं नाही. आणि आजही ठाकरेंनी६९०००करोडच्या ठेवी ठेवल्या आणि आता भाजपा मिंधे ते लुटत आहेत. हाच पुतळा भ्रष्टाचार करुन उभारला म्हणून पडला.
@aniljadhav9517
15 күн бұрын
भाजपाने कोविड काळात केलेली आंदोलने योग्य असतात. बंगाल मधील बलात्कार आंदोलन करण्याजोगा असतो ते राजकारण नसते पण बदलापुर मधील बलात्कार विरोधात केलेले आंदोलन मात्र राजकारण असते. मणिपूर मधील घटनेने राष्ट्रपती व्यथित झाल्या नाहीत. बदलापुरच्या बलात्काराने त्या व्यथित झाल्या नाहीत पण बंगालच्या बलात्काराने मात्र त्या व्यथित झाल्या नाहीत. बरं संजय राठोड ना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते मंत्री नको होते. पण भाजपाची सत्ता आल्यानंतर त्यांनी बलात्कार व हत्या केली तरी तो गुन्हा नसतो. त्यांना मंत्री केले. सुर्यवंशी तुमच्या नितेश राणे पेक्षा हजार पट आदित्य चांगले आहेत.अहो राडा का झाला तर नारायण राणे तिथे आल्यामुळेच. पोलिसांनी दोघांनाही परमिशन का दिले? महिलां विषयीचा आदर फोगाट या महिला पहेलवान व मणिपुर व हाथरस वेळी दिसला की .
@aniljadhav9517
15 күн бұрын
पेंग्विन पक्षी आणला म्हणून टोमणे मारणारे सुर्यवंशी अहमदाबाद मध्ये पेंग्विन का आणले. आदित्य ठाकरेंचा बालहट्ट होता तर अहमदाबादच्या शाकालहट्ट होता? असं साळसुदपणे टिका करतात की भाजपा धुतल्या तांदळाचे आहे. तुम्ही संघी मानसिकतेचे सांगितलेच आहे. तर मग आपल्या सत्यावर विश्वास तो किती ठेवायचा! तुमचं आपला तो बाब्या व दुसऱ्याचे ते कार्टे असं असणारच! ते ५५० कोटी चे निवडणूक पॅकेज मिळाले असते आणखी जोश आला असता नाही का?
@ramdaspatwardhan716
15 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची झालेली विटंबना मनाला वेदना देतात.पण या बाबत मनात एक विचार येतो की -ही घटना नैसर्गिक आहे की कोणी राजकीय हेतूने ही घडवून आणली..? खरे शोधले पाहिजे... हेही राजकारण... नसेल कशावरून....? योग्य चौकशी व्हावी असे वाटते.
@suhasjoshi6083
14 күн бұрын
Agadi yogya salla dilat apan. 😮
@smitapatkar786
14 күн бұрын
सर्व उठाव करणाऱ्या घटना आताच कश्या घडतात?
@mandarpandit1072
15 күн бұрын
विशाळगड मुक्ती संग्रामात बाळ घरात लपला होता ..
@gargeeandshravani1569
14 күн бұрын
१००%✓
@MaheshSuvare-n7v
14 күн бұрын
कुठच्या तरी प्रेमळ मिठीत होता असेल !
@smitadixit5733
14 күн бұрын
100% बरोबर
@jeetendrakarikar705
14 күн бұрын
चतुर वेडी की वेदी 😂😂😂@@MaheshSuvare-n7v
@bhaskarchikare1985
14 күн бұрын
अहो हे लुच्चे इग्लड पळुन रायला जाणार.....तेथे बरीच माया जमा आहे......फक्त इडी येवु ध्या हे अगोदर प😊ळुन जाणार........
@vandemataram.7222
15 күн бұрын
फुकटचे मासे मातोश्रीवर बंद होतील हप्ते बंंद होतील. हेही दुःख आहे.
@shalakavayuvegla7229
15 күн бұрын
Hyana fukatach khaychi savay ahe kay ahe hyancha kamdhanda
@sonalishanbhag5796
15 күн бұрын
सुशांत आणि दिशा चे आत्मे ह्यांना सोडणार नाहीत , जगू नाहीं देणार !!!
@Rajans-y9i
15 күн бұрын
जर तो गुन्हेगार आहे तर मग फडणवीस काय करतोय😅😅
@sonalishanbhag5796
15 күн бұрын
फडणवीस ना विचारावं
@ps-pc6yy
15 күн бұрын
@@Rajans-y9iतुम्ही खूपचं विचार करता राव
@kamaliniarolkar3897
15 күн бұрын
☑️@@Rajans-y9i
@dnyanadipadivarekar
14 күн бұрын
@sonalishanbhag5796. तुमच्याकडे पुरावे आहेत. त्यामुळे कृपया पोलिस आणि मीडियाला द्या
@kiranshirke3081
14 күн бұрын
भाऊ तोरसेकर यांचे एक बोलवले गेलेले विधान मला आठवले उद्धव आणि शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणातून बाहेर जातील तेव्हा महाराष्ट्रात चांगले दिवस येतील
@bhagannanalla7725
15 күн бұрын
आदित्य ठाकरे आजकाल बेताल वक्तव्य करत आहेत ठामपणे जणू त्यांच्या सरकार येणार आहे? महाराष्ट्रातील लोकांनी जरूर विचार करावा
@shitaloak4362
15 күн бұрын
आजकाल😮😂😅🤔🤔
@swapnapandit478
15 күн бұрын
त्यांचे सरकार आले तर अजुन वेगळी सुशांत दिशा पालघर साधू प्रकरणे होतील
@rekhamohite9270
15 күн бұрын
Ho khare ahe 💯 barobar aahe 👍👍
@susheelchauhan7759
15 күн бұрын
@@shitaloak4362आजकाल मादी पेंग्विनचः लय झालं
@susheelchauhan7759
15 күн бұрын
☑
@sgteacher1964
14 күн бұрын
मालवणच्या पोरींची नाटके पाहून,दुःख वाटले. उबाठा आत्ता शांत असलेले कोकण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. कोकणी माणसाने सावध रहावे. नको तो शहाणपना करु नये.
@AkshayShinde-mi5ly
14 күн бұрын
सुर्यवंशी साहेब राम राम सर आम्ही या गोष्टीवर लक्ष ठेवून आहोत कोण कस छत्रपती शिवाजी महाराजांच्या वर राजकारण करत आहेत खासकरून उबाठा लक्षात ठेवावे जनता दुधखुळी नाही तुमच्या महाविकास आघाडीचा सुफडा साफ होणार आहे येत्या निवडणुकीत हे नक्कीच जय जिजाऊ जय शिवराय.
@spp4708
15 күн бұрын
महाभकास आघाडी इतक्यात संपूर्णपणे संपणे कठीण आहे पण उबाठा ला संपवणे अगदी शक्य आणि गरजेचे आहे
@dattatraywaghmare63
14 күн бұрын
👍👍👍
@naikhp
14 күн бұрын
👍👍
@AKATSUKI_TA
14 күн бұрын
त्यांच्या कर्तृत्वाने स्वतः च सम्पतील ते
@chandrakantmanjrekar4125
14 күн бұрын
ज्याने मराठी माणसांशी... मराठी मातीशी बेइमानी केली त्या उद्धव ठाकरे याला मराठी माणसांनी भुईसपाट केले पाहिजे. त्याला या भूमीतही गाडू नकोत, त्याला प्रिय असलेल्या हिरव्या देशाच्या मातीत नेऊन गाडा.
@जयमहाराष्ट्र-फ7घ
11 күн бұрын
अगदी बरोबर
@chandrashekharmhatre3900
14 күн бұрын
नेहरू यांनी छत्रपती याचा उल्लेख लुटारू असा केलेला होता त्या बद्दल हे लोक काय बोलणार? धन्यवाद.
@user-vp3rj2jv8y
15 күн бұрын
बाई सारखा आवाज आहे आदित्य ठाकरेचा...बाईल्या
@sunitasodhani9135
15 күн бұрын
अजूनही कंठ न फुटलेला आदु बाळ आहे हा
@ps-pc6yy
15 күн бұрын
@@sunitasodhani9135😂😂😂😂😂
@ahikants.awane6943
15 күн бұрын
मिक्स आवाज 😂
@vinaysapkal2827
15 күн бұрын
तेच बोट तोंडात द्या कंठ फुटेल
@susheelchauhan7759
15 күн бұрын
मादी डाॅल्फिन हाय ती
@madankhandade4819
14 күн бұрын
प्रभाकरजी, आपले विश्लेषण योग्य आहे, धन्यवाद.
@nitinpawar5206
15 күн бұрын
हाच मोर्चा जर बंगालमधे नेला असता तर त्या डॉक्टर ला न्याय देण्यास दबाव वाढला असता
@ushajoshi4339
14 күн бұрын
हिंमतच होत नसणार
@blackblack1553
14 күн бұрын
बंगालच्या डॉक्टरला काय? महाराष्ट्रातल्या लेकी बाळींना न्याय द्या? आंदोलन करणारे तीन-तीन महिने अ जामीन पात्र म्हणून जेलमध्ये आता सडणार आहेत. काही झेंडा कोण घेतला नव्हता आता बाहेर कामासाठी गेलेले, असे अनेक पोलिसांच्या तावडीत सापडलेत. आपटे आणि आपटेच्या मित्राची मानसिकता याबद्दल सुशील कुलकर्णी अनेय जोगळेकर, प्रभाकर सूर्यवंशी यासारखे बरेचसे यूट्यूब वर बोलायला तयार नाहीत हा जसा विषय अस्पृश्य आहे? यावर परखडपणे बोलायला घाबरतात का? महाराजांचे महाराष्ट्रातले सगळे पुतळे रेफर करा आणि त्या पुतळ्यांच्या डोक्यावरती अशी खून कोणी दाखवली आहे? अशी मानसिकता दाखवणार असाल तर आपल्याल्या परमेश्वरी वाचू शकणार असं वाटतं पण 50 वर्षाच्या पुढची व्हीजन बघणारे व्हीजनरी काही घडूवू शकतात.😂😂😂या मशिद आपलीच आहे.
@vasudhasahastrabuddhe5295
14 күн бұрын
गणपती जवळ आलेत त्यात ह्यांची आंदोलन व राडे घालण सगळ्यांच नुकसान करताहेत
@suhasparab6400
14 күн бұрын
सुर्यवंशी साहेब या उस्मान वाकरे ने आणि त्याच्या आताच्या पिल्लावळीने कितीही धुडगुस या पुतळ्याच्या निमित्ताने घातला तरी माझ्यासारख्या ७३ वर्षांच्या खऱ्या शिवसैनिकांवर काही परिणाम होणार नाही असे करोड़ो शिवसैनिक महाराष्ट्रात आहेत जे माननीय बाळासाहेबांच्या विचारांच्या बाजूने आहेत आणि राहणार जयहिंद वंदेमातरम जय श्रीराम
@vishwasdumbre5549
14 күн бұрын
भाजप कडे गृहमंत्री पद आहे दिशा सालीयन प्रकरणी ते का चाल ढकल करतात हेही कोढच वाटते 😢
@yuvrajjadhav628
14 күн бұрын
पुरावे नष्ट केले आहेत
@sagarzagade6525
14 күн бұрын
ठाकरें च नशीब थोर की त्यांना बाळासाहेबांची पुण्याई नशिबात मिळाली..म्हणून आज हे कसेपन वागले तरी लोकांना मान्य आहे... या उलट राणे साहेबांचं नशीब खराब आहे.. मी तरी एवढ्या वर्षात हेच अनुभवला की राणे साहेब कधीच कोणत्या गोष्टीची सूर्वात करत नाहीत...पण त्यांना चिथावलं की ते कुणालाच सुट्टी देत नाही..हा त्यांचा स्ट्राँग पॉइंट आहे..पण त्यांचा हाच स्ट्राँग पॉइंट त्यांचा विक पॉइंट बनवला जातोय...कारण जशास तसे उत्तर दिल्यावर लोक त्यांना कोण काय बोलले , किती घान बोलले हे विसरून जातात फक्त राणे कसे चुकीचे बोलले कसे वागले हेच दाखवतात...जे चुकीचे आहे.... क्रियेला प्रतिक्रिया ही होणारच हे लोक विसरलेत... आणि राणे साहेब असताना तर सुट्टी नाहीच...
@satishsalas3542
14 күн бұрын
राणे कधीच कशाची सुरुवात करत नाहीत, मग ते मनचेकार असो व त्यांचे सख्खे काका असोत, वा जाळून मारलेले लोक असोत. सुरुवात या लोकांनीच केली त्यांना विरोध करून.
@जयमहाराष्ट्र-फ7घ
11 күн бұрын
कोकणचा बुलंद आवाज राणे कुटुंबीय
@mahendrakokate644
15 күн бұрын
अख्ख्या भारतामध्ये शिवाजी महाराज आदर्श आहे एक घटना झाली ती दुर्दैवी वाईट आहे त्यासाठी जो दोशी असेल त्यांना शिक्षा झालीच पाहिजे.. मराठी लोकांची डोकी फोडून आपलं पोट भरण्याचा राजकारण थांबवा.. महाराजांच्या नावाने पक्ष काढूनपोट भरणारे कधी एखादा पुतळा तरी बांधला आहे का !जनतेने विचार करावा..
@VaishnviYelge-xk9ik
4 сағат бұрын
हे बाधनारच नाहीत पण नक्किच पाडतील, जय श्री राम
@dilipdeshmukh7021
14 күн бұрын
शिवसेनेला आयडॅालॅाजी नाही फक्त शिवाजी महाराजां च्या नावावर सत्ता उपभोगणे स्वत:ला राजा समजून हुकूमशाही गाजवायाची हेच यांच काम
@abhaydesle8705
14 күн бұрын
त्यांचं तर ठीक आहे हो ते लोक पूर्वी पासून हेच धंदे करत आले आहेत, पण राणे परिवार सोडून ह्यांना नडणारा भाजपमध्ये आहेत तरी कोण, सगळे मूग गिळून गप्प बसतात.
@SachinBeedkar
15 күн бұрын
सर ग्रेट.. 👌👌 सनातन हिंदू धर्म नामशेष होऊ नये म्हणुन आपण जे काम करताय त्याला त्रिवार सलाम. उजव्या विचारसरणीच्या मोजक्या मराठी यू ट्यूबर्स, पत्रकार, किंवा माध्यमकर्मी (हा आपलाच शब्द)मध्ये भाऊ, सुशिलजी, अनयजी, दिनेशजी,आबा या सर्वांमध्ये हिंदुत्वाची भुमिका प्रखरपणे मांडणारे तुम्हीच अग्रगण्य. अतिशय जोखमीच काम. पण अगदी निर्भीडपणे प्रसंगी जीवाची जोखीम स्वीकारुन तुम्ही एखाद्या व्रतस्थ वैरागी व्यक्तीसारखं हे काम करताय. दुर्दैवाने योगीजी, मोहन यादव यांच्या सारखा कणखरपणा महाराष्ट्रातल्या राज्याकर्त्यांमध्ये दिसत नाही. सगळे आपापल्या स्वार्थामध्ये लिप्त झालेत. मराठा तितुका मेळावावा या रामदास स्वामींच्या ओळी आता बदलून हिंदू तितुका मेळवावा करायला पाहिजे..
@gajananturbhekar7
14 күн бұрын
है लाडावलेले कार्ट मागील सरकारमध्ये मजलाहोता तोच माज आज ही संपलेली नाही.
@neetakatre4713
15 күн бұрын
ह्यांच्या घोषणा तून असे दिसते की उबाठा गडावर पाहणी करायला आला होता की रा ण्यांना हिणवायला आला होता ? ह्यांच्याकडे महाराष्ट्राचा विकास करण्याचे काहीही व्हिजन नाही.
@balasahebsatpute720
14 күн бұрын
संजय च्या सहकार्याने.. जाणता राजा... ठाकरेंना लवकरच घरी बसवेल.
@vasantkoli680
15 күн бұрын
ज्या सुनियोजित घटना असतात त्यावर ही नेतेमंडळी लगेच टीव्हीवर येवून प्रतिक्रिया देतात यांना हे समजतं कसं पटकन देवालाच माहीत. 😊
@devyanisevekar2785
14 күн бұрын
किल्ले सर्वधना साठी कुठे हि आंदोलन होत नाहीत फक्त पुतळयाच राजकारण चालत
@desaiagro2609
15 күн бұрын
विशाल गड प्रकरणात स्वराज्याचा होत असलेला अपमान हे मूकपणे पाहत होते
@pramodupadhye1078
14 күн бұрын
हा खेळ केवळ 2019 पासून राजकीय अतृप्त आत्म्याचा सत्ता प्राप्ती साठी चाललेला खेला व अखंड तप असून षड्यंत्र, मणिपुरी दंगल,सत्ते साठी जनता,मतदार , पूर्ण महाराष्ट्राचा किती भ्रमनिरास , दंगलीत डोकिफोड व गुदगुल्या पण हेच करणार सत्तेसाठी आणखी किती रसातळाला जाणार?
@sunilkelkar5886
15 күн бұрын
❤ एक अभ्यासपूर्ण विश्लेषण केलय आपण. 😢 पुतळा तेथेच पण तो समुद्रात पडला असा खोटा आरोप का करतात ? खूप वाइट वाटते ते दुर्दैव आहे. कोणी कांगावे करू नये हे सत्य आहे. किती खालच्या पातळीवर घोषणा होत होत्या ?
@sampatraobhawar8531
15 күн бұрын
मला तर सद्ध्या अदीत्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पासून मराठा समाजाला धोका दिसतो शेवटी ज्यांचा त्यांचा प्रस्न
@sumanpagariya1006
14 күн бұрын
दादा खरे सागा माझे घर तीस वर्षोंचे घर जूने आसून त्या मध्ये स्टिल लोखंड घातले नाही.आणी आठ महिण्यात असे कसे स्टिल घातलेले पडेलेच कसा .कारण पाच वर्षाच्या मुलांन पासून ते जेष्ठनागरीक पर्यत सैनिक मंत्री चार कुभारा सहित सर्वजनाच शिवाजी महाराज व संभाजी महाराज हे प्रिय आहेत .कुणाचे तर षडयंत्र असावे किवा देशद्रोहाचे काम असेल.
@shahajiugalmugale9059
12 күн бұрын
तु एक लोखंडी रॉड खारट पाण्यात दोन महिने ठेव आणि पहा,खार्या पाण्यामुळे लोखंड झिजून नट बोल्ट गांजलेल्या मुळे तुटणार
@NagbhushanamChakinarapuw-ct2ng
15 күн бұрын
अगदी बरोबर विश्लेषण या घटनेची कसून चौकशी झालीच पाहिजे
@deepakkamble8688
14 күн бұрын
यात राणेंचा काही दोष नाही. विरोधकांनी बाहेरून उपरे नेते आणि लोक आणून स्थानिक ठिकाणी राडे का करावेत? राणेंनी यांची बरोब्बर जिरवली.
@dhananjaybuchude5880
15 күн бұрын
सोळा बंगल्याचे प्रकरण .दिशा.प्रकरण सरकारने उचले पाहिजे
@kusumiyer8119
15 күн бұрын
Kangna Saty Bolun geli Number Sharma Saty Bolli Tyvar BJP ch Attitude Akka Bharat Oppose Karit Aahe Tasach SSR Disha Palghr Sadhu Etc T Tla BJP cha Attitude Disun Ughadpne Disun Yet Aahe Mhnun Nirbhit A T V UT Noughty Wattel Tase Garal Oktayt He
@kusumiyer8119
15 күн бұрын
BJP Chya Attitude ne Hyana Hathi che Bal Aalele Aahe
@sunsaxz
15 күн бұрын
किती उचलणार ज्यात काही दम नाही ते कीती उचलणार
@jotibapatil8861
15 күн бұрын
राणे कुटुंबीयांना आणि कार्यकर्त्यांना सलाम
@jaysingchindage6507
15 күн бұрын
अंधारे बाई भलत्याच पिसाळलया होत्या
@VijayShinde-bm4yo
15 күн бұрын
बाईला नक्कीच पेंग्विन ठाकरेंनी गुदगुल्या केल्या असणार
@smitasawant3037
15 күн бұрын
सध्या महाराष्ट्राला yoginsararkha कणखर नेत्याची अत्यंत गरज आहे
@Rajans-y9i
15 күн бұрын
म्हणजे असं म्हणायचे का फडणवीस काहीच कामाचा नाही😅😅
@ps-pc6yy
15 күн бұрын
@@Rajans-y9i मराठी माणूस खूप खालच्या पायरीवर गेला आहे.
@vidyapatil2023
15 күн бұрын
योगी जी सारखे शिंदे ला का जमत नाही
@rampandit493
15 күн бұрын
@@vidyapatil2023कारण योगी नि:स्पृह संन्यासी आहे.
@555Covid
15 күн бұрын
@@ps-pc6yyहो छक्क्या ठाकरेंना मतदान करणारा मराठी माणूस
@sushamanaik9997
15 күн бұрын
महिलांनी आपण महिला असण्याचा गैरफायदा घेऊ नये ....अन्यथा दुसऱ्याकडून स्त्री दाक्षिण्याची अपेक्षा करू नये .
@sushamamanore6319
15 күн бұрын
Right
@hindurashtra2851
15 күн бұрын
सुषमा ह्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अतिशय चांगल काम करत आहेत योजना पूर्ण पणे यशस्वी करत आहेत हे बघवत नाही आणि पुतळा पडला नसून पाडण्यात आला आहे वैभव नाईक 15 मिनिटात कसे पोहचले त्यांना माहीत होत का पुतळ्याच काही होणार आहे ते.
@girishtambolkar3777
14 күн бұрын
वैभव नाईक हा माणूस राजकोट गडपासून 50 KM लांब राहतो तो 15 मिनटात गडावर कसा पोहोचतो याची चौकशी झाली पाहिजे
@pallavibhole4337
12 күн бұрын
बरोबर
@जयमहाराष्ट्र-फ7घ
10 күн бұрын
@@girishtambolkar3777 अगदी बरोबर
@ratanshinde6473
15 күн бұрын
एक वेळ ठाकरे विरोध करतात हे सोडले तर (महाराजांन विषयी अंधारे बाई बोलतात त्याबद्दल त्यांचं आधी चे विचार )अंधारे बाई बोलण त्यांना यावर बोलण्याचा अधिकार नाही.उध्दव ठाकरे यांनी केलेली सर्वात मोठी चुक आहे.नको त्या लोकांना मोठे केले.
@vandemataram.7222
15 күн бұрын
हादरला आहे. प्रख्यात ज्योतिषाने जेलवारी होणार म्हटल आहे.
@SUNITAJOSHI-yf1eb
15 күн бұрын
होय नक्की
@dilipmankikar5623
15 күн бұрын
Pan kadhi ??@@SUNITAJOSHI-yf1eb
@jayalotlekar7046
14 күн бұрын
@@SUNITAJOSHI-yf1eb uperwala andha nahi hai..
@tsc2708
13 күн бұрын
Dishya cha aatma penguin🐧🐧🐧 cha nardivar basnar
@arundesai7675
14 күн бұрын
फारंच छान विश्लेषण... विरोधी पक्ष नौटंकी साठी आले होते,स्थानिक लोकांना यांच्याशी काहि देणे/घेणे ,हे योग्य सांगितले आहे.
@jalindarkarpe3127
14 күн бұрын
उध्दव ठाकरे हा अनन्यानी राजकारणी आहे,त्याला शेतीतल,बजेट व भौगोलिक कहीही कळत नाही
@madhukarghuge7785
14 күн бұрын
पुतळ्याच्या आजूबाजूचं शुशोभिकरणाच कंत्राट वैभव नाईक यांच्या कार्यकर्त्याला मिळाले होतं अशा बातम्या मिडीयात येत आहेत हे प्रभाकरजी खरं आहे का ?
@ramsutar8851
15 күн бұрын
प्रभाकर जी विषय खूप खूप विश्लेषण खूप छान केलात उबाठाची जात मूर्खाच्या नंदनवनात फिरत आहे . यांचा लवकरच दीड दिवसाचा गणपती विसर्जन व्यायला हवा .
@vasantpatil411
14 күн бұрын
महाराजांचा पुतळा ढासळला ही दुर्दैवी घटना आहे,विशालगडा चया अतिक्रमणाला हि एवढा विरोध केला असता तर बरं वाटलं असत,तेंव्हा तर लोकांना कळल पण नाही आपण लोक कुठे होता.
@pravinkulkarni5327
15 күн бұрын
पुतळ्यास संरक्षण देण्याची नैतिक जबाबदारी सर्व शिवप्रेमिंची म्हणजेच विरोधीपक्ष यांची देखील आहे.
@dineshwaghdisha5077
14 күн бұрын
राजकोट किल्ला मालवण येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अपघात हा षडयंत्राने केलेले कट कारस्थान आहे.
@LovelyBuoy-kk3kx
14 күн бұрын
आता UBT पक्ष फक्त नावाला शिवसेना आहे त्यांणी हिंदू ना कायम वाऱ्यावर सोडून दिल आहे
@sunilmehetar5613
14 күн бұрын
खरंच इतका निचपणा करतात राजकारणी.खुप वाईट वाटत
@swapnapandit478
15 күн бұрын
सर्जेकोट किल्ला ? बुद्धीची कीव करावी वाटतेय .
@swapnapandit478
15 күн бұрын
हे लोक काय राज्य सांभाळणार
@मालवणीभंडारी
14 күн бұрын
अरे भाड खाऊ सर्जेकोट नाही रे , जावुदे रे तुझी तेवढी लायकी नाही की अभ्यास नाही.
@user-re7nn5wr7n
12 күн бұрын
पोलिसांनी गुदगुल्या केल्या?काय गंमत आहे .
@sonalishanbhag5796
15 күн бұрын
सोची समझी साझीश , मुद्दाम केलेलं कट कारस्थान
@maheshdhande1266
15 күн бұрын
आता असी वेळ आली आहे मनसे ला निवडून देण यांना राज साहेब च वठणीवर आणतील एकदा साहेबांना संधी द्या
@satishmohite2204
14 күн бұрын
धन्यवाद, आत्ताशी महाराष्ट्राचा पप्पू येऊन गेलाय, दिल्लीचा पप्पू अजून यायचाय .
@rajendramhapankar1561
15 күн бұрын
शिल्लक पदार्थांपासून बनविलेल्या नवीन संबोधित पदार्थ म्हणजे हा नव हिरवा गट.
@viveknaik8408
14 күн бұрын
ह्या ज्या महिला धुडगूस घालत होत्या. ह्या विशाळगडावर जे प्रकरण घडले तेव्हा कुठे होत्या. उगाचच कांगावा करू नये. गांभीर्य म्हणजे काय हे यांना काळात का.
@motivational....1686
14 күн бұрын
काय चाललं आहे प्रभाकर सर आपल्या महाराष्ट्रात कोणत्याही गोष्टीचे राजकारण करत बसले आहेत. आपला महाराष्ट्र मुद्दाम काही तरी कारण काढून पेटवत आहेत हे .यांना विकासाचं काहीच पडलं नाही
@sachinkothavale703
14 күн бұрын
तिथे pengvin ला dyper घालण्याची वेळ आली म्हणे. वैभव नाईक ला अचानक dyper मिळाले नसल्याने शेवटी बोटच घातलं म्हणे. ही सुद्धा बातमीच.
@shelarmama4673
15 күн бұрын
ऊबाठा ची केविलवाणी आणि मत्सर युक्त धडपड बघून खूप खंत वाटते. राजकीय पक्ष म्हणून जरादेखील मनाची नाही पण जनाची लाज असावी की नाही. हे जर त्या ठिकाणी जाऊन, निषेध म्हणून, मौनव्रत घेऊन शांतपणे बसून राहिले असते तर त्यांना खरोखर दुःख झाले आहे असे कळले असते.
@maheshgothal5553
14 күн бұрын
अतिशय महत्वाचे विश्लेषण❤
@dineshwaghdisha5077
14 күн бұрын
महाराष्ट्रातील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठी मावळ्यांनो. रात्र वैर्याची आहे. सनातन हिंदु धर्मावर चहुबाजुने आघात होत असतांना उबाठा सारखे जयंचंद हिरव्यांना जाऊन मिळाले आहेॅत. देव, देश,धर्माच्या हिता साठी भाजपाला साथ द्या. मोदींना हाथ द्या. जय हिंद जय महाराष्ट्र.
@arvindtarge9225
14 күн бұрын
खर तर छ. शिवाजी महाराजांचा पुतळा पडला नसून तो पाडला गेला असेल असे वाटते. याची चोकशी झाली पाहिजे.
@rajeshtiwari9802
14 күн бұрын
छ.शिवराय यांंचा पुतळा नौदलांनी उभारला होता,.राज्य सरकार ने नव्हे.परंतु उध्दव ची नमाजसेना यात विनाकारण राजकारण करित आहे
@prakashgangal31
15 күн бұрын
थोडेसे भीभीत्स आहे पण बापाच्या खाटल्यावर चढून बापाला सलाम करायचा हा प्रकार आहे. अहो जे मोठ्या साहेबांचे विचार मता करता खिडकीतून बाहेर फेकून देतात ते काही ही करू शकतात आणि कुठे ही कोणा बरोबर झोपू शकतात. एक जेष्ठ शिवसैनिक म्हणून नुसते क्लेश होत नाहीत तर संताप येतो. आमच्या सारख्यानाचे तळतळाट उद्धव आणि आदित्य ला लागतील.
@dineshwaghdisha5077
14 күн бұрын
उबाठाने शिवसेनेची अब्रू घालविली. बाळासाहेबांच्या नावाला बट्टा लावला. आता त्याच्या सोबत असलेले सारे सोनिया सैनिक आहेत.
@user-dj1yu7fr6i
14 күн бұрын
या बाल्यालला कळतय का काही ?हा कांगावा फक्त निवडणुकीकरताच हो प्रभाकरजी!
@user-op7ch2is9c
15 күн бұрын
भाजपने यातून काहीतरी शिकावे राणे कुटुंबाकडून आदर्श घ्यावा आणि जशास तसे लढावे
@ganeshpatil9165
15 күн бұрын
उबाटा. ने. संडास कधी घरात बांधला नाही..त्यांनी ते काय महाराज ची प्रतिमेची गोष्टी करत आहेत..कुठेही राजकारण.😂
@vidulakudekar3266
10 күн бұрын
काय हे राजकारण चालले आहे, अगदी किळसवाणे चालले आहे. पोलिस- गुदगुल्या - शीः काय हे🥹🤨
@user-jp4dm6qk7t
14 күн бұрын
दिशा आणि सुशांतसिंग प्रकरण दाबण्याचा प्रयत्न ठाकरे करतात यांना महाराजा बद्दल काही आदर नाही हे काय समाजाला मुर्ख समजत आहात का
@ArunPevekar
14 күн бұрын
सुर्यवंशी साहेब मी तुमचा खूप आपुलकीचा चाहता आहे, पण तुम्ही काल तुमच्या राहत्या घरचा ठिकाण सांगून तुम्ही फार मोठी चूक केली असे मला वाटते, तुम्ही म्हणालात की मी विरार ला राहतो, साहेब मी पण लहान पणा पासून नालासोपारात राहतो, 35 वर्षे झाली मी यांच वसई विरार भागात रिक्षा चालक आहे, तुम्ही खूप भिदास्तं आहात आणि खूप जिगरबाज आहात, पण साहेब हे राजकारण फार गलीछ् आहे, साहेब तुम्ही नेहमीच सर्व सत्य जनतेसमोर मांडले आहेत, पण तुम्ही पण तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या 🙏🙏🙏 हा आपला हिंदू धर्म आणि आपला मराठी माणूस उभ्या आयुष्यात कधीचं जागा नाही होणार हा माझा अनुभव आहे, तरीही साहेब तुम्ही तुमचं जीव धोक्यात घालून तुमची धडपड सुरू ठेवलीत आहेत, खूप मोठी शौर्याची गोष्ट आहे,, साहेब तुम्हाला मनापासून माझं दोन्ही हात जोडून नमस्कार आणि नमन आहे,, आणि आयुष्यात तुम्हाला मनापासून एकदा तरी प्रत्यश भेटून मिठी मारुन नमस्कार करण्याची फार ईच्छा आहे,,, 🙏🙏🙏
@hindurashtra2851
15 күн бұрын
उध्वस्त ठाकरे पुतळा कुठे पडला हे सुद्धा तुला समजत नसेल तर दुर्दैव आहे असो हिंदूत्व सोडून हिरवं धरलेल्यांना काय समजणार म्हणा.
@PandurangWadghule-ub8if
15 күн бұрын
बाळासाहेब सांगून गेले यांना सांभाळा बसा संभाळत
@girishdandekar695
11 күн бұрын
ज्यांनी पीडबल्युडी ऑफिस ची तोडफोड केली त्यांच्या वर कारवाई कधी होणार?
@subhashchaudhari3961
15 күн бұрын
Narayan Rane Dashing saheb only BJP
@vidulatamhankar
14 күн бұрын
(मी)अतिसामान्य मालवणी स्थानिक महिला यातल्या कशातच नाहीय. फक्त आपल्या महाराजांचा पुतळा चांगला केला नाही याचा अतिशय राग आलाय
@shobhabhende7909
14 күн бұрын
वैऱ्याची रात्र आहे, जागा रहा....
@maheshshinde3652
15 күн бұрын
रानेंच बरोबर आहें.
@Harshad-fe9ke
14 күн бұрын
नाच्या उद्धट ने बहुतेक सुंता करून घेतली असावी
@sunilthakur7662
14 күн бұрын
शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवल्यानंतर एकदाही नतमस्तक तिथे न होणारे.. औरंगजेब फॅन क्लब वाले तिथे केवळ राजकारणासाठी जात आहेत. चूक झालेली नक्कीच सुधारून परत पुतळा पुनर्स्थापित केला जाईल! जय भवानी जय शिवाजी 🚩
@SantoshMore-j2e
14 күн бұрын
इतके मोठे शिवस्मारक आणि इतका मोठा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यावर आणि आजुबाजूच्या परिस्थिती वर लक्ष ठेवण्यासाठी सी सी टीव्ही कॅमेरे यांच्या फुटेज मध्ये सर्व प्रकार लक्षात येईल.
@user-yy7dh7hp9p
14 күн бұрын
मुळात मोर्चा आणि राणेंना उद्देशून घोषणा द्यायची काहीच गरज नव्हती खर तर ही घटना झाल्या झाल्या महविकस आघाडीने बंद चे आवाहन केले स्थानिक जनतेने त्याला प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला तसेच सरकारने देखील शांततेचे आवाहन केले तेव्हा देखील स्थानिक जनतेने आपल्या भावना ना आवर घालत होणारा उद्रेक थांबवला याच सर्व श्रेय जनतेचे आहे ना कोणा राजकीय पक्षाचे तुम्हाला काय बघायचे होते ते बघून निघायचे ना मग मोर्चा आणि उद्देशून घोषणा द्यायची काय गरज पडली तेही राणेंच्या समोर च तुम्ही त्यांना आधी दिवच्णार मग गप्प बसतील ते राणे कसले राणेंनी आणि कार्यकर्त्यांनी काय दाखवायचं ते दाखवलं निलेश राणे कार्यकर्त्यांना आवारात होते म्हणून थोडक्यात निभावलं
@user-bf8yl4uc5o
12 күн бұрын
डी जी साहेब आज पर्यंत च्या निवडणुकी पेक्षा ही निवडणूक अवघड आहे तरी पण प्रत्येक वेळी शेवटचे सहा महिने असे चालत असतात प्रचारात शेवचया स्तरापर्यंत येवू नये मतदार पाहातोय
@user-dj1yu7fr6i
14 күн бұрын
किती मार्मिक जोडे मारलेत पण बेशरमच नं !
@girishtambolkar3777
14 күн бұрын
वैभव नाईक हा माणूस राजकोट किल्ल्यापासून 50 किमी लांब राहतो तो पंधरा मिनिटात पोहोचतो कसा याची चौकशी झालीच पाहिजे
@dattatrayajadhav3166
15 күн бұрын
राजकीय पक्ष स्वतः ची पोळी भाजण्यासाठी किती खालच्या थराला जाऊ शकतात याचा हा उत्कृष्ट नमुना.भावनिक राजकारण करून आपले इप्सित साध्य करायचा प्रयत्न करतात.यांना विकासाशी काही देणे घेणे नाहीं.
@ranjitlalpardeshi7835
11 күн бұрын
उबाठा आणि त्याचा पुत्र या दोघांनी "मुगली घुट्टी५५५"प्यायल्यावर हे तर होणारच!
@sudhakarsirsam7297
15 күн бұрын
बोट लाविन तेथे बालक बुद्धि आहे. माती खाया पेग्विन झाला आहे. 👉🐧
@dakshtachoudhari3616
14 күн бұрын
🐧🐧🐧🐧🐧🐧
@yuvrajjadhav628
14 күн бұрын
मराठी मानसlने या शिल्लक सेने पासुन लंlब रहावे
@jagannathamberkar6969
14 күн бұрын
उद्धव आता खूपच उद्ट वागायला लागला हे जास्त दिवस चालणार नाही हा निसर्गाचा नियम आहे ते उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही
@narendrachavan9875
13 күн бұрын
जे कोणी महाराजांच्या पुटल्यावरून राजकारण करतील त्यांचं येणाऱ्या विधानसभेत भोगणार
@Subhash-fh6ci
14 күн бұрын
शिवसेनेच्या खग्रास ग्रहणाचा निखारा त्यांच्या अस्तनीतच आहे. अस्तनीतच ------------- 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@pradipvatte4225
15 күн бұрын
UBT च्या ज्ञानाचा महिमा अगाध आहे हे बोलायला नकोच यांच्या बोलण्याची किव करावी कि शिवराळ भाषेत टिका करावी
@rohidasghadge5479
14 күн бұрын
बाळासाहेब ठाकरे गेले, सोबत शिवसेना घेऊन गेले. आता आ ठा आणि उ ठा ला संपवणे गरजेचे आहे नाहीतर त्यांचा काका वेळ साधनार एवढ निश्चित.
@samadhanvichare2746
14 күн бұрын
काय फायदा भाजपा तर नेहमी गप्प बसते तशी आताही, no action plan
Пікірлер: 916