मालिका मधील माणसं हि रबबरा सारखी असतात कारण त्यांना कितीही मारले तर त्यांना मार लागत नाही आणि किती दा मारले तरी लवकर चांगलं होतात
@arunkotwal3586
19 күн бұрын
बस झाले आता खुप कंटाळा येत आहे तेच तेच डावपेच तेच तेच दिसत आहे भुमी सगळे शोधुन आणते ही रागिणी परत काही तरी डावपेच करते आकाश किंवा भुमी वर काही तरी मोठे संकट आणते व आकाशला बाहेर काढते किंवा भूमीला हे आता पर्यंत चार पाच वेळा झाले आता खुप बोर झाले आता बस झाले आता रागिणी ,अभिजित, पौर्णिमा यांची रवानगी जेल मध्ये करा आणि नंतर एक आठवडा आकाश , भुमी यांचा संसार सुखाचा दाखवा मधे मधे त्याचे जेल मधील पोलीस त्यांना कसे शिक्षा व हाल कसे फ्टके पडतात ते पण दाखवा ही मालिका आधी छान वाटत होती पण आता खरच सांगतो खूपच बोर होत असते कारण तेच तेच डावपेच यांचे मुळे बोर होत काही जास्त लिहले असेल तर मला माफ करा हे माझे मत मांडले आहे पण तुम्ही याचा विचार करा ही विनंती 😊❤❤❤
@ravibokade4926
20 күн бұрын
DOKYWAR LAGLELYA JAKHAMECHA VRAN JAI PARYANT DIRECTOR NE BHUMI LA ZOPAUN THEWALE HOTE , KITTI KITTY MURKHAPANA ?
@ravibokade4926
20 күн бұрын
KADACHIT RAGINI CHE KHARA CHEHARA AAKASH SAMOR YETACH , KADACHIT DIRECTOR TYALA PARAT PAGAL ZALELA DAKHAUN , MALIKET NAVA TWIST MHANUN , MALIKA PARAT LAMBAWALYA KAMI KARANAR NAHI
Пікірлер: 5