#BolBhidu #EknathShindevsUddhavThackeray #Shivsena
आज महाराष्ट्रातला पाचवा आणि महाराष्ट्रातला अखेरचा टप्पा. जी शिवसेना मुंबईतूनच संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली त्या ठाकरेंच्या आणि शिंदेंच्या अस्तित्वाची लढाई म्हणजे मुंबईच्या लोकसभेच्या निवडणूका. मुंबईचे एकूण सहा लोकसभा मतदारसंघ आणि ठाणे-कल्याण हे दोन मतदारसंघ. अशा आठ मतदारसंघावर ठाकरे आणि शिंदेंची प्रतिष्ठा पणाला लागेलय. फक्त प्रतिष्ठाचं नाही तर या दोन्ही नेत्यांच राजकीय अस्तित्व देखील हे आठ लोकसभा मतदासंघ ठरवणार आहे. ठाणे आणि कल्याणसारखी जागा शिंदेना गमवावी लागली तर शिंदेचं राजकीय अस्तित्वचं संपू शकतं तर ठाणे कल्याण सह एकनाथ शिंदेंनी मुंबईतल्या 3 पैकी 3 जागा निवडून आणल्या तर महाराष्ट्राच्या राजकारणातून ठाकरे युग संपून शिंदे युग सुरू होवू शकतं.
कारण एकदा लोकसभेला ठाकरे रिझल्ट देवू शकतं नाहीत हे दिसलं की आगामी विधानसभा, आगामी महापालिका या सर्व फॅक्टरवर ठाकरेंना बॅकफूटवर घेवून जाण्याची खेळी शिंदे खेळू शकतात. त्यामुळेच हे आठ लोकसभा महत्वाचे आहेत. शिंदे आणि ठाकरे यांच्या राजकीय अस्तित्वासाठी ते महत्वाचे असणार आहेत. आजच्या या व्हिडीओतून कोणते असे पाच मुद्दे आहेत जे वर्कआऊट झाले तर ठाकरे गाजणार आणि जे वर्कआऊट नाहीत झाले तर ठाकरे जाणार अस म्हणता येईल तेच आपण समजून घेणार आहोत.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет Uddhav Thackeray की Eknath Shinde ? मुंबई कोणाची हे ठरवणाऱ्या ५ गोष्टी
Пікірлер: 571