योग्य श्राद्ध कसे असावे ?
वारकरी कीर्तन । ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर
#marathikirtan
कीर्तनविश्व या उपक्रमात आपण चैत्र मासात राम महात्म्य ऐकले, हनुमंताची कथा ऐकली, वैशाखात नृसिंह जन्म तसेच आद्य शंकराचार्यांची ही कथा ऐकली. श्रावण मासात कृष्णकथा चिंतन ऐकले. निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेच्या निमित्ताने निवृत्तीनाथांच्या कार्याचे चिंतन ऐकले. ज्ञानोबांच्या सोहळ्यात माऊलींचे गुणगान ऐकले. ज्ञानेश कन्या गुलाबराव महाराज यांची कथा ऐकली आणि मिराबाई रोहिदासांच्या ही कथा ऐकल्या. गणेश उत्सवात गणेश महात्म्य ऐकले. गणेश भक्ताचे चरित्र ऐकले. आता पितृपंधरवडा ! आपल्या पितरांची स्मृती जागवून, श्रद्धेने, मनोमन त्यांचे श्राद्ध करून आपल्याही जीवनाचा थोडा गंभीर विचार या काळात करायला हवा. या मानव जीवनात खऱ्या अर्थाने धन्यता प्राप्त करून घ्यावी- ही आपल्या सर्व पितरांची मंगल इच्छा आपण पूर्ण करणे ही खरी श्रद्धांजली. त्यासाठी धन्यता म्हणजे काय ? आणि ती कशी प्राप्त करून घ्यायची याबद्दलचे मार्गदर्शन आपण शिकणार आहोत हरिभक्त परायण श्री चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या सुमधुर सांप्रदायिक किर्तन मधून.
Pitru Paksha
Shradha
हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
/ kirtanvishwa
कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
www.kirtanvishwa.org
#kirtanvishwa
Негізгі бет योग्य श्राद्ध कसे असावे ? । ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर । KirtanVishwa | Pitru Paksha
Пікірлер: 173