हेच पाणी महाराष्ट्राच्या इतर भागात divert केलं तर शेतकरी खरच राजा होईल❤
@rushikeshmane8957
Ай бұрын
Hoy dada pn सराकरला त्याना राजा करायच नाही फक्त म्हणायला राजा
@akashwagh1096
Ай бұрын
Ladki bahin peksha ase project complete kele tr bahin sarkarla paise detil
@dhirajshinde9993
Ай бұрын
ह्यानल अजून साधे रस्ते नीट बनवता येत नाहीत हे कधी पाणी Divert करणार भाऊ 😅
@cloud_Engineer
Ай бұрын
@@dhirajshinde9993 apan bakichya muddyavr andolan karu shakto tar yavr kele pahije
@Mitheshh18
Ай бұрын
Tya sathi laii kharch ani khup vel lagto
@s.m1678
Ай бұрын
धरणातील गाळ काढणे आवश्यक आहे . त्या मुळे लगेच धरणे भरतात
@REVENGERSRAVI1234
Ай бұрын
कसे काढणार वाळू माफिया म्हणून आत टाकतात लोकांना
@s.m1678
Ай бұрын
@@REVENGERSRAVI1234 सरकारने करावे मग जे पैसे येतील ते इतर योजना राबिण्यासाठी पैसा खर्च करता येईल
@guddu3299
Ай бұрын
@@s.m1678 Police case kartat lagech
@new-dh6ee
Ай бұрын
अलमती च कहीही संबंध नाही. नाडी मधे प्रचंड gaal aahe.. आतां पाणी जयाच्या वाटी अडवलयमुले पुर परिस्थीती झाली आहे अवैध बंधकाम प्रचंड आहे । 😂😢
@avinashkadav4727
Ай бұрын
अलमट्टीमुळे नाही तर अतिक्रमणामुळे पुर येतो कोल्हापुरात
@kaushalpatilkk8516
Ай бұрын
Yat pn politics??😢
@pranavpatil9279
Ай бұрын
@@kaushalpatilkk8516politics nhi already almatti tun 3 lakh visarg sure ahe
@user-vt4us8yh8i
Ай бұрын
Kute nadivar atikraman aahe dakhav bhau Kay pan
@jayshreeram3180
Ай бұрын
Right
@rohannagrale3511
Ай бұрын
He ala bgh yedya bhokach🤦♂️🤦♂️
@vasantsalunkhe7205
Ай бұрын
कृष्णा कोयना कर्नाटाक मध्ये नाही❌ कराड मध्ये मिलतात् प्रीती संगम् आहे कराडात् ✅
@sushantdesai281
Ай бұрын
Right
@ashwinim9905
Ай бұрын
Right 👍
@santoshwaghmode2535
Ай бұрын
बरोबर...
@sachin-1357
Ай бұрын
Krushna river jaun milte bhau Almatti la ..
@sushantdesai281
Ай бұрын
@@sachin-1357 almatti la javun nay milat😁almati dam ahe krushna river var..
@rinkylele5083
Ай бұрын
माहिती छान आहे , 3d ग्राफिक्स मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करा.
@Er.Atul00
Ай бұрын
बोल भिडू म्हणजे ज्ञानाची खान❤
@user-ve8ud7xc5d
Ай бұрын
खाण.
@Sports.frenzy11
Ай бұрын
पर्यावरण संवर्धन नावाचा वेगळा विषयच शाळेत शिकवला गेला पाहिजे, अगदी बाल वयापासून हे संस्कार रुजवले, संवर्धनाची गरज पटवून दिली तरच आपण आपल्या पृथ्वीला वाचवू शकू, नाहीतर हे असच चालू राहिल तर विनाश अटळ आहे.
@nikhilborse1326
Ай бұрын
माझा ग्रामसेवक चा पेपर आहे कोल्हापूर ला 29 तारखेला. मी धुळे चा आहे. Exam होणार की नाही अजून काही notification नाही काही कळत नाही बोल भिडू ने विद्यार्थ्यां तर्फे या गोष्टीची दखल घ्यावी ही विनंती
@madhugondali9867
Ай бұрын
Dada jith paper astoy tycha dusra majlyat Pani jaty😂
@sandeshasabe2722
Ай бұрын
Kolhapur budat ahe Tula pepar chi padli ahe bhava
@shridharthorat6590
Ай бұрын
धुडे का 😂रांडच्या पवायला येत असलं तरच ये
@rukaiyapakhali5482
Ай бұрын
Ha te chikhalit ahe ani tithech khup pani ahe bhau
@nikhilborse1326
Ай бұрын
@@madhugondali9867 😂😂
@sohelnaikawadi7931
Ай бұрын
पूर्व नियोजनाची गरज आहे. अलमट्टी धरण कोल्हापूर मधून 284km लांब आहे नद्यांमधील गाळ/कचरा पहिला कडला पाहिजे. नद्या स्वच्छ केल्या पाहिजेत.
@akhil3116
Ай бұрын
नदी पात्रात वाळू उपसा चालू करा ..पुर कमी होईन
@AnilMadival-es1hw
Ай бұрын
वाळू उपसा केला पाहिजे
@rohitubale5685
Ай бұрын
कोल्हापूर ला प्रत्येक वर्षी पूर येतो मात्र पूर्ण शहरात पाणीपुरवठा बंद होतो ही समस्या प्रत्येक वर्षीच आहे यावर कोणीही बोलायला तयार नाहीत बोलभिडू च्या माध्यमातून हा विषय मांडावा
@user-zx5zr7qy8z
Ай бұрын
लोक प्रतिनिधी ग्रेटेस्ट आहेत कोल्हापूरची म्हणून अशी परिथिती उद्भवते
@Sports.frenzy11
Ай бұрын
येणारा काळ हा गंभीर आहे, परिस्थिती खूप बिकट होत चालली आहे, वेळीच आपण निसर्गाची थट्टा थांबवली नाही तर निसर्ग आपल्याला धडा शिकवला शिवाय राहणार नाही.
@prnmane3817
Ай бұрын
एकदम खरं आहे कि आलमट्टी मुळे पूर येत नाही
@vinayshetty712
Ай бұрын
कृष्णा आणि पंचगंगा नदीचे संगम कुरुंदवाड येथे नृसिंहवाडी मध्ये होतो. आणि सर्वात जास्त नुकसान 2005 2019 2021 साली झालेले
@shindesarkar23
Ай бұрын
अल्लमटी च्या आधी हिप्पर्गी हे धरण आहे हे कोणाला माहीत नाही
@omkarcharapale1256
Ай бұрын
Thats point!! lok ignore kartat ki north karnataka madhe panyacha pace kmi hoto, nadi slow flow krte, je ki kolhapur sangali madhe tich nadi fast ahe so pani intake khup fast ahe.
@PrashantDesai81
Ай бұрын
The distance between Kolhapur and Almatti dam is 250 km. Please tell me why rest of villages in Karnataka do not complaint about almatti dam . Including city of balagalkot.
@Ooomo-007
Ай бұрын
मराठवाडा कोरडा आहे आमचे कडे पाणी येऊ देत नाहीत हे लोक 😢 सोडू दे पाणी आम्हाला काय दुष्काळ आहे 😂
@santoshtathe3591
Ай бұрын
😂
@gauravpadghan05
Ай бұрын
महाराष्ट्र सरकार नुसत राजकारण करण्यात व्यस्त असत.... आणि तिकडे कर्नाटक सरकार सुड भावनेने पाणी सोडत नाही.... मराठी माणसाचे नेहमीच बेळगांव मध्ये गलचेपी होत असते
@mohan1795
Ай бұрын
केंद्र सरकार किंवा केंद्रीय मंत्री... यांच्या कडून विनवण्या केल्या गेल्या नंतरच अलमट्टी धरणाचे दरवाजे उघडले जातात, अतिरिक्त पाणी पुढे जाते व कोल्हापूरकरांना दिलासा मिळतो, हा गेले अनेक वर्षांपासून चा अनुभव आहे. 😢👎 एखादा ठराव, नियम,कायदा करून हा प्रश्न कायमचा निकाली काढण्याची गरज आहे.🙏
@JaiJawanJaiKisan
Ай бұрын
👌👌 खूप छान माहिती सांगितली 🙏❤️❤️❤️❤️
@veer431
Ай бұрын
Alamatti chi baju ghevu naka, khup committe ne survey kela vede nhit te, almatti sudfha titakich jababdar ahe. Alamatti chya aadhi hipparagi dam pan ahe mahit nasel tar sangto.. Tyacha pannfugvata yeto.. Ani dam bharnyasathi kahi protocol astata tyala kiti follow krtat te mhit nhi konalach.. Almatti july month mdech kashi bhrate.. Bharaychi nasate end la full capacity fill karaychi asate.. Karan alamatti la magun maharashtratun pani yenarch aste tari tyani aadich dam full kel
@akhil3116
Ай бұрын
कृष्णा नदी ल .. कोयना नदी भेटायचे आधी वेण्णा उरमोडी या नदी भेटतं येतात सातारा मद्ये ..पाणी त्यना पण खूप असते
@XYZABC-nr3qn
Ай бұрын
पंचगंगा नदीचे पात्र खूपच छोटा आहे भीमा नदीचा घ्या पूर्ण पुणे जिल्हा पिंपरी-चिंचवड पूर्ण घाटमाथ्यावरील पाणी भीमा नदीत येतं तब्बल दीड लाख क्यू से पाणी वाहत होते भीमा नदीत उजनी धरणाकडे येतो एवढं पाणी असूनहीएवढा काही धोका नव्हता पुराचा पुणे सोडलं तर अजून बघायचं झालं तर गोदावरी बाकीच्या सर्वच नद्या पंचगंगा नदी पेक्षा जास्त पाणी वाहून नेतात 1 लाख क्युसेक ते 2 लाखक्युसेक तरी पण अशी परिस्थिती एवढी कुठे येत नाही
@ArtBy_Anil
Ай бұрын
दोन मित्राचा दारू वाला viral video वर सविस्तर आणि सखोल माहितीचा व्हिडिओ बनवा....🥲😢 त्या व्हिडिओ मुळे मित्र पार्टी ला पण येत नाहीत आणि पार्टी देत पण नाहीत..😢😢 लवकरात लवकर त्या व्हिडिओ चा खुलासा करा ही विनंती...🙏🙏😂
@cartoon__561
Ай бұрын
😅😅
@S0MN47H
Ай бұрын
😂 आपल्या मागणीला यश येवो
@S0MN47H
Ай бұрын
आपल्या मागणीची दखल घेतली पाहिजे😂
@ArtBy_Anil
Ай бұрын
@@S0MN47Hमग विषय कसला भारी आहे 😂😂
@SachinJadhav-vu5je
Ай бұрын
याची मागणी जागतिक पातळीवर विचार आणि कृती करण्याजोगी आहे...
@dgpatil949
Ай бұрын
समस्या कधीच सुटणार नाही.
@SP-kn4di
Ай бұрын
राजकारणी लोक करोडो रुपयांची प्रॉपर्टी कशी करतात यावर व्हिडिओ टाका...कुणाच्या नावावर असते ते पण सांगा 😮... भुजबळ साहेबांची 30000 कोटी रुपयांची प्रॉपर्टी कुठे कुठे आहे हे सांगा.... Maharashtra सदन आणि तेलगी कांड मध्ये छापलेले
@shekharshinde8018
Ай бұрын
4:08 कृष्णा आणि कोयना नद्या कर्नाटकात जाऊन एकमेकांना मिळतात व्हय रे ??😅 मग कराडमध्ये कोणकोणत्या नद्यांचा प्रीतीसंगम आहे ते ही सांग. राजकीय बातम्या देऊन देऊन पार भंजाळलाय तुम्ही बोलभीडू वाले 😂😂😂
@ravirajm943
Ай бұрын
🤣🤣🤣🤣
@abcdefg-ou6rb
Ай бұрын
कडक संत्रा लावल्या भावाने सकाळी सकाळी😂😂
@cartoon__561
Ай бұрын
😂😂😂
@shekharshinde8018
Ай бұрын
@@abcdefg-ou6rb भावा या इंटरनेटच्या जगात कमी ज्ञानावर जनतेचा मेंदू हेपलणारेच खुप झालेत सोशल मिडियावर 😜😂
@riyajmogal84
Ай бұрын
Bhai sagali study kartana ekadh chuk hote
@kunalpatil6236
Ай бұрын
आलमट्टी नाही तर मांजरी पुलामुळे होत आहे हे
@sainathank.560
Ай бұрын
अलमट्टी महाराष्ट्राच्या सीमेपासून जवळपास २०० किमी पेक्षा लांब आहे, काय मुर्खपणा करुन त्याला दोष देत आहात? नदीवरचे अतिक्रमण पहा.
@nikhilpatil609
Ай бұрын
bernoullis equation jari concept lavli large scale madhe tri doesn't matter allimathi height kevdhi ahe it is going to be same all sangli and kolhapur region
@s.b.9114
Ай бұрын
एकी कडे पुर दुसरी कडे दुष्काळ हेच जर नियोजन केले तर महाराष्ट्र किती पुढे जाईल
@bapukasabe9546
Ай бұрын
कर्नाटकातील अलमट्टी धरण 123 TMC आणि सोलापूर जिल्ह्यातील उजनी 125 TMC विश्वास बसत नाही.... अलमट्टी पेक्षा सुद्धा मोठे धरण उजनी आहे
@hrushikeshdesai8000
Ай бұрын
उजनी. 121 टीएमसी
@balasopatil1010
Ай бұрын
तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे पण आलमट्टी मध्ये पाणी साठा इतक्या लवकर साठवण्याची काय गरज आहे. कारण अजून 2महिने पावसाळा पुढे आहे पाऊस पण जोरात आहे,असं असताना पाणी अडवून ठेवण्याची काय गरज, तसेच आपले सरकार कायम कर्नाटक सरकारला विनंती करतो कि,पाण्याचा विसर्ग वाढवा त्यांना कळतं नाही का कि इकडे एक एक गाव पाण्याखाली गेले आहे,ह्या गोष्टीचा विचार करायला हवा .आपली धरणे नोहेबर महिन्यात धरली जातात,मग तो परंत पाणी तिकडेच जाते कि पण त्यावेळी ह्यांनी हे पाणी समुद्रात सोडतात ते चालत ह्यांना. म्हणून आलमट्टीच धरण आमच्या साठी तरी कारणीभूत राहणार तुम्ही काहींही तर्क वितर्क लावा 🙏
@kailash5749
Ай бұрын
कर्नाटक मधे काँग्रेस आहे आणि कोल्हापूर मधे पण काँग्रेसचा खासदार आहे मग बोलून जरा सहकार्य करून परिस्थिती शितील झाली असती
@kore-ks2rl
Ай бұрын
कोल्हापूरचे खासदार वर्षातून फक्त दोनदा घरातून निघतात... फक्त गादीला मान म्हणून त्यांना लोकांनी निवडून दिले आहे बाकी काय काम करायचे आहे ते मोदींनी करायचे आम्ही त्यांना शिव्या देणार फक्त
@pranavkamble10
Ай бұрын
अलमट्टी चे सर्व दरवाजे उघडले आहेत...
@Sports.frenzy11
Ай бұрын
@@kore-ks2rl मोदी ने काय काम केलं यडझव्या 😂😂😂
@9762531792
Ай бұрын
काँग्रेस आमदार व खासदारांना फक्त विशाळगडला जायला वेळ असतो
@Sports.frenzy11
Ай бұрын
@@kore-ks2rl मोदी ने काम केलं हाच विनोद आहे, मोदी ने काम केलं म्हणून भाजपचा एकही आमदार नाही का कोल्हापूर जिल्ह्यात.
@user-sp7re9uq6q
Ай бұрын
नदी मधील वाळू काढा
@yuvrajpatil9668
Ай бұрын
माहिती बरोबर व योग्य आहे. पण वाळू उपसा बंदी हे अलीकडील काळातील पुराचे एक महत्त्वाचे कारण आहे असे मला वाटते. त्यासाठी शासनाने एक दोन वर्षाकरिता टप्प्या टप्प्याने वाळू उपसाबंदी उठवून काय परिणाम साधता येतो हे पाहिले पाहिजे.
@SujataAkshamani
Ай бұрын
कोणयेत 40000 क्यूसेक सोडत आहेत... आणि अलमट्टी मधून 200000 क्यूसेक सोडत आहेत... पूर कर्नाटक मध्ये जास्त यायला पाहिजे पण येतो सांगली कोल्हापूर मध्ये...
@chandrakantmunoli3906
Ай бұрын
माणूस निसर्गाशी सहज खेळ खेळतो. एक झाड न लावता रोज वेगवेगळ्या प्रकारे प्रदूषणात भर घालतो. निसर्ग स्वतःचा समतोल साधत असते. जोपर्यंत निसर्गाचा आदर करून माणूस नीट वागणार नाही तोपर्यंत याहून भयंकर परिस्थिती निर्माण होईल. God Nature Is Great.
@sanjaysomdale1091
Ай бұрын
सांगली ते सोलापूर जिल्याहितील सांगोला फार अंतर नाही कृष्णा नदीचे पाणी सांगोला तालुक्यातील मान नदीत सोडले तर काय होईल यावर विचार करावं असं मला वाटत असं जर होत असेल तर फार मोठा खर्च ही होणार नाही
@akshayhattikote
Ай бұрын
राजश्री शाहू महाराज यांनी जी कोल्हापूर ची रचना केली होती ती भविष्याच्या दृष्टी ने केली होती... शहरा बाहेर जी वस्ती वाढली आहे पुराचा धोका हा त्यांना उद्भवतो... महाराजांचा राहता पॅलेस हा नदीच्या जवळ च आहे...पण आज पर्यंत पूर कधीच गेट च्या आता मधे आला नाही....
@shubhamkirne9623
Ай бұрын
River chya kinari jar high height strong wall jar bandhlya astya evdhya veles anubhav aala ahe pura cha tr aaj hii vel aali masti
@sureshchougule8149
Ай бұрын
अलमट्टी ते सांगली 250 km येवढे अंतर असुन ,याचे पाणी सांगली पर्यंत येऊ शकत नाही कारण नद्यांवरील पूल बांधकाम चालू असून रस्त्यांची उंची वाढवली आहे व नद्यांमधील गाळ ,वाळू उपसा केला पहिजे
@ganrajekatpure9158
Ай бұрын
कृष्णा भीमा स्थिरीकरण शिवाय पर्याय नाही
@AshwiniPM-wb7nr
Ай бұрын
Can we divert the panchaganga water towards marathawada and some part of Solapur district.
@AvinashPawar-rq8jv
Ай бұрын
Amcha marathawada sukhi ahe sukhi rahu dyaaa as pani vagere kahi firvu nkaa...amla as purr vagere nkoo
@bharatpokale1248
Ай бұрын
एकदम बरोबर पुर नियत्रण रेषा हवी परत तिथे कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण करण्यास परवानगी देऊ नये.
@xi-tler3873
Ай бұрын
शहरातील नदीची खोली जर वाढवली तर पुराचा प्रश्न संपेल का ? बोल बिधू प्लिज या प्रश्नावर एक व्हिडिओ बनवा.
@sameernaikwadi510
Ай бұрын
Sameer Chougale sir yanche chote bhau ......namasakar😅
@pratikpote2902
Ай бұрын
😂😂
@Xztb7930
Ай бұрын
सध्या पुरपरिस्थिती सर्वत्रच आहे, आणि इथुन पुढेही असाच पाऊस आणी पुर पहायला मिळणार
@rafidesai2566
Ай бұрын
Sir, I appreciate your analysis which is very true and nice explanation. In fact we people are really responsible for whatever happening now a days....anyways hatts off...
@rameshgurav5027
Ай бұрын
धरण फोडले पायजे,, तोच एक पर्याय 🎉
@baluborkar1682
Ай бұрын
अगदी बरोबर आहे सर
@wasimaparadh4162
Ай бұрын
प्रत्येक पुरा वेळी होत असलेले चर्चा 1.अलमट्टी मुळे पूर आला 2. कोयान अचानक पाणी सोडत आहे 3. पाऊस जास्त झाला 4. वाळू उपसा होत नाही 5. नदी काठावर अतिक्रमण झाल्यावर पूर येतो 6.सगळे KZitem,news channel वाले background music लावून व्हिडिओ कडतात 7. ऊन ल्यात आपण पाणी सोडत नाही ,म्हणून तो अडवतो 8. पूर झाल्यावर सर्वे,मदत त्या मध्ये होणारी corruption यामुळे लोक हैराण झाले आहेत
@dhondiramkadam8635
Ай бұрын
सर्व धरणातील गाळ काढणे गरजेचे आहे. तसेच सर्व नदी पाञाचे खोलीकरण व झालेले अतिक्रमण काढून घेणे व मुळचे रूंदीकरण तयार करून दिले तर पूर परिस्थिती कमी होईल असे मला वाटते.
@SachinJadhav-vu5je
Ай бұрын
भाऊ,तुझा अभ्यास... 😮
@vijaykumarbalajirao7490
Ай бұрын
कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यात एवढी भीषण पुर परिस्थिती निर्माण झाली असताना देखील कर्नाटक सरकारने अलमट्टीचे सगळेच्या सगळे दरवाजे आड्याला नेउन 7 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू केला पाहिजे किंवा मराठवाड्यातील दुष्काळ ग्रस्त भागात वळवले पाहिजे
@Abhsjdj
Ай бұрын
नदीतला गाळ आणि कचरा काढला पाहिजे.😮
@rajsuryawanshi3173
Ай бұрын
चिनमय भाऊ कुठे आहे
@lalitsarnaik2845
Ай бұрын
गेल्या काही वर्षांत एक नवीन धरण बांधले गेले नाही. कमी धरणे, शहरी भागात नदीकाठी अतिक्रमणे. सरकारची मानसिकता रस्ते विकासात स्वतः चा विकास करण्याची आहे.
@sachinpatil7469
Ай бұрын
Karnataka aahe mhanun tumhi ahat alamatich kay bhau amhi karntak wale jar adawal na purn maharastra panyat jail atikramn tumhi kara ani almatichya navane bom marata
@travellinglover5
Ай бұрын
कृष्णा व कोयना कर्नाटकात नाही महाराष्ट्र मध्ये कराड येते एकत्र येतात, कोयना ही फकत कोयना dam ते कराड येवढाच प्रवास करते, राधानगरी धरण चे दरवाजे उडावी लागत नाही ते स्वयंचलित आहेत, वारणा व कृष्णा या सांगलीत नाही नृसिंहपुर ला एकत्र येतात
@suniliraj6366
Ай бұрын
The main cause for flood in kolhapur and Sangli is the unscientific construction of NH 4 Highway and chikodi -kagwad state highway and many heighted roads which were build after 2005.in maharastra and.karnataka.
@abhaypowar6747
Ай бұрын
नद्यांचा तळ उथळ झाले आहेत. वाळू उपसा बंदी, गाळ साचून, आणि नद्यांवरील हायवे साठी टाकलेले भराव. हे आहे खर कारण......
@vijaysisal6303
Ай бұрын
कोल्हापूर सांगली मधील नदीपात्रात केलेल्या अतिक्रमण बिल्डर नी केलेलं परशेप्शन.... अलमट्टी मुळ पुर येतोय
@Swara3030
Ай бұрын
हेच पाणी आपलं वर अडवलं कर्नाटकचं काय जातंय
@rajkumarkhot930
Ай бұрын
Dada almatti ch kahihi samband nai karan tya agodar hippargi dharan ahea taja mul back water yetoye
@shivajichinte7210
Ай бұрын
कोल्हापूर ते मराठवाडा नदी करावी
@vishalovhal4726
Ай бұрын
सर्वांनी आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी..
@SURAJSINH
Ай бұрын
आमच्या उजनी धरणात येउद्या सगळ्या महाराष्टाचे पाणी घेईल एवढी ताकत आहे
@itscrystals9747
Ай бұрын
Kolhapur madhe mans as mhntat ki tyala mans jababdar ahet , aani jith pur yeto tya mansana already jamin dili hoti pn tyani tu vikun khalli aani jith red zone ahe tith building banavlya ahet . He khr asel tr confirm kara
@ankushpatil6585
Ай бұрын
साताऱ्यातील पाऊस थांबला आहे काळजीच कारण नाही.
@Swara3030
Ай бұрын
आपला शेतकरी सुखी राहील बरोबर आहे का नाही सांगा
@bharatpatil4615
Ай бұрын
सर नदी खोल करून गरजेचे आहे
@stephenbhosale8976
Ай бұрын
निसर्गाच्या पुढे कोणताही खासदार काहीच करू शकणार नाही. फक्त अभ्यासक अभियंते प्रयत्न करू शकतील किंवा प्रगत देशातील अभियंते किंवा शास्त्रज्ञ मदत करू शकतील.
@vijaymestri7670
Ай бұрын
नदी पात्र गाळाने आणि वाळूने भरलेली असून नदी ला खोली नाही..त्यामुळे पाणी पात्राबाहेर येत आहे
@aniketphatak96
Ай бұрын
आम्ही कृष्णाकाठचे 🦁👑💓
@dayanandmote5496
Ай бұрын
महापूर टाळायचे असतील तर सरकारने वाळू उपसा बंदी ताबडतोब उठवली पाहिजे. आठ दहा वर्षे नदी पात्रातील वाळू उपसा झाला नसल्याने पात्रे भरली आहेत.उंच भागातून पाण्याबरोबर येणारा गाळ आणि वाळू जाणार कुठे? यावर सरकारने विचार केला पाहिजे.
@kedarkad6773
Ай бұрын
Nice explanation ❤
@mahadeomore9854
Ай бұрын
याला जबाबदार अतिक्रमण आहे
@rajeshpatil1368
Ай бұрын
अलमट्टी बॅक वॉटर भीमा नदीला जोडले तर सोलापूर दक्षिण, अक्कलकोट यांना फायदा होईल
@SureshJadhav-dy4dv
Ай бұрын
2005 पासूनच मोठे पोर यायला लागलेत
@indian62353
Ай бұрын
पोर ❌ पूर ✅
@Abhsjdj
Ай бұрын
आवाज कमी वाटतोय आणि खाली बघून बोलू नका.
@vijaypatil-fb8jb
Ай бұрын
Gh way var besumar bharav, valu upsa bandi 5% affect.. with almatii backwater pressure
@ob3124
Ай бұрын
Bol bhidu madhil Sarvat chan Vishleshak Arunraj Jadhav... And Chinmay Bhau
@Adinathambhore
Ай бұрын
नदी जोड प्रकल्प राबविण्यात यावा तरच फायदा होईल
@Masterclassias
Ай бұрын
Explained👍
@SachinJadhav-vu5je
Ай бұрын
नद्या ऊंचावरुन खाली वाहतात... हे बर करतात, नाहीतर गोंधळच झाला असतां...
@Ajaydeshmukh336
Ай бұрын
कृष्णा भीमा स्थिरीकरण केल्यास महापुरा सारख्या परिस्थितीवर नियंत्रण करून दुष्काळावर मात करता येईल
@sureshranjave2924
Ай бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा नदी जोड प्रकल्पाबाबत कल्पना काय होता त्यावर एखादा विडीओ बनवा सर
@anm_15
Ай бұрын
Karnataka irrigation department tyanchya aadmuthe pana sathi famous ahe. Hyavar upay mhanje Koynechya khali ajun ek dharan bandhane, jasa punya jawal Panshet Varasgaon ahe. Aahe pani tar apanach adavu na.
@rameshpowar1364
Ай бұрын
अभ्यासपूर्ण मांडणी अभिनंदन
@maheshvasant5641
Ай бұрын
Graphics chya madhyamatun dakhava kahi samjat nahi a
@avinashmane7288
Ай бұрын
तुम्हाला अजुन या भागाचा अभ्यास करण्याची गरज आहे. तुमच्या बोलण्यातून अज्ञान दिसून येतंय. बरीच माहिती चुकीची सांगितली!!!!
@chandrkantkamble2022
Ай бұрын
याला पर्याय नदीजोड प्रकल्प
@chandrkantkamble2022
Ай бұрын
याला पर्याय नदीजोड प्रकल्प होईल का?
@shreeswamisamrth2205
Ай бұрын
Almatti ch pani sodaly mahanun pur nahi nahi tr atta pryant highway band padla asta
@rohannagrale3511
Ай бұрын
Bolbhidu la mi sangu icchito ki kolhapur mdhe atikraman cha mostly issue nhi ahe, atikram jr ghadatch asel te fakt tawde hotel jawal zal ahe, dusra muddha zala ch. Shivaji maharaj pul cha tr tithe 500 mtr mdhe konte hi construction nhi apart from smashanbhumi, tr tumhala ek vinanti ahe ki kolhapur la please pune ani Mumbai shi kdhich companre kru nka, nadipayra tevdahch ahe jevdha asalyla pahije around 1km of radius but heavy rain in some arease causing the flood situation, like panhala, kerli, vishalgad, amba ghat, malkapur etc. Performs a major role. Mi कोल्हापूरचा आहे, ani mla garv ahe amhi purn satara ani rajyala vachavto, rahili gosth solution chi tr hech paani solapur, Marathwada, vidarbha paryant ksa pohchel yacha vichat gov. Ni karawa, dhanyawaad. (Sol.= कालवे.)
@sourabhchougule3209
Ай бұрын
कृष्णा मराठवाडा प्रकल्पाच काय झालं याचा एक डिटेल व्हिडिओ अपलोड करावा हि विनंती
@Sagarparbhane
Ай бұрын
Karnatak la janare pahi sagl marathvada madhe valvayla pahihe jene karun maharashtrach bhal hoil aani karnatak valyanchi masti kami hoil
@surajmore8604
Ай бұрын
कृष्णा भीमा स्थिरीकरण हाच 1 पर्याय आहे या पुरा वरर
Пікірлер: 401