शेतीला सोन्याचे दिवस नक्कीच येतील, पण मजुरी, रासायनिक खते आणि मशागतीवरचा खर्च कमी केला गेला पाहिजे. दुभत्या जनावरांची संख्या वाढविली पाहिजे. शेतीला जोड व्यवसाय गरजेचे आहेत. देवगाव, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोगशिल शेतकरी दीपक पुरुषोत्तम जोशी हे गेल्या पाच वर्षांपासून विना नांगरणी तंत्राने शेती करत आहेत. कोल्हापूर येथील प्रताप काका चिपळूणकर यांचे हे विना नांगरणी शेती तंत्र शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरत आहे. विशेष म्हणजे कोरडवाहू शेतकऱ्यांचा शेतीतला खर्च कमी होऊन जे उत्पन्न हाती येत आहे, त्यातून पैसा सुटत आहे. विना नांगरणी शेतीचे तंत्र हे तूर, कपाशीच नव्हे तर फळबागांमध्येही यशस्वी ठरत आहेत.
#pratapkakachiplunkar
#deepakjoshidevgaon
#vinanangarnisheti
#विनानांगरणीशेती
#shivarnews24
Негізгі бет फळबागेत विना नांगरणी शेती तंत्र वापरल्याचे दोन फायदे | Vina Nangarni Sheti | Pratap Kaka Chiplunkar
Пікірлер: 14