ताई तुम्ही जे विशेय मांडले त्यांच्या बद्दल धन्यवाद सरकाराचे शेतकर्यांनकडे आज्जीबात लक्ष नाही
@laxumanpundlik532
6 ай бұрын
काय झालं असतं बिचारी मावलीच घर उन्हात पडलं असत फुकटचे सल्ले देणे फार सोपं किती शेतकऱ्यांना बळी देणार सरकार
@goutamtonape3989
6 ай бұрын
सरकारने शेतकऱऱ्यांना दिवसा लाईट दिली पाहिजे व त्याची अंमलबजावणी ताबडतोब झाली पाहिजे
@krishnagawale7140
6 ай бұрын
विघ्नहर टाइम चे धन्यवाद
@rajendrashirsath8634
6 ай бұрын
सलाम ताई तुमच्या कार्याला❤❤🎉🎉🎉🎉
@manoharmatkar6275
6 ай бұрын
👌👌👌👌!!आपल्या धाडसाला नम्र सलाम!!👏👏👏👏👏👏
@asavarijoshi4831
6 ай бұрын
शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करणे हे शासनाचे महत्त्वाचे काम आहे .तसे झाले तर बिबट्यांचे हल्ले कमी होतील आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल .
@madhavibangar9478
6 ай бұрын
खूप छान ताई बिबट्याला प्रतिकार करन सोपे काम नाही आज पुन्हा एकदा शेतकरी महिला झाशीची राणी झालात तुम्ही तुमच्याकडून खूप महिलांना प्रोसास्सा हन मिळेल आम्ही शेतकरी महिला ही कुठेही मागे नाहीत हे परत एकदा तुम्ही दाखून दिले ,,
@uttamzaware5230
6 ай бұрын
सलाम ताई तुम्हाला असे धाडस फक्त शेतकरी महिलाच दाखऊ शकतात जय जिजाऊ जय शिवराय 🎉
@nileshbankar3223
6 ай бұрын
जरा शरदसोनणेला म्हणाव लक्ष घाला जस बिबटसफारी चे श्रेय घेता याचेही श्रेय घ्या
@madhukarjadhav6053
5 ай бұрын
अंभिनदन ताई, व खासदारांचे
@HemantChavan-jf4fq
5 ай бұрын
ताईंना मानाचा मुजरा 🙏👍
@surykantjadhav2737
6 ай бұрын
अभिनंदन ताई.🎉🎉
@kaustubhshindephotography3702
6 ай бұрын
वाघ शेतात आणि खासदार साहेब बसणार दिल्लीत..... शेतकऱ्याच दुःख काय समजणार. परत म्हणायचं खासदारांची काम गल्लीत नाही दिल्लीत असतात.
@ganeshkutal9100
6 ай бұрын
हे अभिनंदन करण्याचे नाटक करण्या पेक्षा वनखात्याला आदेश द्यावे बर्याच ठिकाणी बिबट्या चे हल्ले झाले आहेत
@user-qy2qy3nz2v
6 ай бұрын
अभिनंदन ताई
@user-rc6ry8wn9p
6 ай бұрын
हिंस्र प्राण्यापासून माणूस भीतीच्या चाहायेत जगतोय बंदोबस्त करा नाही तर कायदा माघ घ्या.
@pragatimagar6513
6 ай бұрын
बरोबर बोलल्या ताई शासनाचं म्हणावं तेवढं जनतेकडे, शेतकऱ्यांकडे लक्ष नाही जो देशाचा कणा मानला जातो त्याकडेच दुर्लक्ष होत आहे
@tukaramhapase9907
6 ай бұрын
नस बंद करून काही होणार नाही.आहे ते बिबटे खूप जास्त प्रमाण वाढले आहे.ताई म्हणजे त्यांची एक पार्टी धरून अभ्यास करून बोलत आहेत.मोदी शिवाय पर्याय नाही.जय हरी,जय सनातन हम हिन्दू है गर्व से ही बोलता हे.
@dhaneshmoredhaneshmore1113
6 ай бұрын
दिवसा लाईट देऊन हा विषय संपत नाही दिवसा पण हल्ले होत आहेत
@user-fc9qu3vb4l
6 ай бұрын
अशा धाडसी महिलांचा सत्कार करून त्यांना योग्य ते पारितोषिक दिले पाहिजे राष्ट्रपतींच्या हस्ते
@alkadarekar3787
6 ай бұрын
प्रतेक गावात बिबट्या दिसतोच
@bhaughode9246
5 ай бұрын
सौर ऊर्जेचा स्रोत १००टकेअनुदानातुन उपलब्ध करून देण्यात आला पाहिजे
@chandramanimane5184
5 ай бұрын
ताईंना मानाचा मुजरा.👍👍👍
@kunalshinde691
6 ай бұрын
अरे वा बेटी तुझे सलाम
@user-xq9kx8gg5b
5 ай бұрын
किरण गवित❤❤❤
@umeshnagare2910
6 ай бұрын
ग्रेट ताई
@tanajijadhav2501
6 ай бұрын
कौतुक केले पण एखाद्याचां जीव गेल्यावर काय नसबंदी झाली पाहिजे
@saipushpphotographysatpute9747
5 ай бұрын
आरे काय निवेदन देत्या ह्या भंगरणा यांचं तेचीत चाललंय
@user-gv7uk7xj9i
6 ай бұрын
सलाम ताई तुम्हाला 🙏🙏
@dnyandeorakshe1673
6 ай бұрын
मानस मरायला लागले शेतकरी वैतागून गेले बिबटे बिनधास्त फिरत आहे. मानसावर हल्ला चालुच आहे शेतातली कामे करायची कधी शासनाने जरा दखल घेतली पाहिजे.
@chandrakantgadage7937
6 ай бұрын
Kolhe Ji You are looking after few years... with common people's It's true 😅😅
@nandinideshmukh4301
4 ай бұрын
ताई तुम्हाला मानाचा मुजरा
@kailaskhandade1602
3 ай бұрын
माझी एक विनंती आहे की या वन्यप्राण्यांच्या पासून मानसाच्या जीवीताला धोका असतो, तसेच शेती मालाला सुध्दा वन्यप्राण्यांच्या पासून नुकसान आहे तरी सर्व वन्यप्राण्यांच्या पासून नुकसान आहे असे वन्यप्राण्यांचे संवर्धन करणे धोक्याचे आहे
@tanajinarute
5 ай бұрын
ताई तुम्ही खुप छान धाडस केलं. सलाम.
@sameersk9308
6 ай бұрын
बिबट्या चे बदोबस्त सरकारने करावे प्रत्येक खेड्यात सुध्दा फार् त्रास होतो. नम्र विनती
@user-zf2pl1mi8p
6 ай бұрын
सलाम ताई तुला
@chandrakantabhang5144
6 ай бұрын
अहो मंतर अवसरि.सिमेवर.पट्टेरी वाघ.दिसला होता तेथे बिबट्यांची संख्या वाढली आहे
कोल्हे निवडुन दिल्यावर पाच वर्ष बेपत्ता होते 2019 ला गायप झालेला माणूस 2024 ला न शोधता सापडले
@omkarsalunke3853
6 ай бұрын
Farmerheen 16:29
@ramdasbhokare74
6 ай бұрын
अहो साहेब ताईंचे कौतुक केले ते चांगलेच झाले,परंतु पूर्ण राज्यात बिबट्यांचा धुमाकूळ सुरू आहे त्या बाबतीत वनविभाग आणि प्रशासन काही कार्यवाही करणार आहे की नाही.
@TukaramKulange
6 ай бұрын
ाााा
@dnyaneshwarpakale3203
5 ай бұрын
राजकारण करू नका. संसदेत आरक्षणाचा विषय मांडला का ?
@shivajighangale9031
6 ай бұрын
❤अ
@sureshbawaskar2619
6 ай бұрын
ताई, सरकार,काही,घेणं,देण,नाही,मोदी,हा,वाघ,प्रेमी,आहे,,त्यनी,बाहेर,देशातुन,आणले,आहे, माणसासाठी, काही,घेऊन,देन नाही
@Sagarpiyu
6 ай бұрын
Kolhe phakt boltat
@vedikakolhe7837
6 ай бұрын
कोल्हेंनी गाडे चालू केले ' सर्व बायपास चालू केले ' आता सर्व हाय वे वर इलेव्हेटेड रोड होणार आहेत त्यासाठी वीस हजार कोटी मंजूर करून घेतले ' शंभू बलिदान स्थळाच्या विकासासाठी 450 कोटी मंजूर करून घेतले ' पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रोजेक्ट फक्त एका सहीवर आणून ठेवला ' वन औषधी संशोधन केंद्र ' इद्रायणी मेडीसीटी प्रोजेक्ट ' शिवसंस्कार सृष्टी असे बरेच काही प्रोजेक्ट पाईपलाइन मधे आहेत . कोवीड काळात 105 रु ची टॅबी फ्ल्यू गोळी फक्त रु 27 वर आणून ठेवली 'बरं या गोळीचा डोस एका पेशंटसाठी एका दिवसाला १० -१० गोळ्या असे १५-२० दिवस घ्यावा लागत होता म्हणजे त्याचे गणित करून पाहा म्हणजे पेशंट्चे कीती पैसे वाचवले ते पाहा . आदिवासी भागात १० हजार कुटूंबाना किराणा साहीत्य पुरविले ' ५ लाख लोकाना मोफत लसीकरण केले , मजुर कामगार यांच्यासाठी मोफत कम्युनिटी कीचन सतत 7 - 8 महीने चालविले , आजही वैद्यकिय मदतीसाठी येणाऱ्या प्रत्येकाला प्रामाणिक पणे मदत केली जाते. असे एक ना अनेक कामे केली आहेत . अजूनही खूप काही आहे ते सर्व इथे सांगणे शक्य नाही .शंका असल्यास माझ्याशी संपर्क करा . 98600 270 16😊
Пікірлер: 86