You are bhraman but not manuvadi nobody cannot comment on self caste but you are comment on bad PR at ha in ancient time in brahmin community you are great person thanks3times.
@khushiartandcraft425
Жыл бұрын
बहुजनांनी सप्तशृंग सारखे विचार अवश्य ऐकावेत आणि काही तरी बोध घ्यावा उगाचच बाबा माहाराजांंच्या पायावर लोटांगण घालु नये कारण त्यांच्या लेखी बहूजणांची किंमत शून्य आहे कुमार सप्तर्षी सारख्या विचार वंताचे विचार ऐकूनच आपल्याला खरी परिस्थिती समजणार आहे
@bokaresir907
2 жыл бұрын
मनुस्मृतीच्या अनुषंगाने खूप खूप मूलगामी व वर्तमानाला भान देणारे विचार.. पटणार नाहीत अनेकांना.. इलाज नाही. त्यांनी आपल्या बौद्धिक क्षमतेने असाच व्हिडिओ टाकावा. आम्ही सारे पाहू.
@BRKadam-kk7ej
Жыл бұрын
अभ्यासपूर्ण विवेचन, मनुस्मृती समजून घेणे गरजेचे आहे. पुरोगामित्वाचा प्रसार केला पाहिजे.
@jaikisan6367
3 жыл бұрын
५२ वर्षांपूर्वी कै नरहर कुरुंदकर यांनी त्यांच्या शिवरात्र या पुस्तकात हिंदूत्ववादी लोकांविषयी व मुस्लिमाविषयी फार महत्त्वाचे लिखाण केले आहे त्याचा सर्वांनी अभ्यास केला पाहिजे.
@ramdasraut4000
2 жыл бұрын
अतिशय सुंदर
@tulshiramambhore7206
Жыл бұрын
Congregation
@yashobhi1
5 жыл бұрын
आभार ...
@satishchandrsshinde2985
5 жыл бұрын
👍
@MrShukra2000
Жыл бұрын
der aaye par durust aaye,..ushira ka hoina amacha dok jagyawar analyabaddal dhanyawad...
@appa7235
2 жыл бұрын
Sir jay bhim
@artigholap2280
Жыл бұрын
Khupach chhan vivechan sir
@MrShukra2000
Жыл бұрын
Manu is like...ye bhai Maine kya likha aur tumhane seriously liya...Sorry I was high high.....burn it now ..
@SatishDhade
2 жыл бұрын
क्षेत्र द्वेष वंश कुल हे शब्द कुठले आहेत...
@satishchandrsshinde2985
5 жыл бұрын
🙏
@yogeshkulkarni7802
3 жыл бұрын
सप्तर्षी साहेब कृपया माझ्या काही प्रश्नांची उत्तरे द्यावीत ही विनंती. 1.आज मनुस्मृती कोणत्या शाळेत,कॉलेजात,विद्यापीठात शिकविली जाते ते सांगावे. 2.जर मनुस्मृती कुठेच शिकविली जात नाही तर ब्राम्हण जातीच्या लोकांना मनुस्मृती बाबत विचारावे व त्या नन्तरच तो ब्राह्मण चांगला आहे की खतरनाक हे ठरवावे असं आपण जे म्हटलात त्यात तथ्य कसे असेल जर इतरांप्रमाणेच ब्राह्मणाची लोक शिक्षण घेतात,इतरांप्रमाणेच त्यांनाही मनुस्मृती बद्दल काहीही माहीत नाही तर ते मनुस्मृती वाईट की चांगली हे कसे सांगतील? 3. आज भारतात कोणत्याही कोर्टात ,खाप पंचायत मध्ये मनुस्मृतिस अनुसरून न्याय निवाडा होत नाही,भारतीय संविधान सर्वमान्य आहे,मात्र भारतीय मुसलमानांनी ज्यांची आपल्याला खूप कीव येत आहे त्यांनी त्यांचे धार्मिक मसल्यांसाठी भारतीय संविधान नाकारले आहे. त्याबद्दल आपले मत काय आहे? 4. मनुस्मृती जाळल्या पण आजही भारतात जातीव्यवस्था अस्तित्वात आहे,ब्राह्मण असेल तर त्याला आरक्षण देऊ नये,sc, st असेल तर त्याला आरक्षण द्यावे मग त्याला गरज असो की नसो,याला आज चा ब्राह्मणवाद (की sc, st वाद) म्हणावे का आणि असा एकतर्फी न्याय आपणास मान्य आहे काय आणि मान्य असल्यास मनुवादी आणि आपणात फरक तो काय? कारण मनुस्मृती क्षुद्र विरोधी असेल तर आरक्षण ब्राह्मण विरोधी बरोबर ना? 5.मनुस्मृती मानवता विरोधी आहे असे आपले ठाम मत आहे आपण आपले मनुस्मृती बाबत चे मत स्पष्ट केले आहे परंतु मुसलमानांचा धर्मग्रँट कुराण की ज्यात गैर मुस्लिमांशी मैत्री करू नये,मूर्तिपूजकांना घात करून मारून टाकावे,गैर मुसलोमांच्या स्त्रिया भोग्य असून त्यांचा भोग घ्यावा,जिहाद करण्यासाठी खोटी शपथ घ्यावी लागली तरी घ्यावी व वादाखिलफि करावी अल्ला सजा देणार नाही,मूर्तिपूजक अपवित्र आहेत त्यांना पवित्र स्थळ मक्का येथे येण्यास बंदी घालावी(हे म्हणजे क्षुद्रना मंदिरात न येऊ देण्या सारखेच आहे ना) असे आणि इतर किती तरी आयती (श्लोक) कुराण मध्ये नमूद आहे,हिंदू तर मनुस्मृती प्रमाणे वागत नाहीत पण भारतातले मुसलमान काळ ही आज ही कुराण नुसारच वागतात मग असे मानवता विरोधी कुराण आपणास मान्य आहे काय? कृपया प्रश्नांची उत्तरे द्यावीत ही विनंती.
@jaikisan6367
3 жыл бұрын
५२ वर्षांपूर्वी कै नरहर कुरुंदकर यांनी त्यांच्या शिवरात्र या पुस्तकात हिंदूत्ववादी लोकांविषयी व मुस्लिमाविषयी फार महत्त्वाचे लिखाण केले आहे त्याचा सर्वांनी अभ्यास केला पाहिजे.
@yogeshkulkarni7802
2 жыл бұрын
@@saching9031 ते आरक्षण तुलाच राहू दे, आम्हाला मुळीच नको अरे भेकडाणो साडे तीन टक्के समाज असलेल्या ब्राह्मणांवर गरळ ओकतात, वा रे मर्दांगी ज्या मनु ला तुम्ही शिव्या देतात त्या मनु लाच मुसलमान लोकं त्यांचा पैगंम्बर नुह आले सलाम मानतात. आणि शिक्षण कॉन्फिडन्स असल्यास आला atityud तर तुम्हाला का जळायला होतं?तुम्ही शिक्षण घ्या एकपाठी व्हा तुम्ही स्वतः ला ग्रेट समजा, स्वतः ची रेष मोठी करा न, ती मोठी करता येत नाही म्हणून ब्राम्हणांची रेष पुसून छोटी करण्याचा केविलवाणा प्रयत्न नका करू.
@yogeshkulkarni7802
2 жыл бұрын
@@saching9031 येड्या तुला हे ही माहीत नाही की ज्यांच्या एल सी वर जातीचा उल्लेख "नवबौद्ध" असा आहे, त्यांना आरक्षण नाही, कारण त्यांचा धर्म हिंदू रहात नाही आरक्षणा साठी पहिले एल सी वर हिंदू धर्म व त्या नंतर त्याची जात लिहिली जाते ती जात आरक्षणात येत असेल तर आरक्षण मिळेल, अभ्यास कर नुसते मोबाईल वर बोटं नको चालवू.
@narendrathatte175
2 жыл бұрын
जन्माना जायते शूद्रा:, संस्कारात भवेत द्विज:, वेदपाठात भवेत विप्र:, ब्रह्म जानातिति ब्राह्मण: ॥ श्री कुमार सप्तर्षी साहेब, आपला मनुस्मृतीचा अभ्यास चांगलाच आहे. आपण मनुस्मृतीतील ब्राह्मणाची व्याख्या पण सांगावी अर्धवट ज्ञान देवू नये. संस्कृत श्लोकांचे विवेचन करताना एक भान ठेवले पाहिजे होते की संस्कृतमध्ये बराच मोठा आशय एकाच श्लोकात (थोडक्यात) सांगायाची पद्धत आहे. त्यामुळे प्रत्रलेखिकेने श्री कुमार सप्तर्षी साहेबांनी उद्ध्रुत केलेल्या उद्गारातील ’ब्राह्मण’ ह्या शब्दाबद्दल केलेल्या शब्दछलाबरोबरीने मनुस्म्रुतीतीलच ’ब्राह्मण’ म्हणजे कोण हे सांगणाऱ्या पुढील श्लोकाचा उल्लेखही करावयास पाहिजे होता. जन्माना जायते शूद्रा:, संस्कारात भवेत द्विज:, वेदपाठात भवेत विप्र:, ब्रह्म जानातिति ब्राह्मण: ॥ भावार्थ असा: प्रत्येक मनुष्य जन्मत: शुद्रच असतो. संस्काराने त्याचे सदगृहस्थात (द्विज) रुपांतर होते, पुर्वजांनी मिळवलेले/ संपादीत केलेले ज्ञान ग्रहण करून तो तज्ज्ञ (विप्र) पदाला पोहचतो परंतु ह्या सुष्ट्रीच्या निर्माणाचे भान (आत्मज्ञान) ज्याला होते/ येते तो ब्राह्मण पदाला पोहचतो. श्लोक लिहिला गेला तेंव्हा फक्त वेदच होते. संसाधनांच्या अभावी ज्ञानोपासना मर्यादीत होती. बहुजन आपल्या उपजीविकेला आवष्यक असेल (पोटापाण्याला मिळवून देईल) तेव्हडेच कौशल्य/ ज्ञान मिळवीत. आज ज्ञानभंडार सर्वत्र उपलब्ध झलेले असल्यामुळे सर्वच जण आपापल्या कुवतीप्रमाणे त्या त्या विषयातील पुस्तकांतील ज्ञान मिळवून द्विज वा विप्र (सुशिक्षित पदवीधारक वा तज्ज्ञ) पदाला पोहचले आहेत. परंतु न्युटन, आइनस्टाईन वगैरे सारखे अज्ञात जगताचे/ विषयाचे ज्ञान मिळवणारे शास्त्रज्ञ, संशोधक (यात सर्वच विषयातील संशोधक आले), खूपच थोडे आहेत. आणि अश्याच ज्ञानीजनांना ब्राह्मण म्हटलेले आहे. ब्राह्मण ह्या शब्दाची उत्पत्तीच ब्रह्म = ज्ञान ह्या शब्दातून झालेली आहे. ह्या व्याख्येनुसार भारतरत्न श्री बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मण होतात. उगीचच मनुस्मृतीतील ब्राह्मण ह्या शब्दाचा सध्याच्या प्रचलीत असलेल्या ब्राह्मण जातीशी संबंध जोडू नये. सध्या जे लोक पुजापाठ करतात त्यांना भिक्षुक म्हणतात ब्राह्मण नाही. त्यामुळे कुठलाही बादरायण संबंध जोडताना विप्रांनी (सुशिक्षितांनी) आपापला विचार करावा हीच विनंती.
@yogeshkulkarni7802
2 жыл бұрын
@@narendrathatte175 थत्ते साहेब, जय परशुराम. या सप्तर्षींचा हा विडिओ 2019 चा आहे आणि आत्तापर्यंत फक्त 16 कॉमेंट्स विडिओ ला मिळाले आहेत. या वरूनच ही व्यक्ती आणि त्या व्यक्तीचे विचार किती जणांना रचतात ते स्पष्ट होते.
@kishorvengurlekar6080
2 жыл бұрын
संपूर्ण अभ्यास आणि अनुभव असल्याशिवाय मनुस्मृतीवर आपल्यासारख्या विद्वानांनी भाष्य करणे चुकीचे आहे.७५वर्षे आरक्षण मिळून देखिल डॉ बाबासाहेबांच्या अपेक्षेप्रमाणे बहुजन समाज वर का आला नाही.? या विषयी आपण समाज प्रबोधन करावे.
@onkarpuri7185
Жыл бұрын
Are....amhala babasaheba mule sikshan ghenyache Swatantra tar milalle nahi tar tuza to yedzav granth kay manto te ekda wach mag samjala tula kay yedzav pna kela tuzya purvyajyani
@shrikantmahajan1811
2 жыл бұрын
मनुस्मृती सतत बदलत होती त्यात सुधारणा होत असे त्या मुळे तिच्या उल्लेख करून लोकांची दिशाभूल करत आहेत, खर तर समाजवादी संपल्यात जमा आहेत
@rajendrarohanekar
Жыл бұрын
andhbhakt rs.s. वाल्या बहुजनानी येकुन सुधरावे ।
@ravindrasatpute9799
Жыл бұрын
Dz@)
@sureshkulkarni7988
2 жыл бұрын
मनू स्मृती परत का उकरून काढता हे कळत नाही. का तुम्हाला सवंग प्रसिद्धी हवी आहे.
@shreekfgaming9588
2 жыл бұрын
Save India save nation
@prakashpatil3977
4 жыл бұрын
गेली सत्तर वर्षे मनुस्मृतीबाबत बोंबलता. मग मनुस्मृतीला शासन मान्यता आहे का. समान नागरी कायद्याची मागणी का करीत नाही. 3% ब्राम्हण त्यातही तुमच्यासारखे किमाण अर्धा टक्का असतील. असे असताना तीन टक्क्या ईतका प्रभाव कसा.
@narendrathatte175
2 жыл бұрын
जन्माना जायते शूद्रा:, संस्कारात भवेत द्विज:, वेदपाठात भवेत विप्र:, ब्रह्म जानातिति ब्राह्मण: ॥ श्री कुमार सप्तर्षी साहेब, आपला मनुस्मृतीचा अभ्यास चांगलाच आहे. आपण मनुस्मृतीतील ब्राह्मणाची व्याख्या पण सांगावी अर्धवट ज्ञान देवू नये. संस्कृत श्लोकांचे विवेचन करताना एक भान ठेवले पाहिजे होते की संस्कृतमध्ये बराच मोठा आशय एकाच श्लोकात (थोडक्यात) सांगायाची पद्धत आहे. त्यामुळे श्री कुमार सप्तर्षी साहेबांनी उद्ध्रुत केलेल्या उद्गारातील ’ब्राह्मण’ ह्या शब्दाबद्दल केलेल्या शब्दछलाबरोबरीने मनुस्म्रुतीतीलच ’ब्राह्मण’ म्हणजे कोण हे सांगणाऱ्या पुढील श्लोकाचा उल्लेखही करावयास पाहिजे होता. जन्माना जायते शूद्रा:, संस्कारात भवेत द्विज:, वेदपाठात भवेत विप्र:, ब्रह्म जानातिति ब्राह्मण: ॥ भावार्थ असा: प्रत्येक मनुष्य जन्मत: शुद्रच असतो. संस्काराने त्याचे सदगृहस्थात (द्विज) रुपांतर होते, पुर्वजांनी मिळवलेले/ संपादीत केलेले ज्ञान ग्रहण करून तो तज्ज्ञ (विप्र) पदाला पोहचतो परंतु ह्या सुष्ट्रीच्या निर्माणाचे भान (आत्मज्ञान) ज्याला होते/ येते तो ब्राह्मण पदाला पोहचतो. श्लोक लिहिला गेला तेंव्हा फक्त वेदच होते. संसाधनांच्या अभावी ज्ञानोपासना मर्यादीत होती. बहुजन आपल्या उपजीविकेला आवष्यक असेल (पोटापाण्याला मिळवून देईल) तेव्हडेच कौशल्य/ ज्ञान मिळवीत. आज ज्ञानभंडार सर्वत्र उपलब्ध झलेले असल्यामुळे सर्वच जण आपापल्या कुवतीप्रमाणे त्या त्या विषयातील पुस्तकांतील ज्ञान मिळवून द्विज वा विप्र (सुशिक्षित पदवीधारक वा तज्ज्ञ) पदाला पोहचले आहेत. परंतु न्युटन, आइनस्टाईन वगैरे सारखे अज्ञात जगताचे/ विषयाचे ज्ञान मिळवणारे शास्त्रज्ञ, संशोधक (यात सर्वच विषयातील संशोधक आले), खूपच थोडे आहेत. आणि अश्याच ज्ञानीजनांना ब्राह्मण म्हटलेले आहे. ब्राह्मण ह्या शब्दाची उत्पत्तीच ब्रह्म = ज्ञान ह्या शब्दातून झालेली आहे. ह्या व्याख्येनुसार भारतरत्न श्री बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मण होतात. उगीचच मनुस्मृतीतील ब्राह्मण ह्या शब्दाचा सध्याच्या प्रचलीत असलेल्या ब्राह्मण जातीशी संबंध जोडू नये. सध्या जे लोक पुजापाठ करतात त्यांना भिक्षुक म्हणतात ब्राह्मण नाही. त्यामुळे कुठलाही बादरायण संबंध जोडताना विप्रांनी (सुशिक्षितांनी) आपापला विचार करावा हीच विनंती.
@MrShukra2000
Жыл бұрын
Kya baat...manuswamrtil brahman ha sadya middle East madhe rahato, bharatatil brahman yacha kahi samband nahi
@wamanmore6641
2 жыл бұрын
खरे तर ब्राम्हण तथा आर्य तथा सनातन तथा वैदिक हा स्वतंत्र धर्म आहे. रामायण आणि महाभारत ही महाकाव्य म. गौतम बुध्द काला नंतर रचली गेली हे तर्क दृष्ट्या बरोबर वाटते.
@tulshiramambhore7206
Жыл бұрын
Right congregation namo bhudday very good thanks
@dpadmanaabh
Жыл бұрын
अपवाद सोडले तर कुणीही मनुस्मृती मानत नाही. मनुस्मृतीप्रमाणे देश चालवणे हे अशक्य आहे हे सगळ्यांना माहित आहे. मनुस्मृती जर कुणी जिवंत ठेवली असेल तर ती या कुमार सप्तर्षींसारख्या माणसांनी. सारखं मनुस्मृती मनुस्मृती मनुस्मृती. दुसरा विषयच नाही. आणि काहीही बिनबुडाचं बोलत आहेत. काही ताळतंत्र आहे का? काही अभ्यास आहे का? म्हणे अन्वस्त्र कशाला हवीत! आज भारताकडे अण्वस्त्र आहे म्हणून ठिक अन्यथा भारतीयांच्या वाटेला पुन्हा लाचारी, पारतंत्र्य यायला वेळ लागणार नाही.
Пікірлер: 41