उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब जवळच्या एका खेड्यातल्या कासाबाई शेळके यांच्या जात्यावरच्या ओव्यांचे संकलन त्यांचे चिरंजीव भास्करराव शेळके यांनी केलेले आहे. त्या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी केलेले माझे भाषण अंदाजे 2013 सालचे आहे . कार्यक्रमाच्या संयोजकाच्या सौजन्याने ते मी येथे उपलब्ध करून देत आहे .
Негізгі бет ओवी आणि कवी : इंद्रजीत भालेराव (8432225585)
Пікірлер: 152