लग्न म्हणजे दोन जिवांचे पवित्र मिलन,आपली हींदु संस्कृती, परंपरा,रीती, मर्यादा, संस्कार या धर्म ग्रंथांने अधिक पवित्र झाल्या आहेत.पण काही अतिउत्साही मंडळी लग्न मंडपात नवरा नवरीला वरमाला घालतांना उचलण्याचे प्रकार करतात ते पाहुन मन सुन्न होते...वधुवरांना शुभार्शिवाद
Пікірлер: 17