एका कढईतून दुसऱ्या कढईत भाजी काढणे ह्यात काय पॉइंट आहे, हे नाही उमजले..😮
@snehalshirsekar6439
Жыл бұрын
मी पाण्यात उकळून घेत नाही अशीच करते चिमूटभर साखर घातली की उग्रसपणा जातो
@sachinbhoir589
Жыл бұрын
आई टाकला कवला घ्या उकडून घ्याची गरज नाय ,जसच घेतला तसा भाजी बनवा
@thasleemst8764
Жыл бұрын
Super recipe aai😋😘
@rupalikengar7413
Жыл бұрын
Nice 🙂
@vrushalibhoye2825
Жыл бұрын
Mast 😊
@sangitachaudhari1823
Жыл бұрын
Aamchyakde ya bhajila tarotyachi bhaji mantat aani mazi aai pn turichi dal ghalun ashich banvte
@alpeshyelve9531
Жыл бұрын
Aaj sangto aai la karyla ...gavi khup zhale ahet ithe
@geetamestry5062
Жыл бұрын
खुप मस्त टाकल्याची भाजी
@asmitamore8922
Жыл бұрын
खूप छान भाजी मी नक्की ट्राय करीन..👍👍
@rupalibharane1108
Жыл бұрын
पाणी उकळून त्यातील सगळे सत्व पौष्टिकपणा निघून गेला आई...
@swatijogale163
Жыл бұрын
ही भाजी अशी करण्याची पद्धत आहे. याचं कारण असं की या भाजीला अळूच्या भाजी प्रमाणे खाज असते. त्यामुळे घशात खवखव होण्याची, अॕलर्जी होण्याची शक्यता असते. पाण्यात थोडे मीठ टाकून उकळल्याने खाज निघून जाते आणि भाजी खाण्यायोग्य होते. त्याने पौष्टिकपणा कमी होत नाही, हे या भाजीचं वैशिष्ट्य !
Пікірлер: 23