आयटी कर्मचाऱ्यांना कामाचा ताण कशामुळे येतो? आयटी इंडस्ट्रीमधील वर्क कल्चर बिघडलं आहे का? सलग किती तास काम केलं पाहिजे? तुमचा वर्क लाईफ बॅलन्स बिघडला आहे, हे कसं ओळखाल? हा बॅलन्स कसा साधाल?
मानसोपचारतज्ज्ञ डॉ. वृषाली राऊत यांची मुलाखत, भाग १.
#eyemployee #worklifebalance
Негізгі бет आयटी कंपन्यात रॅगिंग होतंय? | Dr. Vrushali Raut | EP - 1/2 | Behind The Scenes
Пікірлер: 33