प्रिय मित्रांनो,
आज मी आपल्यासाठी पालघर जिल्ह्यातील तारापुर आणि चिंचणी या दोन गावांचा समुद्र किनारा अर्थातच बीच दाखवणार आहे.
तारापुर आणि चिंचणी ही दोन गावे पालघर पासून दूर आहेत. हे गाव मुंबई पासून दूर असल्यामुळे येथे पर्यटक कमी येतात त्याचा फायदा असा की या बीच वर गर्दी फारच कमी असते त्यामुळे परिवारासह मोकळेपणाने पाण्यात डुंबता येते आणि हो येथील पाणी खूप स्वच्छ आहे. इथल्या पाण्यात कसल्याही प्रकारची घाण नाही.
तुम्ही सहपरिवाराने येण्याचे 1 उत्तम ठिकाण आहे. तुम्ही 1का दिवसाचा टुर अरेंज करून येऊ शकता.
व्हिडिओ पाहिल्यावर लाईक, शेयर आणि सबस्क्राईब करा आणि कॅमेन्ट बॉक्स मध्ये आपलं मत नक्की कळवा.
मला इन्स्टाग्राम वर फॉलो करण्यासाठी :-
/ nitinkpatil
आणि फेसबुक वर फॉलो करण्यासाठी :-
/ nitin Patil
आपला हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवाराला whats app द्वारे शेयर करा.
#NKVichvekarVlogs
धन्यवाद,
N.K.VICHVEKAR VLOGS
#सर्वम
Негізгі бет तारापुर आणि चिंचणी समुद्र किनारा पालघर । स्वच्छ बीच। Tarapur and Chinchani Sea Palghar| Clean Beach.
Пікірлер