संभाजी महाराजांच्या हत्येसाठी तुळापूरच का ? | Why Tulapur ? | Shiv bhushan |
नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शिवभुषण ह्या चॅनेल वर...
औरंगजेबाने संभाजी महाराजांची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. पकडल्या गेल्या क्षणापासून ते मृत्यू येई पर्यंत संभाजी महाराजांवर अनन्वित अत्याचार करण्यात आले. आणि शेवटी औरंगजेबाने महाराजांची तुळापूर ह्या गावात अत्यंत निर्घुण हत्या केली.मुकर्रबखानाने संभाजी महाराजांना कोकणातील संगमेश्वराजवळ पकडले. तिथून त्याने पेडगावच्या बहादूरगडात महाराजांना नेले. पण जेंव्हा महाराजांना मारायची वेळ आली तेंव्हा औरंगजेबाने त्यांना तुळापुरात आणले.
औरंगजेब अत्यंत मुत्सद्दी व राजकारण धुरंदर होता. तो आपली पावले अत्यंत सावधानतेने टाकत असे.. मग त्याने संभाजी महाराजांना मारायला तुळापूरच का निवडले ?
त्याने तुळापूर निवडण्याची अशी काय कारण होती ? त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा.. आणि जाणून घ्या संभाजी महाराजांना मारण्यासाठी तुळापूरच का ?
#sambhajimaharajsamadhi
#संभाजीमहाराजहत्या
#sambhajimaharajmrityu
#तुळापूरसमाधी
#संभाजीमहाराजसमाधी
#संगमेश्वर
#sambhajimaharajdeath
#sambhajimaharajandkavikalsh
#धर्मवीर
Негізгі бет संभाजी महाराजांच्या हत्येसाठी तुळापूरच का ? | Why Tulapur ? | Shiv bhushan |
Пікірлер: 546