उत्तम विवेचन. मराठी भाषेचा अभिजात भाषेचा दर्जा भविष्यात प्राप्त होणार यात शंकाच नाही. पण त्याआधी आपण एक महत्त्वाचे काम करायला पाहिजे, ते म्हणजे आपण विनाकारण काही ईंग्रजी, हिंदी आणि उर्दू शब्दांचा वापर (मराठी पर्याय असताना) करणे थांबवले पाहिजे. मराठी ही समृद्ध भाषा आहे आणि आपल्याला त्याचा अभिमान वाटला पाहिजे.
@AlkaPawar-r1m
5 ай бұрын
खूप सुंदर रित्या मराठी भाषेचा तपशील टप्प्याटप्प्याने समजावून सांगितला धन्यवाद
@revansidhajavalkote
5 ай бұрын
सर, आपल्या अशा पद्धतीने सविस्तर भारतीय इतिहासावरची चर्चा आमच्या पिढीला मार्गदर्शक आहे.खूप धन्यवाद 🙏
@savitajade9824
5 ай бұрын
..... बरं , समजा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच असता तर आज नेमका फरक काय पडला असता ? किंवा ज्या ओडिसी भाषेला तो अभिजात दर्जा प्राप्त झाला आहे त्यामुळे त्यांच्यात काय फरक पडला आहे. थोडं सविस्तर समजावून सांगितलं तर आणखी बरं होईल. धन्यवाद.
@shrikantrangnekar6169
5 ай бұрын
सर नमस्कार मोठ्या व्याप्तीने आकलन व मूल्यांकन केले असल्याने विषय व प्रक्रिया समजून आली धन्यवाद सर
@sanjaynahar3795
5 ай бұрын
👍👍
@manishkarnik4212
5 ай бұрын
नमस्कार सर.......!💐
@tanmaykelkar5881
5 ай бұрын
ओरिसापूर्वी 1935 साली सिंध प्रांताला भाषिक आधारावर मुंबई इलाख्याहून वेगळं केलं होतं
@ravindrachaudary4830
5 ай бұрын
BNR बंगाल नागपूर रेल्वे ही आत्ता पर्यंत नागपूर मध्ये अस्तित्वात होती!
@coastofkonkan
5 ай бұрын
दर्जा स्वतः निर्माण करावा लागेल.
@SachinDeshmukh10
5 ай бұрын
हे झाल २०१४ च्या पहिल्या अहवालाविषयी. पण त्यानंतर गेल्या दहा वर्षांत पण मराठी भाषेला "अभिजात भाषा" हा दर्जा का मिळू शकला नाही? यावरही भाष्य करावे. माझ्या माहितीनुसार आपणही त्या समितीचे सदस्य होतात त्यामुळेच आपण विस्तृत माहिती देऊ शकाल.
@suparnagirgune7366
4 ай бұрын
बंगाली आणि मराठी या दोन्ही भाषांची भेसळ म्हणजे ओबीसी भाषा
@pravinmhapankar6109
4 ай бұрын
१ मे १९६० मध्ये मराठी भाषिक वर्गाचे राज्य निर्माण करण्यात आले, ते मराठी राज्य आज आहे का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.मराठी भाषिक दर्जेदार राज्यकर्ते होऊ शकले नाही, हे एक कटू सत्य आहे....
@jaimineerajhans9897
5 ай бұрын
इतिहासाचार्य राजवाडे म्हणाले होते मराठी ही मुमुर्शु भाषा आहे म्हणजे (मरणारी भाषा). मराठीचा वापर कमी कमी होत आहे त्यामुळे त्यांच म्हणणं पटत .
@madhusudandeval8448
5 ай бұрын
महराष्ट्रात १९6० साली झाला. महाराष्ट्राची २००वरषे ब्राम्हण विरोधी चळवळीतून वाद केली वत्यामुळे अभिजात हा भंपक विषय हा फालतु आह बहजनाचा नाही.
Пікірлер: 18