सत्तेत असाल तरच कामे होतील अशा विचाराचा आता अंत केला पाहिजे व अश्या विचारांच्या लोकांना खड्यागत बाहेर काढले पाहिजे तर राजकारण स्वच्छ होईल व चांगली लोक निवडून येतील 10 वर्षापूर्वी असे होत नव्हते विरोधी पक्षाच्या लोकांची कामे होत असे मुद्दे वारंवार मांडले पाहिजेत
Пікірлер: 1