खरंच शिवरायांनी त्यांच्याच मावळ्याला मारण्याचा निर्णय घेतला होता? संभाजी कावजी कोंढाळकर यांनी कोणती चूक केली होती म्हणून शिवरायांनी त्यांना संपवण्याचा निर्णय घेतला? Sambhaji Kauji kundalkar
शिवरायांनी आदिलशाही सरदार अफजलखानाचा वध केला तेव्हा शिवरायांच्या सोबत खानाच्या भेटीला 10 अंगरक्षक होते. त्या दहा अंगरक्षकांमध्ये एक नाव आवर्जून घ्यावसं वाटतं. ते म्हणजे संभाजी कावजी कोंढाळकर.. खानाने दगा करताच शिवरायांनी खानाचा कोथळा बाहेर काढला त्यावेळेस जखमी अवस्थेतल्या खानाला पालखीत घालून नेणाऱ्या भुयांचे पाय संभाजी कावजींनी तलवारीचे एका वारातच तोडले होते. त्यानंतर अफजलखानाला पकडून त्याचे शीर कलम केले आणि ते शीर घेऊन संभाजी कवजी महाराजां समोर आले होते अफजलखानाच शीर कलम करणाऱ्या संभाजी कावजींना महाराजांनी का संपवलं संभाजी कवजींकडून अशी कोणती चूक घडली की महाराजांना असे कठोर पाऊल उचलावे लागले हे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा.
#SambhajiKaujikundalkar
#panipatyudh
#marathahistory
#ahmadshaabdali
#panipattisreyudh
#peshwa
#nanasahebpeshwa
#rajyabhisheksohala
#historyofmarathas
#history
#maharanapratap
#marathas
#shivajimaharaj
#sambhajimaharaj
ShaistaKhan
#marathahistory
धन्यवाद
Негізгі бет स्वराज्यातील एका मावळ्यालाच शिवरायांनी का संपवले? शिवरायांच्या या मावळ्याने कोणती चूक केली?
Пікірлер