धरणगाव - आविनाश बाविस्कर । सतत होणाऱ्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासह पीक विम्याची रक्कम तातडीने अदा करावी, या मागणीसाठी धरणगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वात धरणगाव तहसील कार्यालयासमोर आंदोलन करत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी धरणगाव शहराचे पदाधिकारी धनराज माळी, मोहन पाटील, रवींद्र पाटील, अरविंद देवरे, रंगराव सावंत, प्रा. एन डी पाटील, डॉ. नितीन पाटील, लक्ष्मण पाटील आधी उपस्थित होते. पहा याचा व्हिडीओ वृत्तांत ...
Негізгі бет शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शरद पवार गटाचे आंदोलन
Пікірлер