#BolBhidu #KrushiUtpannaBazarSamiti #shindefadnavisgovernment
राज्यातल्या तब्बल २५७ बाजार समित्यांच्या निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामध्ये पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीसह नागपूर, औरंगाबाद, सातारा, सांगली, कोल्हापूर, लातूर सारख्या मोठ्या बाजार समित्यांच्या निवडणुका लागल्या आहेत. आणि विशेष म्हणजे यावेळी सामान्य शेतकऱ्यांना देखील या निवडणुकांत उभा राहता येणार आहे.पण या बाजार समितीच्या निवडणुका कशा होतात? या निवडणुकांत उभा राहण्यासाठी कोणती पात्रता लागते? बाजार समितीच्या माध्यमातून नेमकी कोणती कामं केली जातात? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे, बाजार समितीच्या निवडणूका ग्रामीण राजकारणात महत्वाच्या का असतात… जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून…
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: facebook.com/BolBhiduCOM
→ Twitter: twitter.com/bolbhidu
→ Instagram: instagram.com/bolbhidu.com/
→ Website: bolbhidu.com/
Негізгі бет Krushi Utpanna Bazar Samiti : कृषी उत्पन्न बाजार समितींच्या निवडणूका होतातय, या निवडणूका होतात कशा ?
Пікірлер: 81