खुपच महत्त्वाचा विषय आहे आजच्या तरुण पिढीला आणि तुम्ही अगदी खरेच गरजेचे मुद्दे मांडले चारी बाजूंनी विचार करायला भाग पाडणारे आहेत. हयातून नवीन पिढला समरुध करतील लग्न कोणा बरोबर करायचे ही सगळ्या बाजूंनी समजणयास मदत नक्कीच होईल खरंच हा समाजाची सेवा करण्याचाच भाग होऊ शकतो, फक्त पैसे कमावण्यासाठी ह्या विषयाची निवड तुम्ही केलेली नाही. छान काम करत आहात तुम्ही, आजच्या काळाची गरज आहे. धन्यवाद
@alkadeshpande6628
Күн бұрын
ऑल द बेस्ट!आजच्या काळाची ही गरज आहे.अभ्यासपपूर्ण संशोधन जरुर व्हावं!
@sandhyaphalnikar3141
Күн бұрын
खूप छान मुलाखत.या madam na दुसर्या channel वर मी ऐकले आहे. त्यांचेम्हणणे बरोबर आहे. आमच्या पिढीने सहन केले म्हणून आताच्या पिढीने te सहन करावे चालवून घ्यावे असे नाही.काळ बदलला आहे.
@vaishalikadam7946
Күн бұрын
हे खुप महत्वाचे आपण फक्त मदत करतोय
@meerakelkar9313
Күн бұрын
अतिशय महत्वाचा विषय चर्चिला आहे. चांगली मुलाखत.
@deepamulay2852
Күн бұрын
खूप छान माहिती . तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
@swapnalikadam7014
6 сағат бұрын
बोलणे किँवा चर्चा करणे सोपे आहे परंतु रिअल प्रॅक्टिकल जीवन फार वेगळे असते. तिथे फक्त एकमेकांचे स्वभाव व संस्कार उपयोगाला येतात.
@renukadevgharemore7183
Күн бұрын
Very informative video
@supriyachavan4037
2 күн бұрын
छान विषय घेतला आहे..... ऐकत आहे 👍🏻
@bharatibhishikar4329
10 сағат бұрын
I want to do the same course which Leena mam has done. Rather I want to be a member of her coaching group. so what should I do?
@damodardate7287
3 сағат бұрын
👌👌
@ManishaW-ir8zk
Күн бұрын
Khup mahatwachi mulakhat khupacha mahit milali❤
@sushamapatwardhan8850
Күн бұрын
सर एक नम्र विनंती आहे तुम्ही स्वतः कमी बोला मुग्धा सारखे समोरच्याला जास्त बोलायला द्या
@rupalisable2986
Күн бұрын
खुप मस्त👍👍
@sunitadasalkar676
Күн бұрын
Relationship var ankhi charcha व्हायला हवी होती detail parat bolva Karan divrseche praman khup ahe tari pan chan zala episode
@ameykhaire379
Күн бұрын
सातव सर कृपा करून विषयाचा अभ्यास नसला तरी किमान माहिती घेऊन येणाऱ्या व्यक्तीला बोलत करा
@damodardate7287
3 сағат бұрын
सर तुमचा बोलणं परत परत repeat होतंय
@vaishalikadam7946
Күн бұрын
खरंच आई वडिलांनी मुलांच्या व्यक्तीगद जीवनात आणि मुलांची लग्न झाल्यावर किती, कुठे व का डोकावयचे हे बंधन आई वडिलांनी पाळण गरजेचे आहे. काही वेळा आई वडीलांच्या अवाजवी प्रेमामुळेच जास्त विभक्त होण्याचे प्रमाण वाढलेले दिसतें तर आईवडिलांनी नक्कीच तुम्ही तात्पुरती मान अपमान ह्या कारणा मुळे होत आहे.हे समजणं गरजेचे आहे. खरंच आहे संसार मोडतो हे खरंच आई वडिलांचं पेरम म्हणायचं का मुलांच्या आयुष्याची वाताहात करण्यासाठी आपण जबाबदार व्हायचं का हा नक्कीच विचार करायला हवा पुन्हा एकदा आपले धन्यवाद हा विषय घेतल्या बद्दल
Пікірлер: 23