मागच्या जवळपास चार महिन्यांपासून मणिपूर पेटले आहे.आया बहिणींच्या नग्न करुन धिंडी काढल्या जात आहेत.हजारो घरं जाळली गेली.पंतप्रधान यावर चकार शब्द न बोलल्यामुळे विरोधकांनी सरकारवर अविश्वास ठराव मांडला.याला उत्तर देताना पंतप्रधान आपल्या जवळपास दोन तासांच्या भाषणात मणिपूरवर जेमतेम दोन मिनीटे बोलले.त्यांच्या भाषणात विनोद,शेरोशायरी आणि गाण्यांची भडीमार होती.
'दुसरी बाजू'च्या आजच्या भागात यावरच चर्चा केली आहे.
एकदा ऐकाच!
#narendramodi #manipurcrises #debet #dusaribaju #news #maharashtranews #viral #live #trending ₹marathiblog
Негізгі бет नरेंद्र मोदी यांनी जखमेवर मीठ चोळले? | narendra modi | manipur crises | politics | Rahul gandhi |
No video
Пікірлер: 3