पुनर्विवाहाचा कसला ट्रॅक लावला आहे?२५ वर्षे पूर्ण झाल्यावर हा समारंभ करण्याची प्रथा आहे, आणि तेव्हाही फक्त धार्मिक कार्यक्रम करतात. पत्रिका छापणे वगैरे मूर्ख पणा आहे. या कुटुंबातील व्यक्ती काम करताना तर दिसत नाहीत. अणि ही निवेदिका तर खूप विचित्र पद्धतीने बोलते व repitition करते. बोअर.
Пікірлер: 3