'मी शेंडी जानव्याचे हिंदुत्व मानत नाही' असे जाहीरपणे सांगणा-या उध्दव ठाकरे यांनी ते मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्याच बैठकीत शेतक-यांचे 50 हजारांचे कर्ज माफ करुन यापुढे शेतक-यांना कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्ती देण्याचा संकल्प केला.दुर्दैवाने त्याचवेळी कोविड नावाची महाभयंकर जागतिक महामारी आली.त्या काळातील त्यांचे कार्य उल्लेखनीय होते.जागतिक पातळीवर त्याची दखल घेतली गेली.सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री असा त्यांचा गौरव केला गेला.
असे हे उध्दव ठाकरे प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारांचे खरे वारसदार आहेत काय याचाच आढावा आजच्या दुसरी बाजू मधून घेण्यात आला आहे.
महाराष्ट्राची भूमी जशी संत महंतांची तशीच कलावंतांची आणि विचारवंतांचीही! या भूमीतील प्रत्येक कला आणि कलावंतांना न्याय देणारे एकमेव चॅनल..
'माय माऊली..मराठी मातीचं लेणं!'
The land of Maharashtra belongs to saints and mahants as well as artists and thinkers! The only channel that does justice to every art and artist in this land.
'My Mauli .. Marathi clay cave!'
mnkshirsagar143@gmail.com
9922582125
Негізгі бет उध्दव ठाकरे,दुसरी बाजू, uddhav thakre,shivsena,breaking,शिवसेना,blog,marathi vlog,4k,live,politics,
No video
Пікірлер: 10