मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेरखान स्वराज्यावर चालून आले होते.बहिर्जी नाईक, भिकाजी नाईक, मुरारबाजी देशपांडे यांचे स्वराज्याला वाचवण्यासाठी घडलेला रणसंग्राम आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
#bahirji_naik
#पुरंदरचा_तह
#shivaji_maharaj
Негізгі бет पुरंदरचा रणसंग्राम-शिवाजी महाराज व दिलेरखान यांच्यातील तह होण्याअगोदर घडलेले तांडव
Пікірлер: 107