#mahajanguruji #गुरूजी #महाजन #Shri #guru #गुरुचरित्र #gurucharitramarathi
गुरुचरित्र 14 वा अध्याय. महत्व.
#गुरुचरित्र पवित्र ग्रंथ तेरावा अध्याय यामध्ये #चौदावा #अध्याय ची कथा धरली आहे. उदर व्यथेचा ब्राह्मण मंजिरीत गाव गोदावरी यात्रा अनेकदा गंगा असा उल्लेख. ग्राम अधिकारी #सायंदेव कडगंची गाव गोत्र आपस्तंब शाखा. श्री गुरु भिक्षेसाठी जातात. उदर व्यक्तीच्या ब्राह्मणाची व्यथा दूर होते. यवनाच्या द्वारी सेवा करणारा सायंदेव ब्राह्मण.
तया सायंदेव द्विजासी । श्रीगुरु बोलती संतोषीं ।
भक्त हो रे वंशोवंशीं । माझी प्रीति तुजवरी ॥७॥.
प्रतिसंवत्सरीं ब्राह्मणासी । घात करितो जीवेसीं ।
याचि कारणें आम्हांसी । बोलावीतसे मज आजि ॥१४॥.
ज्याचे हृदयी श् गुरु स्मरण. त्यासी कैसे भय दारुण.
काळ मृत्यू न बाधे जाण. अपमृत्यु काय करी..२६..
जासी नाही मृत्यूचे भय. त्यासी यावन असे तो काय ..
श्री गुरुकृपा जासी होय .यमाचे मुख्य भय नाही...
Негізгі бет गुरू चरित्र 14 वा अध्याय चे महत्व | का वाचावा गुरुचरित्र 14 वा अध्याय | Guru charitra 14 va adhyay
Пікірлер: 283