#drvijaykolpe #vijaykolpemarathi #aitihasikkatha #umbarkhind #kartalabkhan
ही लढाई ३ फेब्रुवारी १६६१ साली चावणी गावाजवळ उंबरखिंडीमध्ये झाली. शाईस्तेखानाचा उजवा हात कारतलब खान २०,००० सैनिकांची मोठी सेना आणि प्रचंड मोठी युद्धसामग्री घेऊन कोकण मोहिमेवर निघाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांवर अचानक हल्ला करायचा त्याचा विचार होता.पण महाराजांनी त्या फौजेला खिंडीच्या दोन्ही वाटा अडवून अडकवून टाकलं. कारतलब खानाला शरणागती पत्करून पराभवाचा स्वीकार करावा लागला. कोकण जिंकण्याचे स्वप्न पाहणारा कारतलब मोकळे हात हलवीत सर्व साधन संपत्ती गमावून पुण्यात परतला. ह्या युद्धामुळे मुघल सैन्याचं मनोबल खच्ची झालं.
शिवचरित्र - श्रीमान योगी (ले. रणजित देसाई) amzn.to/2MnQLJU
This Audio was recorded using Zoom H1N Handy Recorder amzn.to/2M9v4xM
Best camera for video shooting Canon M50 amzn.to/2ThA6Jr
Негізгі бет Ойын-сауық उंबरखिंडीची लढाई | १००० मावळ्यांनी २०००० मुघलांना हरवलं | ऐतिहासिक कथा
Пікірлер: 74